mpsc /upsc knowledge

 

𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🌻🌻गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल, सगळ्यांनीच वाचावा असा.🌻🌻

 

🪴करोनामुळे संपूर्ण जगाचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. करोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे.

 

🪴अशात गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे.

 

🪴कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरं वाटलं”, असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्याासाठी लस घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

 

🎻🎻कोव्हॅक्सिनआयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.🎻🎻

 

⛳️भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनया करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.

 

⛳️ब्राझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

⛳️ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

 

🥅 🥅राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.🥅 🥅

 

🏈राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

🏈यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

 

🏈कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

 

अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्य’.

 

💫राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही घटनाबाह्यअसल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठीघेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

 

💫दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्यआणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव आपचे आमदार संजय झा यांनी मांडला.

 

💫गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यातआल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

 

🖱🖱मेडल जिंका आणि आयुष्यभर विनामूल्य तिकिटे मिळवा; ऑलिम्पिक खेळाडूंसाठी Inox ची घोषणा.🖱🖱

 

🗺भारतीय खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी, देशातील प्रत्येकजण खेळाडूंनी पदक जिंकावं म्हणून प्रार्थना करीत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

 

🗺अलीकडेच मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आणि त्यानंतर पिझ्झा कंपनी डोमिनोसने आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देण्याची घोषणा केली. आता याच भागात, देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयनॉक्सनेही एक मोठे पाऊल उचलले आहे.

 

🗺मंगळवारी आयनॉक्सने घोषित केले की, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खेळाडू आयुष्यभर फ्री चित्रपट पाहू शकतील. त्याचबरोबर, संघातील सर्व सदस्यांना १ वर्षासाठी चित्रपटाचे तिकीट मोफत दिले जाईल. म्हणजेच, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्‍या कोणत्याही खेळाडूला आयुष्यासाठी आयनॉक्सकडून विनामूल्य चित्रपटाचे तिकीट मिळेल. याव्यतिरिक्त, टोक्योला गेलेल्या क्रीडापटूच्या संपूर्ण संघाला आयनॉक्सकडून एक वर्षासाठी विनामूल्य चित्रपटाची तिकिटे दिली जातील.

[6:55 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🎯 मिशन MPSC 🎯:

नोबेल पुरस्कार विजेते जोडपे (०६)

 

👩👨 १९०३ : पेरी क्‍यूरी व मैरी क्‍यूरी

⚛️ भौतिकशास्त्र

 

👩👨 १९३५ : फ्रेडरिक जोलियट व आइरेन जोलियट

👨🔬 रसायन शास्त्र

 

👩👨 १९४७ : कार्ल कोरी व ग्रेटी कोरी

💊 वैद्यकशास्त्र

 

👩👨 १९७४-८२ : गून्‍नार मिरडाल व अल्‍वा मिरडाल

१९७४ : अर्थशास्त्र / १९९८ : शांतता

 

👩👨 २०१४ : एडवर्ड मोजर व मेब्रिट मोजर

💊 वैद्यकशास्त्र

 

👩👨 २०१९ : अभिजीत बनर्जी व एस्‍थर डुफ्लो

💰 अर्थशास्त्र

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

आतापर्यंत एकपेक्षा अधिक वेळा नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्ती व संस्था (एकुण ०६)

 

👩🦰 मेरी क्युरी

📌 १९०३ : भौतिकशास्त्र / १९११ : रसायनशास्त्र

 

👤 एल पॉलिंग

📌 १९५४ : रसायनशास्त्र / १९६२ : शांतता

 

👤 जे बार्डीन

⚛️ भौतिकशास्त्र : १९५६ व १९७२

 

👤 एफ सेंगर

👨🔬 रसायनशास्त्र : १९५८ व १९८०

 

🏢 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती

शांतता : १९१७ , १९४४ व १९६३

 

🏢 संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठी उच्चायुक्त

शांतता : १९५४ व १९८१

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

आतापर्यंत दिले गेलेले नोबेल पुरस्कार

 

🔱 अर्थशास्त्र : ५२ (८६ व्यक्तींना)

 

🔱 शांतता : १०१ (१०७ व्यक्ती + २८ संस्था)

 

🔱 वैद्यकशास्त्र : १११ (२२२ व्यक्तींना)

 

🔱 रसायनशास्त्र : ११२ (१८६ व्यक्तींना)

 

🔱 साहित्य : ११३ (११७ व्यक्तींना)

 

🔱 भौतिकशास्त्र : ११४ (२१६ व्यक्तींना)

 

📌 आता एकुण ६०३ नोबेल पुरस्कार ९३४ व्यक्ती + २८ संस्थांना प्रदान (५७ महिलांचा सहभाग)

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🏆 महत्वाचे : नोबेल पुरस्कार व महिला

👩🦰 आतापर्यंत ५७ महिलांना नोबेल पुरस्कार

 

शांततेच्या क्षेत्रात सर्वाधिक १७ नोबेल

पुरस्कार महिलांना प्रदान करण्यात आले आहे

 

📌 साहित्य (१६) , वैद्यकशास्त्र (१२) , रसायनशास्त्र (०७) , भौतिकशास्त्र (०४) पुरस्कार

 

💰 तर अर्थशास्त्रात फक्त ०२ महिलांना नोबेल

👩🦰 एलिनोर (२००९) व इस्थर डफ्लो (२०१९)

 

🏆 पहिली नोबेल पुरस्कार विजेती महिला

👩🦰 मेरी क्युरी : भौतिकशास्त्र : १९०३ मध्ये

 

🏆 मेरी क्युरी यांना ०२ वेळा नोबेल पारितोषिक

📌 १९०३ : भौतिकशास्त्र / १९११ : रसायनशास्त्र

 

👩🦰 मेरी क्युरी ०२ वेळा प्रतिष्ठीत नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या जगातील एकमेव महिला आहेत

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

[6:56 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: ⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

⭕️5) अरबी शब्द ⭕️

 

   अर्जइनामहुकूममेहनतजाहीरमंजूरशाहीरसाहेबमालकमौताजनक्कलजबाबउर्फपैजमजबूतशहरनजरखर्चमनोरावादमदतबदल. 

 

⭕️ 6) कानडी शब्द ⭕️

 

 हंडाभांडेअक्कागाजरभाकरीअण्णापिशवीखोलीबांगडीलवंगअडकित्ताचाकरीपापडखलबत्ताकिल्लीतूपचिंधीगुढीविळीआईरजईतंदूरचिंचखोबरेकणीकचिमटानथतांब्याउडीदपाटगालकाकाटाळूगादीखिडकीगच्चीबांबूताईगुंडीकांबळे. 

 

⭕️ 7) गुजराती शब्द⭕️

 

 सदरादलालढोकळाघीडबादादररिकामटेकडाइजाशेट. 

 

⭕️जागतिक दिनविशेष /(आंतरराष्ट्रीय दिनविशेष)

 

जुलै १  भारतीय डॉक्टर दिवस 

जुलै १  महाराष्ट्र कृषि दिवस (महाराष्ट्र)     

जुलै ८  राष्ट्रीय कन्या दिवस       

जुलै १०  जलसंपत्ती दिवस   

जुलै ११  आंतरराष्ट्री

[7:00 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

#geo

🔴 नदी व धबधबा 🔴

    ➖➖➖➖➖

 

🔳हसदेव:-केंदाइ

 

🔳इंद्रावती:-चित्रकूट

 

🔳सुवर्णरेखा:-हुंद्रा

 

🔳संखं:-सदनी

 

🔳मांडवी:-दूधसागर

 

🔳कावेरी:-बालानुरी

 

🔳नर्मदा:-दुधधारा

 

🔳केन:-रनेह

 

🔳बियास:-सिस्थू

 

🔳तुंगा:-सिरीमने

 

🟪लोटिस्मासंग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी

 

चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

 

लोटिस्माया लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 

या संदर्भात लोकसत्ताला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला.

 

कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

 

.         🎓 भारतातील सर्वात लांब 🎓

 

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

 

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

 

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

 

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

 

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

 

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

 

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

 

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

 

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

 

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 

 - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

_____________

 

जॉईन करा :- @spardha_pariksha_Manch

 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..

 

🔶बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

 

🔴 विधेयकातील दुरुस्ती...

@spardha_pariksha_Manch

🔶 प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.

 

🔶 कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

 

जॉईन करा :- @spardha_pariksha_Manch

 

⭕️ मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा ⭕️

 

 

💢1) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये

   1) परवानगी घेतल्याशिवाय आत      2) आत येण्यासाठी परवानगी लागते

   3) परवानगी घ्या आणि आत या      4) आत येताना परवानगी घ्या

उत्तर :- 3

 

💢2) खालील वाक्यातील विधेय पूरककोणते ?

     ‘यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले

   1) यशोदाने    2) श्रीकृष्णाला    3) लोणी      4) दिले

उत्तर :- 2

 

💢3) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा.

   1) समापन कर्मणी    2) नवीन कर्मणी

   3) पुराण कर्मणी      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

 

💢4) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.

   1) कर्मधारय समास    2) उपपद तत्पुरुष समास

   3) विभक्ती तत्पुरुष समास  4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 2

 

💢5) पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीजआहे ?

   1) कोबी    2) इस्पितळ    3) तबियत    4) पॉकेट

उत्तर :- 1

 

IDIOMS AND PHRASES

 

Hold one's tongue -  गप्प राहणे

 

 Hold out against  - प्रतिकार करणे

 

Husband one's resources -  संकटासाठी संपत्ती ठेवणे

 

Hush money - लाच

 

Idle compliment  - खोटी स्तुति

 

In a bad way - प्रकृति चिंताजनक असणे

 

In a body -  एकत्ररित्या सर्व मिळून

 

In memorium - च्या स्मरणार्थ

 

In a fix  - संकटात पडणे

 

In a mess- गोंधळ होणे, विचका होणे

 

In a person's good books -  एखादयाच्या मर्जीत असणे

 

In a temper -  रागात, रागाच्या भरात

 

In a word -  सारांशाने, संक्षेपाने

 

In an instant - क्षणातच, एकाक्षणी

 

In all  - एकत्ररित्या, एकूण

 

In a bad taste -  अप्रिय होणे

 

In couse of time -  दरम्यान

 

In keeping with - अनुसरून असलेला.

 

In one's element - अनुकूल परिस्थितीत ,आनंदाच्या भरात

 

 In one's teens  - तेरा ते एकोणीस वर्षे दरम्यानच्या वयाचा

 

In the air - सर्वत्र पसरलेली सर्वतोमुखी झालेली

 

In the chair -  सभेमध्ये अध्यक्षस्थान स्वीकारलेला

 

In the doldrums - खिन्न झालेला

थंडावलेला व्यापार

 

In the same boat  - संकटमय परिस्थितीत असणे

 

In time -  वेळेवर

 

In the long run -  परिणामी शेवटी

 

In the van -  सर्वात पुढे, आघाडीवर

 

In vain - व्यर्थ, फुकट, निष्फळ

 

Iron hand - कठोरपणे, निष्ठुरतेने

 

Inch by inch -  क्रमाक्रमाने

 

Jar upon - अनिष्ट परिणामाचा

 

Jazz up  - च्यामध्ये अधिक चैतन्य आणणे

 

Jump on something - एखादया गोष्टीवर टीका करणे

 

सर्वाधिक वाघ असणारी राज्ये (२०१८)

 

🔱 मध्यप्रदेश : ५२६

🔱 कर्नाटक : ५२४

🔱 उत्तराखंड : ४४२

🔱 महाराष्ट्र : ३१२

🔱 तमिळनाडू : २६४

🔱 केरळ : १९०

🔱 आसाम : १९०

🔱 उत्तरप्रदेश : १७३

🔱 राजस्थान : ६९

🔱 आंध्रप्रदेश : ४८

🔱 बिहार : ३१

🔱 अरुणाचल प्रदेश : २९

🔱 ओडिशा : २८

🔱 तेलंगणा : २६

🔱 छत्तीसगड : १९

🔱 झारखंड : ०५

🔱 गोवा : ०३ .

 

संकलन : सचिन एस शिंदे

 

महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न

 

1. कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणाम्हणून ओळखतात ?

उत्तर : स्थानिक स्वराज्य संस्था

 

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?

उत्तर : 2 ऑक्टोबर 1953

 

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?

उत्तर : 16 जानेवारी 1957

 

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?

उत्तर : वसंतराव नाईक समिती

 

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?

उत्तर : 27 जून 1960

 

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?

उत्तर : महसूल मंत्री

 

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?

उत्तर : 226

 

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?

उत्तर : जिल्हा परिषद

 

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?

उत्तर : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)

 

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?

उत्तर : 1  मे 1962

 

1. ब्राह्मो समाज राजाराममोहन राय

 

2. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती

 

3. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग

 

4. दीन-ए-इलाही, मनसबदारी प्रथा अकबर

 

5. भक्ति आंदोलन रामानुज

 

6. सिख धर्म गुरु नानक

 

7. बौद्ध धर्म गौतमबुद्ध

 

8. जैन धर्म महावीर स्वामी

 

9. इस्लाम धर्म स्थापना, हिजरी सम्वत हजरत मोहम्मद साहब

 

10. पारसी धर्म प्रवर्तक जर्थुष्ट

 

11. शक सम्वत कनिष्क

 

12. मौर्य वंश  संस्थापक चन्द्रगुप्त मौर्य

 

13. न्याय दर्शन गौतम

 

14. वैशेषिक दर्शन महर्षि कणाद

 

15. सांख्य दर्शन महर्षि कपिल

 

16. योग दर्शन महर्षि पतंजली

 

17. मीमांसा दर्शन महर्षि जैमिनी

 

18. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद

 

19. गुप्त वंश  संस्थापक श्रीगुप्त

 

20. खालसा पन्थ गुरु गोविन्द सिंह

 

21. मुगल साम्राज्य स्थापना बाबर

 

22. विजयनगर साम्राज्य स्थापना हरिहर व बुक्का

 

23. दिल्ली सल्तनत  स्थापना कुतुबुद्दीन ऐबक

 

24. सतीप्रथा  अंत लॉर्ड विलियम बेंटिक

 

25. आंदोलन : असहयोग,सविनय अवज्ञा, खेडा, चम्पारन, नमक, भारत छोडो महात्मा गाँधी

 

26. हरिजन संघ स्थापना महात्मा गाँधी

 

27. आजाद हिंद फ़ौज  स्थापना रास बिहारी बोस

 

28. भूदान आंदोलन आचार्य विनोबा भावे

 

29. रेड क्रॉस हेनरी ड्यूनेंट

 

30. स्वराज पार्टी  स्थापना पंडित मोतीलाल नेहरु

 

31. गदर पार्टी  स्थापना लाला हरदयाल

 

32. ‘वन्देमातरम्’  – बंकिमचन्द्र चटर्जी

 

33. स्वर्ण मंदिर  निर्माण गुरु अर्जुन देव

 

34. बारदोली आंदोलन वल्लभभाई पटेल

 

35. पाकिस्तान  स्थापना मो० अली जिन्ना

 

36. इंडियन एसोशिएशन स्थापना सुरेन्द नाथ बनर्जी

 

37. ओरुविले आश्रम  स्थापना- अरविन्द घोष

 

38. रुसी क्रांति  जनक लेनिन

 

39. जामा मस्जिद निर्माण शाहजहाँ

 

40. विश्व भारती स्थापना रवीन्द्रनाथ टैगोर

 

41. दास प्रथा  उन्मूलन अब्राहम लिंकन

 

42. चिपको आंदोलन सुंदर लाल बहुगुणा

 

43. बॅकांचे  राष्ट्रीकरण इंदिरा गाँधी

 

44. ऑल इण्डिया वीमेन्स कांफ्रेंस  स्थापना श्रीमती कमला देवी

 

45. भारत कम्युनिस्ट पार्टी  स्थापना एम०एन० राय

 

46. नेशनल कांफ्रेंस  स्थापना शेख अब्दूल्ला

 

47. संस्कृत व्याकरण  जनक पाणिनी

 

48. सिख राज्य  स्थापना महाराजा रणजीत सिंह

[7:07 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: अग्निपंख : ए पी जे अब्दूल कलाम :

 

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्नहा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे.

 

अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.

 

नवीन मराठी पुस्तकासाठी जॉईन करा

👉 @freemarathibooks

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

🛑 राज्ये व राजधान्या 🛑

 

🔲 अरुणाचल प्रदेश - इटानगर

 

🔲 आंध्रप्रदेश - ( विशाखापट्टणम' ) ( कर्नूल ), ( अमरावती  )

 

🔲 आसाम - दिसपूर

 

🔲 उत्तर प्रदेश - लखनऊ

 

🔲 उत्तराखंड - देहराडून

 

🔲 ओरिसा - भुवनेश्वर

 

🔲 कर्नाटक - बंगलोर

 

🔲 केरळ - तिरूवनंतपुरम

 

🔲 गुजरात - गांधीनगर

 

🔲 गोवा - पणजी

 

🔲 छत्तीसगड - अटल नगर (नया रायपूर)

 

🔲 झारखंड - रांची

 

🔲 तामिळनाडू - चेन्नई

 

🔲 तेलंगणा - हैदराबाद

 

🔲 त्रिपुरा - आगरताळा

 

🔲 नागालॅंड - कोहिमा

 

🔲 पंजाब - चंदीगड

 

🔲 पश्चिम बंगाल - कलकत्ता

 

🔲 बिहार - पटणा

 

🔲 मणिपूर - इंफाळ

 

🔲 मध्यप्रदेश - भोपाळ

 

🔲 महाराष्ट्र - मुंबई

 

🔲 मिझोराम - ऐझाॅल

 

🔲 मेघालय - शिलॉंग

 

🔲 राजस्थान - जयपूर

 

🔲 सिक्कीम - गंगटोक

 

🔲 हरियाणा - चंडीगड

 

🔲 हिमाचल प्रदेश - सिमला

 

🛑 केंद्रशासित प्रदेश आणि राजधानी 🛑

 

1. अंदमान-निकोबार - पोर्ट ब्लेअर

2. चंदीगड - चंदीगड

3. दमण आणि दीव - दमण दादरा व नगर हवेली - सिल्व्हासा

4. दिल्ली - नवी दिल्ली

5. पुदूचेरी - पुदूचेरी

6. लक्षद्वीप - कवारत्ती

7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू

8. लडाख - लेह

 

(दीव - दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

 

म्हणून आता 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

 

*Quiz By @MPSCLiveTestSeries

#Quiz

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1225            अंदाज समितीबाबत खालीलपैकी बिनचूक विधान/ने निवडा.

अ. या समितीचा उद्देश अंदाजपत्रकाची पाहणी करणे व खर्चात काटकसर सुचवणे हा असतो.

ब. या समितीचा अध्यक्ष हा नेहमी विरोधी पक्षाचा सदस्य असतो.

पर्याय.

A. दोन्ही विधाने बिनचूक.

B. केवळ विधान ब बिनचूक.

C. दोन्ही विधाने चूक.

D. केवळ विधान अ बिनचूक.✅✅

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1226          अंदाज समिती बाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने निवडा.

अ. या समितीतील सर्व सदस्य हे राज्यसभेतील असतात.

ब. या समितीमध्ये कोणताही मंत्री सदस्य असत नाही.

पर्याय.

A. केवळ विधान अ अयोग्य.✅✅

B. केवळ विधान ब अयोग्य.

C. दोन्ही विधाने अयोग्य.

D. दोन्ही विधाने योग्य.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1227       लोकलेखा समितीबाबत खालील पैकी अचूक नसलेले/ली विधान/ने निवडा.

अ. या समितीत एकूण २२ सदस्य असतात.(लोकसभा १५,राज्यसभा ७)

ब. या समितीचे कार्य CAG कडून प्राप्त अहवालावर असल्याने CAG ला या समितीचे कान,नाक व डोळे म्हणतात.

पर्याय.

A. फक्त विधान अ.

B. फक्त विधान ब.

C. विधान अ आणि ब.

D. एकही नाही.✅✅

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1228       स्थगन प्रस्तावाबाबत खालीलपैकी असत्य नसलेले/ली विधान/ने निवडा.

अ. हा नेहमी राज्यसभा किंवा विधान परिषदेत मांडला जातो.

ब. इतर कामकाज बाजूला ठेवून अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो.

पर्याय.

A. फक्त विधान अ.

B. एकही नाही.

C. फक्त विधान ब.✅✅

D. विधान अ आणि ब.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1229          स्थगन प्रस्तावाबाबत खालीलपैकी असत्य नसलेले/ली विधान/ने निवडा.

अ. स्थगन प्रस्ताव राज्यसभा किंवा विधान परिषदेत मांडता येत नाही.

ब. स्थगन प्रस्ताव मांडण्यासाठी 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.

पर्याय.

A. वरीलपैकी एकही नाही.✅✅

B. फक्त विधान अ.

C. विधान अ आणि ब.

D. केवळ विधान ब.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1230        खालीलपैकी चुकीचे विधान/ने ओळखा.

अ. इलेक्ट्रॉनचा शोध जे.जे.थॉमसन यांनी लावला.

ब. प्रोटॉनचा शोध जे.चॅडविक यांनी लावला.

क. न्यूट्रॉनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावला.

पर्याय.

A. अ व ब.             B. ब व क.✅✅

C. अ व क.            D. ,ब व क.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1231           स्नेहलता श्रीवास्तव यांच्याबाबत खालीलपैकी बिनचूक विधान/ने ओळखा.

अ. त्यांची नुकतीच लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे.

ब. त्या लोकसभेच्या पहिल्याच महिला महासचिव ठरल्या आहेत.

पर्याय.

A. दोन्ही विधाने चूक.

B. दोन्ही विधाने बिनचूक.✅✅

C. केवळ विधान अ बिनचूक.

D. केवळ विधान ब बिनचूक.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1232       डॉ.लालजी सिंह यांच्या बाबतीत खालीलपैकी अचूक विधान/ने निवडा.

अ. त्यांना भारतातील DNA Finger Printing चे जनक म्हणतात.

ब. ते पंजाबचे असून त्यांचे नुकतेच निधन झाले.

पर्याय.

A. केवळ विधान अ चूक.

B. केवळ विधान ब चूक.✅✅

C. दोन्ही विधाने चूक.

D. दोन्ही विधाने अचूक.

➖➖➖➖➖➖➖➖➖

==========================

जॉईन @MPSCLiveTestSeries

==========================

 

*Quiz By @MPSCLiveTestSeries

#Quiz

➖➖➖➖➖➖➖➖➖

________

प्र.1233       खालीलपैकी अयोग्य नसलेले/ली विधान/ने निवडा.

अ. भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही.

ब. तर सर्वोच्च न्यायालय मात्र सार्वभौम आहे.

पर्याय.

A. फक्त अ.✅✅

B. विधान अ आणि ब.

C. फक्त विधान ब.

D. कोणतेही नाही.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1234           खालीलपैकी अचूक नसलेले/ली विधान/ने ओळखा.

अ. भारतीय घटना लवचिक आहे पण ताठर नाही.

ब. भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे पण एकात्मिक नाही.

पर्याय.

A. फक्त विधान अ.

B. विधान अ आणि ब.✅✅

C. एकही नाही.

D. केवळ विधान ब.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

प्र.1235           खालीलपैकी योग्य नसलेले/ली विधान/ने ओळखा.

अ. भारतीय संसदीय व्यवस्था ही ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली आहे.

ब. भारतीय राज्यसंस्था ही ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे एक गणराज्य आहे.

पर्याय.

A. विधान अ आणि ब.

B. केवळ विधान ब.✅✅

C. एकही नाही.

D. फक्त विधान अ.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1236         घटनेच्या प्रस्ताविकेबाबत खालीलपैकी अचूक विधान/ने कोणते/ती ते ओळखा.

अ. सर्व प्रथम ब्रिटीश घटनेमध्ये प्रस्ताविका देण्यात आली होती.

ब. नाना टोपीवाला यांनी प्रस्ताविकेला घटनेचे ओळखपत्र असे संबोधिले आहे.

पर्याय.

A. केवळ विधान अ अचूक.

B. केवळ विधान ब अचूक.

C. दोन्ही विधाने चूक.✅✅

D. दोन्ही विधाने अचूक.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1237           घटनेच्या प्रस्ताविकेबाबत खालीलपैकी बिनचूक विधान/ने निवडा.

अ. प्रस्ताविका ही पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्र यावर आधारित आहे.

ब. हे उद्देशपत्र नेहरूंनी १३ डिसें. १९४६ रोजी सभेत मांडले होते.

पर्याय.

A. दोन्ही विधाने बिनचूक.✅✅

B. दोन्ही विधाने चूक.

C. केवळ विधान अ बिनचूक.

D. केवळ विधान ब बिनचूक.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1238           नागरिकत्व संपादनाचे मार्ग खाली दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा.

अ. वंश तत्वाद्वारे        ब. धर्मसाधर्म्य तत्वाद्वारे.

क. स्वीकृती तत्वाद्वारे  ड. जन्म तत्वाद्वारे.

पर्याय.

A. केवळ अ, , क.

B. केवळ ब, , ड.

C. केवळ अ, , ड.✅✅

D. वरीलपैकी सर्व.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1239          नुकताच १५ वा वित्त आयोग स्थापन करण्यात आला आहे त्याबाबत अचूक विधान/ने निवडा.

अ. पंतप्रधानांनी घटनेच्या कलम २८० नुसार १५ व्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे.

ब. या आयोगाच्या अध्यक्षस्थानी एन.के.सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पर्याय.

A. फक्त विधान अ अचूक.

B. दोन्ही विधाने अचूक.

C. केवळ विधान ब अचूक.✅✅

D. दोन्ही विधाने चूक.

 

जॉईन @MPSCLiveTestSeries

➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्र.1240         सलील पारेख यांच्याबाबत खालीलपैकी सत्य विधान/ने निवडा.

अ. त्यांची अलीकडेच इंफोसिसच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियूक्ती झाली आहे.

ब. ते आता हंगामी अध्यक्ष विशाल सिक्का यांची जागा घेतील.

पर्याय.

A. दोन्ही विधाने सत्य.

B. केवळ विधान ब सत्य.

C. केवळ विधान अ सत्य.✅✅

D. दोन्ही विधाने असत्य.

➖➖➖➖➖➖➖➖➖

==========================

जॉईन @MPSCLiveTestSeries

==========================

[7:23 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: TARGET MPSC MH:

🌻🌻गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा कर्मचाऱ्यांना ई-मेल, सगळ्यांनीच वाचावा असा.🌻🌻

 

🪴करोनामुळे संपूर्ण जगाचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अनेक कंपन्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी वर्क फ्रॉम होम सुरु केलं आहे. करोनाचा उगम झाल्यापासून गेल्या दीड वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे.

 

🪴अशात गुगलने वर्क फ्रॉम होमचा अवधी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे गूगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात रुजू होण्यासाठी योजना आखत आहे. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे.

 

🪴कार्यालयात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. अनेक भागात सुरु झालेल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकत्र पाहून आनंद झाला. कर्मचारी एकत्र विचारमंथन करून काम करत आहेत. कँटिनमध्ये एकत्र जेवण आणि कॉफीचा आनंद घेताना बरं वाटलं”, असं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. स्वत:ला आणि आपल्या समाजाला निरोगी ठेवण्याासाठी लस घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

 

♻️ वाचा :- महाराष्ट्र भूषण पुरस्कार 🏆

 

🔰 स्वरुप

 

पुरस्कार विजेत्याला १० लाख रोख व प्रशस्तीपत्र दिले जाते. पूर्वी ५ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते परंतु सप्टेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन पुरस्काराची रक्कम ५ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये करण्यात आली.

 

🔰 सप्टेंबर २०१२ मध्ये महाराष्ट्र भूषणच्या निकषांमध्ये बदल करण्यात येऊन यापुढे हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.

 

==========================

 

🎻🎻कोव्हॅक्सिनआयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.🎻🎻

 

⛳️भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनया करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.

 

⛳️ब्राझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

⛳️ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

 

🖲स्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात.🖲

 

🕹राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

🕹ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे.

 

🕹यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

 

🕹या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

 

🥅 🥅राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.🥅 🥅

 

🏈राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

🏈यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.

 

🏈कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

 

अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्य’.

 

💫राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही घटनाबाह्यअसल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठीघेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

 

💫दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्यआणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव आपचे आमदार संजय झा यांनी मांडला.

 

💫गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यातआल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

 

⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

 

1)" जमाव व जत्रा " या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत ?

 

1) तालव्य

 

2) दंततालव्य

 

3) दंत्य

 

4) कंठतालव्य

 

 

2) " झरा व झाड " या शब्दातील पहीली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत  ?

 

1) तालव्य

 

2) दंततालव्य

 

3) दंत्य

 

4) कंठतालव्य

 

 

3) कर्ता हा नेहमी प्रथमान्त आणि कर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते तेव्हा त्या प्रयोगास -------- म्हणतात  .

 

1) कर्तरी प्रयोग

 

2) शक्य कर्मणी प्रयोग

 

3) भावे प्रयोग

 

4) कर्मणी प्रयोग

 

 

4) " मन वढाय वढाय I उभ्या पिकातल ढोर II किती हाकला हाकला I फिरी येतं पिकांवर II वरील काव्यपक्तीतील वृत्त कोणते  ?

 

1) ओवी

 

2) पादाकुलक

 

3) भुजंगप्रयाग

 

4) नववधू

 

 

5) चाफा बोलेना ,चाफा चालेना  चाफा खंत करी काही केल्या फुलना. या काव्यपक्तीतील अंलकार कोणता आहे.

 

1) चेतनागुणोक्ती

 

2) उत्प्रेक्षा

 

3)  भ्रांतीमान

 

4) स्वाभावोक्ती

 

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

 

 

1) ‘राम वनात जातोया वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

 

   1) सात    2) अकरा      3) बारा      4) चौदा

 

उत्तर :- 4

 

2) संधी सोडवा. – ‘सदाचार

 

   1) स + दाचार    2) सदा + आचार    3) सत् + आचार    4) सद् + आचार

 

उत्तर :- 3

 

3) ‘गोडया शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 

   1) गोडवा    2) गोड      3) मधुर      4) रसाळ

 

उत्तर :- 1

 

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

 

   अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.

   ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.

   क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.

   1) फक्त अ व बरोबर    2) फक्त अ व क चूक

   3) फक्त ब व क बरोबर    4) , , क तिन्हीही बरोबर

 

उत्तर :- 4

 

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

 

   1) दर्शक विशेषण  2) संबंधी विशेषण    3) सार्वनामिक विशेषण  4) प्रश्नार्थक विशेषण

 

उत्तर :- 3

 

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

 

 

1) ‘राम वनात जातोया वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत?

 

   1) सात    2) अकरा      3) बारा      4) चौदा

 

उत्तर :- 4

 

2) संधी सोडवा. – ‘सदाचार

 

   1) स + दाचार    2) सदा + आचार    3) सत् + आचार    4) सद् + आचार

 

उत्तर :- 3

 

3) ‘गोडया शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

 

   1) गोडवा    2) गोड      3) मधुर      4) रसाळ

 

उत्तर :- 1

 

4) पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.

 

   अ) विशेषनामे हे व्यक्तिवाचक असते.

   ब) सामान्यनामे हे जातिवाचक असते.

   क) सामान्यनामे विशेषनामे यांना धार्मिवाचक म्हणतात.

   1) फक्त अ व बरोबर    2) फक्त अ व क चूक

   3) फक्त ब व क बरोबर    4) , , क तिन्हीही बरोबर

 

उत्तर :- 4

 

5) आम्हां मुलांना कोण विचारतो ? वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची अचूक शब्दजात सांगा ?

 

   1) दर्शक विशेषण  2) संबंधी विशेषण    3) सार्वनामिक विशेषण  4) प्रश्नार्थक विशेषण

 

उत्तर :- 3

 

⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

 

 

1) खालील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या विशेषणासारखा उपयोगात आणला आहे?

 

     ‘त्याचा मित्र पुस्तक विक्रेता आहे.

   1) धातुसाधित    2) अव्यय साधित   

   3) नामसाधित    4) सार्वजनिक

 

उत्तर :- 3

 

2) प्रत्यक्षात असणा-या वा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय

     म्हणतात ?

 

   1) विशेषण    2) नाम      3) क्रियापद    4) यापैकी नाही

 

उत्तर :- 2

 

3) ‘आपोआपहे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

 

   1) रीतिवाचक    2) परिणामवाचक   

   3) अवधारणावाचक  4) साधित क्रियाविशेषण

 

उत्तर :- 1

 

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘सारखा

 

   1) योग्यतावाचक  2) संग्रहवाचक   

   3) कालवाचक    4) हेतूवाचक

 

उत्तर :- 1

 

5) मरावे परी किर्ती रुपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात ?

 

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

 

उत्तर :- 3

[7:33 pm, 31/07/2021] R. M. Doifode Airtel 01: MPSC Economics:

1. रोजगार हमी योजना :

 

सुरुवात – 1952

 

उद्दिष्ट ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.

 

पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली.

 

26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.

 

रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग.

 

मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

योजनेचे स्वरूप :

 

शक्यतो शारीरिक कष्टाची कामे असतात.

या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.

18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना कामे दिली जातात.

मजुरी दर आठवड्याला दिली जाते.

कामे कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत असतात.

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (I.R.D.P.)

 

सुरुवात – 1978

उद्दिष्ट ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करणे.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

स्वरूप

 

जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.

हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र राज्य 50:50 या प्रमाणात खर्च करतात.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम 2 ऑक्टोंबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यामध्ये सुरू आहे.

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

3. अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम (D.P.A.P.)

 

सुरुवात – 1974-75

उद्दिष्ट राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरीत्या मुकाबला करता यावा.

 

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

 

4. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना (TRYSEM)

 

सुरुवात – 15 ऑगस्ट 1979

 

उद्दिष्ट ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

5. जवाहर रोजगार योजना (JRY)

 

सुरुवात – 1 एप्रिल 1989

उद्दिष्ट ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

स्वरूप

 

या योजनेचे मूळ रोजगार हमी योजनेत आहे.

ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलीनीकरण करून तयार केली आहे.

या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किमान एका व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार मिळेल याची हमी दिली जाते.

या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामपंचायत करते.

या योजनेवर होणारा खर्च 80% केंद्र सरकार व 20% राज्य सरकार करते.

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

6. नेहरू रोजगार योजना

 

सुरुवात – 1989-90 शहरी भागाचा विकास

उद्दिष्ट नागरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे.

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

7. संजय गांधी निराधार योजना

 

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट स्वत:चा उदरनिर्वाह करू न शकणार्‍या निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

8. संजय गांधी स्वावलंबन योजना

 

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट स्वयंरोजगार करण्यासाठी लाभार्थीना कर्ज उपलब्ध करून देणे.

 

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

 

9. श्रमशक्तीतून ग्राम विकास

 

सुरुवात – 22 जून 1989

उद्दिष्ट गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे.

ही योजना हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.

 

स्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात.🖲

 

🕹राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

🕹ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे.

 

🕹यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

 

🕹या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

 

अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्य’.

 

💫राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही घटनाबाह्यअसल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठीघेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

 

💫दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्यआणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव आपचे आमदार संजय झा यांनी मांडला.

 

💫गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यातआल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुस्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात.🖲

 

🕹राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

🕹ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे.

 

🕹यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

 

🕹या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

 

अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्य’.

 

💫राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही घटनाबाह्यअसल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठीघेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

 

💫दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्यआणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव आपचे आमदार संजय झा यांनी मांडला.

 

💫गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यातआल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.क्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

 

1️⃣ पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये

केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

 

🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ

📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

 

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी

🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

 

🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,

📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

 

📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)

🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

 

📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रामगड (राजस्थान)

🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत 

 

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू

🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

 

याआधी झालेल्या व्याघ्रगणना

1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3२२२६ वाघ

 

 

भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार)

एकुण ५२ व्याघ्रप्रकल्प

 

🔱 मध्यप्रदेश : ०६

🔱 महाराष्ट्र : ०६

🔱 कर्नाटक : ०५

🔱 तमिळनाडू : ०५

🔱 आसाम : ०४

🔱 राजस्थान : ०४

🔱 छत्तीसगड : ०३

🔱 अरुणाचल प्रदेश : ०३

🔱 ओडिशा : ०२

🔱 पश्चिम बंगाल : ०२

🔱 उत्तराखंड : ०२

🔱 उत्तरप्रदेश : ०२

🔱 तेलंगणा : ०२

🔱 केरळ : ०२

🔱 आंध्रप्रदेश : ०१

🔱 झारखंड : ०१

🔱 बिहार : ०१

🔱 मिझोरम : ०१ .

 

 

सर्वाधिक वाघ असणारी राज्ये (२०१८)

 

🔱 मध्यप्रदेश : ५२६

🔱 कर्नाटक : ५२४

🔱 उत्तराखंड : ४४२

🔱 महाराष्ट्र : ३१२

🔱 तमिळनाडू : २६४

🔱 केरळ : १९०

🔱 आसाम : १९०

🔱 उत्तरप्रदेश : १७३

🔱 राजस्थान : ६९

🔱 आंध्रप्रदेश : ४८

🔱 बिहार : ३१

🔱 अरुणाचल प्रदेश : २९

🔱 ओडिशा : २८

🔱 तेलंगणा : २६

🔱 छत्तीसगड : १९

🔱 झारखंड : ०५

🔱 गोवा : ०३ .

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

ओके

Ok

🚩

#आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६५७

रघुनाथपंत दंडा-राजपुरी मोहिमेवर रवाना!

दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनार्यावर आहे.

किनार्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत, या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे, तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्दीनवर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले.

रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती

तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७.

रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला

व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्

स्पर्धा परिक्षा पॉईंटस:

🚦 सौर ऊर्जेचा वापर करणारे भारतातील पहिले विमानतळ

 

कोची

 

🚦देशातील मराठी भाषचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ

 

बदलापूर

 

🚦राष्टीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्टातील पहिले हरित खंडपीठ

 

पुणे

 

🚦देशातील पहिले वाय-फाय गाव

 

पाचगाव (महाराष्ट्र)

 

🚦जिल्हा परिषदेच्या शाळांत शंभर टक्के "ई-लर्निंगची सुविधा देणारे देशातले पहिले  ई-लर्निंग' तालुके

 

भूम - परंडा

 

🚦देशातील  पहिले  वायफाय रेल्वे स्टेशन

 

बेगलरु

 

🚦देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खासगी विमानतळ

 

अंदल (प. बंगाल)

 

🚦देशातील पहिले सॅटेलाईट शहर

 

पीलुखूआ ( उत्तर प्रदेश)*

 

🚦देशातील पहिले धुम्रपान मुक्त शहर

 

कोहिमा

 

🚦डीजीटल लॉकर सुरु करणारी  देशातील पहिली नगरपालिका

 

राहुरी

 

🚦विमान उद्योगाला चालना देण्यासाठी गुजरात  सरकारने देशातील पहिली विमान उद्योग नगरी

 

अहमदाबाद

 

🚦मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने  तयार होणारे देशातील पहिले आदर्श डीजीटल गाव

 

हरिसाल

 

🚦मोफत फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका

 

इस्लामपूर

 

🚦भारतातील पहिले केरोसीन मुक्त शहर

 

चंदीगड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

🇸🇲 सॅन मारिनो ऑलिंपिक पदक जिंकणारा जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश

 

👩🦰 सॅन मारिनो देशाच्या अलेसॅन्ड्रा पेरिलि यांनी महिलांच्या ट्राप नेमबाजी प्रकारात कांस्य जिंकले

 

🏟️ २०१२ ऑलिम्पिकमध्ये अलेसॅन्ड्रा पेरिलि यांना चौथ्या पदावर समाधान मानावे लागले होते

 

🏅 हे सॅन मारिनो देशाचे पहिले ऑलिंपिक पदक आहे , १९६० पासून ऑलिंपिकमध्ये सहभागी

 

🇪🇺 सॅन मारिनो देशाची लोकसंख्या ३३६०० एवढी आहे , हा देश युरोप मध्ये स्थित आहे

 

संकलन : सचिन एस शिंदे

 

जॉईन करा - @spardha_pariksha_Manch

शासकीय नोकरीच्या जाहिराती व योजना Uday Book Aurangabad:

संपुर्ण बालमानसशास्त्र

पुस्तकाचे वैशिष्ट्य :

1)बालकांच्या अध्यायनाच्या दृष्टिकोनातुन लिखाण.

2)बालकांच्या मानसिक घटकांना अनुसरून लिखाण.

3)संपूर्ण बालमानसशास्त्र वर आधारित महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.

4)बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पनांचा समावेश.

5)बालकांच्या सर्वांगीन विकासातील महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश.

6)बालमानसशास्त्राच्या अभ्यासासाठी असंख्य संदर्भ वापरण्याची आवश्यकता नाही.

7)बालमानसशास्त्रातील एक ना एक संकल्पनांचे विवेचन.

8)स्पर्धा परीक्षा, अभियोग्यता पात्रता परीक्षा यांच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक.

9)स्पर्धा परीक्षेतील संभाव्य बालमानसशास्त्रातील घटकांचा समावेश असलेले एकमेव पुस्तक.

10)विद्यार्थ्यांना एका दृष्टीक्षेपात अध्ययन होण्यास मदत करणाऱ्या सर्व आकृत्यांचा समावेश.

 

पुस्तक लेखक:       डॉ. पी. एस. कथले

                एम.ए मराठी, राज्यशास्त्र, इतिहास,          अर्थशास्त्र, एम.एड्. सेट(शिक्षणशास्त्र) नेट (शिक्षणशास्त्र, मराठी) पीएच.डी

 

पुस्तक प्रकाशन : Jimax Publication

किंमत 180

 

पुस्तक मागणीसाठी

ओम बूक एजन्सी नांदेड 8888206796,7385517698

 

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

 

धरण : नदी : जिल्हा

 

💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे

💧 मुळशी : मुळा : पुणे

💧 दारणा : दारणा : नाशिक

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे

💧 कोयना : कोयना : सातारा

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

 

🔰 जॉईन करा 👉 @UdayBookAurangabad

 

MissionMPSC .

 

देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

 

💧 गंगा : गंगोत्री

💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट

💧 रावी : हिमाचल प्रदेश

💧 बियास : हिमाचल प्रदेश

💧 कोसी : नेपाळ

💧 दामोदर : रांची , झारखंड

💧 साबरमती : अरवली पर्वत

💧 नर्मदा : अमरकंटक

💧 महानदी : छत्तीसगढ

💧 सतलज : तिबेट

💧 मांडवी : गोवा

💧 वैतरणा : ठाणे

💧 भीमा : पुणे

💧 गोदावरी : त्रंबकेश्वर

💧 कृष्णा : महाबळेश्वर

💧 कावेरी : कर्नाटक

💧 मांजरा : पाटोदा पठार

💧 इंद्रावती - छत्तीसगड

💧 उल्हास : रायगड .

 

🔰 जॉईन करा 👉 @udaybookaurangabad

 

MissionMPSC .

 

🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

___

शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

 

कळसूबाई         1646         नगर (महाराष्ट्र तील सर्वात उंच शिखर)

साल्हेर              1567      नाशिक

महाबळेश्वर         1438     सातारा

हरिश्चंद्रगड         1424      नगर

सप्तशृंगी            1416     नाशिक

तोरणा               1404     पुणे

राजगड             1376      पुणे

रायेश्वर               1337     पुणे

शिंगी                 1293     रायगड

नाणेघाट             1264     पुणे

त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक

बैराट                1177    अमरावती

चिखलदरा         1115    अमरावती

 

🟠दीपिकाचे ऑलिम्पिक अभियान संपुष्टात🟠

Source:Loksatta

 

🔸टोक्यो : विश्वातील अव्वल क्रमांकाची तिरंदाज दीपिका कुमारीला शुक्रवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

 

🔸त्यामुळे सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दीपिकाला पदकाविना माघारी परतावे लागणार आहे.

 

🔸दक्षिण कोरियाच्या २० वर्षीय अ‍ॅन सॅनने दीपिकाचा ६-० (३०-२७, २६-२४, २६-२४) असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

 

🔸दीपिकाने या फेरीत तब्बल चार वेळा सात गुणांवर निशाणा साधला.

 

🔸त्याउलट सॅनने तीन वेळा पूर्ण १० गुण मिळवले.

 

🔸तत्पूर्वी, शुक्रवारी पहाटे झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत दीपिकाने रशियाच्या सेनिया पेरोव्हावर ६-५ (२८-२५, २६-२७, २८-२७, २६-२६, २५-२८) अशी शूट-ऑफमध्ये सरशी साधली.

 

🔸शूट-ऑफमध्ये दीपिकाने १० गुणांवर निशाणा साधला, तर पेरोव्हाने अवघे सात गुण कमावले.

 

🔸परंतु उपांत्यपूर्व फेरीत दीपिका पराभूत झाली.

K'Sagar Publications:

🖲स्वच्छ भारत अभियान; दुसरा टप्पा राज्यात.🖲

 

🕹राज्यात केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाचा (ग्रामीण) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

🕹ही योजना राबविण्यासाठी २०२५ पर्यंत एकूण चार हजार ६०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात केंद्र सरकारचा ६० टक्के हिस्सा असून राज्याचा हिस्सा ४० टक्के आहे. राज्याच्या वाटय़ाचा एक हजार ८४० कोटी ४० लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेची राज्य पाणी व स्वच्छता मिशनमार्फत अंमलबजावणी होणार आहे.

 

🕹यासाठी राज्य स्तरावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास मंत्री यांचे सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियान स्थापन करण्यात येईल. अभियानास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल.

 

🕹या अभियानात शौचालय बांधणी व्यतिरिक्त राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या बाबींच्या अनुषंगानेही काम करण्यात येईल.

 

अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्य’.

 

💫राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही घटनाबाह्यअसल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्यासाठीघेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

 

💫दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती घटनाबाह्यआणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव आपचे आमदार संजय झा यांनी मांडला.

 

💫गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर थोपवण्यातआल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या प

No comments:

Post a Comment