🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

 

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

 

३० जुलै - दिनविशेष

 

३० जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

 

१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

 

१८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

 

१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

 

१९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

 

१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

 

१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

 

२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

 

२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

 

२००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

 

२०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

 

२०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.

 

३० जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

 

१८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)

 

१८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

 

१९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

 

१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

 

१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)

 

१९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

 

१९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

 

३० जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

 

१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

 

१८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)

 

१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

 

१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

 

१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)

 

१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)

 

१९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

 

१९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)

 

१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

 

२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

 

२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

 

२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)

 

२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)

  🎰 दिनविशेष🎰.

 

महत्त्वाच्या घटना:

१९९७    :    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कारजाहीर

१९६२    :    ट्रान्स कॅनडा हायवेहा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

१९३०    :    पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

१८९८    :    विल्यम केलॉग याने कॉर्नफ्लेक्सविकसित केले.

१६२९    :    इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७३    :    सोनू निगम पार्श्वगायक

१९४७    :    अर्नोल्ड श्वार्झनेगर जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल

१८६३    :    हेन्‍री फोर्ड फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक

१८५५    :    जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स जर्मन उद्योगपती

१८१८    :    एमिली ब्राँट इंग्लिश लेखिका

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११    :    डॉ. अशोक रानडे संगीत समीक्षक

१९९५    :    डॉ. विनायक महादेव तथा वि. म.दांडेकर अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीया संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे पॉव्हर्टी इन इंडियाहे पुस्तक गाजले.

१९९४    :    शंकर पाटील साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक. त्यांचे चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदाहे कथासंग्रह तसेच सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्रीया कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे.

१९८३    :    वसंतराव देशपांडे शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक.

◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆

        © प्रश्नमंजुषा                                                       ~~~~~~.                                                 १)महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री कोण आहेत?                                                                                        २)'नाचत येईना अंगण वाकडे' ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?                                                                                         ३) फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो?                                                                                                                                    ▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                           🎯 ठळक घडामोडी

▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬

परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांचा होतोय घोळ;मार्गदर्शक सूचना नसल्याने शिक्षक हतबल-अकरावी सीईटी

टीईटी परीक्षेसाठी करा ३ ऑगस्ट पासून अर्ज

शाळांची १५% पेक्षा अधिक शुल्क कपात करणे आवश्यक-संघटनांची मागणी

▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                                                  संकल्पना /संकलन :.                                             घोडके संजय सर.                                             मो.९७३७१११२७७.                                                                                                                    शिक्षक विचार मंच पुणे.                    ======★■◆●=========                                     🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg

गतिक दहशतवाद विरोधी दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?

उत्तर- 11सप्टेंबर

 

भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते ?

उत्तर- बेंगलोर

 

करो या मरोहा नारा महात्मा गांधींनी केव्हा दिला ?

उत्तर -1942

 

Join :- @marathimoney

 

 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?

उत्तर -महर्षी कर्वे

 

 कसारा घाट कोणत्या दोन महामार्ग दरम्यान येतो?

उत्तर -नाशिक मुंबई

 

 आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे ?

उत्तर -अण्णा हजारे

 

 पैठण हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

उत्तर- गोदावरी

 

 भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते?

उत्तर- कलकत्ता

 

 वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो ?

उत्तर -राष्ट्रपती

 

 मदर तेरेसा यांना कोणत्या संशोधनाचा नोबेल पुरस्कार दिला होता?

उत्तर- शांतता

 

Join :- @marathimoney

 

 फाउंटन पेन चा शोध कोणी लावला?

उत्तर -लुईस  वॉटरमन

 

सन 1981 साली कोणत्या जिल्ह्याचे विभाजनातून जालना जिल्हा निर्माण केला गेला?

 उत्तर -औरंगाबाद

 

 रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले महाराष्ट्रीय मानकरी कोण आहेत ?

उत्तर- विनोबा भावे

 

 सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता ?

 उत्तर - बुध ग्रह

 

 2  दोन खंडांत दरम्यान असलेला देश कोणता आहे ?

उत्तर -रशिया

 

Join :- @marathimoney

 

 बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?

 उत्तर -रॉबर्ट क्लाइव्ह

 

 समिधाहे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 उत्तर- साधना आमटे

 

 पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली ?

 उत्तर- 1एप्रिल  1951

 

 सार्कसंघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर - काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी

 

 आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?

 उत्तर - हेग (नेदरलँड याठिकाणी)

 

 शक्ती स्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे?

 उत्तर- इंदिरा गांधी

 

 लोणावळा व खंडाळा ही 2  थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत?

 उत्तर- पुणे

 

 उपरा ही कोणाची कादंबरी आहे ?

 उत्तर- लक्ष्मण माने

 

जपान या देशाच्या संसद गृहास काय म्हणतात ?

उत्तर- डायट

 

विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतो?

उत्तर- राज्यपाल

 

 भारतात सर्वात जास्त कटक मंडळे कोणत्या राज्यात आहेत ?

उत्तर- मध्य प्रदेश (एकूण 13)

 

 चुंबकीय वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

उत्तर -अलिबाग (रायगड या ठिकाणी)

 

 नर्मदा व तापी नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ?

उत्तर- सातपुडा पर्वत रांग

 

चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ?

उत्तर - 41%

 

 नागार्जुन सागर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर - कृष्णा नदी

 

 रुरकेला लोह पोलाद प्रकल्पकोणत्या राज्यात आहे?

उत्तर -ओरिसा

 

 भारतीय रेल्वेचा डबे निर्मिती कारखाना कोठे आहे?

 उत्तर-  पेरांम्बुर

 

किसान घाट कोणाचे समाधीस्थळ आहे ?

 उत्तर -चौधरी चरण सिंग

 

 शांतीवन हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

 उत्तर- पंडित नेहरू

 

राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे?

 उत्तर - महात्मा गांधी

 

 माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे?

 उत्तर- महात्मा गांधी

 

समताहे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

 उत्तर -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

 

 सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

 उत्तर - धुपगड

 

 भारताचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी मांडला ?

 उत्तर- मोरारजी  देसाई

 

राईट टू रिकॉलहा कायदा राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

 उत्तर- पंजाब

 

 महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्थाकोठे आहे ?

 उत्तर- नागपूर या ठिकाणी

 

 कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते ?

 उत्तर- शिवाजी सागर

 

 सर्वात हलका धातू कोणता आहे?

 उत्तर- लिथियम

 

 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?

 उत्तर - 1967

 

 यू आर बॉर्न टू ब्लोझम  हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

  उत्तर - डॉक्टर कलाम

 

 व्ही  शांताराम पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे?

 उत्तर- कलाक्षेत्र

 

केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्यात ------ या ठिकाणी आहे ?

 उत्तर- सातपाटी- रत्नागिरी

 

1924 मध्ये महाराष्ट्र धर्महे वृत्तपत्र यांनी सुरू केले?

 उत्तर -विनोबा भावे

 

 भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?

 उत्तर - लॉर्ड माउंट बॅटन

 

 सवाई मानसिंग हे हॉकीचे प्रसिद्ध स्टेडियम कोठे आहे ?

उत्तर- जयपुर याठिकाणी

 

Join :- @marathimoney

 

स्टॉक मार्केटमधून इक्विटी (Equities) विकत घेऊन पैसे कमविणे इतके सोपे नाही. यामध्ये आपल्याला बाजारपेठेच्या प्रवृत्तीवर नेहमीच बारीक लक्ष ठेवावे लागेल, तसेच संशोधन आणि चांगले नियोजन देखील करावे लागेल.

हा लेख लिहण्यापूर्वी Share Market Investing Tips in Marathi मध्ये मी खूप research केले आहे आणि आपल्यासाठी 10 पेक्षा जास्त अशा टिप्स आणि नियम लिहिले आहेत ज्या आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वाचल्या पाहिजेत.

 

@marathimoney

 

या सर्व टिप्स तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी येणाऱ्या काही अडचणी आणि उणीवा दूर करतील. आणि अश्या अनेक टिप्स मराठी मनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट करणार आहोत..

 

Shares खरेदी व विक्री करताना या गोष्टी लक्षात ठेवा:

 

1. प्रथम शेअर मार्केट बद्दल सगळ्या गोष्टी शिकून घ्या – First learn about share market

पूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर बाजारामध्ये उडी मारू नका. प्रथम शेअर बाजार चांगले समजून घ्या मग त्या मध्ये पैसे टाका. या विषयी शिकण्यासाठी business related वृत्तपत्र वाचा, कंपन्यांची व्यवसायाची योजना समजून घ्या, Balance Sheets वाचा, P/E, EPS, ROE जाणून घ्या आणि त्यानंतरच शेअर बाजारात गुंतवणूक करा.

 

2. दीर्घकालीन गुंतवणूक (Long Term Investment) सर्वोत्तम आहे

आपण स्टॉक मार्केटमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी. हे निश्चित फायदेशीर आहे. इंट्रा-डे ट्रेडिंग (Intra-Day Trading) कमी वेळात अधिक पैसे कमवू शकते परंतु त्यात धोका आहे. यामध्ये आपले नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच, केवळ दीर्घकालीन गुंतवणूक करा.

 

3. आपल्याला जे माहित आहे आणि जे समजले आहे तेच शेअर खरेदी करा

शेअर बाजारामध्ये आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता, परंतु आपण सुरुवातीला आपल्याला माहित असलेल्याच कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजेत, ज्याचे उत्पादन दैनंदिन जीवनात वापरले जातात.

 

उदाहरणार्थ, आपल्याला मॅगी, तेल, बिस्किट इत्यादी बनविणारी कंपनी समजून घेणे सोपे जाते तर Hardware Manufacturing, Software, Web Developing, इत्यादी कंपन्या समजण्यास थोडा वेळ लागतो. ज्या कंपन्यांचा व्यवसाय तुम्हाला प्रथम समजला असेल अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करा.

 

4. एक निश्चित किंमत ठरवा

समभागांची विक्री करण्यासाठी आपल्या स्टॉकसाठी नेहमी निश्चित किंमत निर्धारित करा. उदाहरणार्थ, आपण 1000 च्या किंमतीवर एक स्टॉक विकत घेतला आहे आणि ते विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे की जेव्हा शेअर किंमत 1300 रुप्याच्या किमतीचा होईल तेव्हा आम्ही ते विकू. तुमच्या शेअर्सची किंमत लक्ष्य किंमतीपर्यंत पोहोचताच तुम्ही त्यास विकून टाका .

 

5. एकाच वेळी बरेच शेअर्स खरेदी करु नका

एकाच प्रकारच्या कंपनीचे बरेच शेअर्स एकाच वेळी खरेदी करू नका. आपण बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमधून कंपन्यांचे शेअर्स हळू हळू विकत घ्यावेत. आपण साप्ताहिक किंवा मासिक आधारावर आपल्या स्टॉकची मर्यादा वाढवू शकता.

 

अशा प्रकारच्या १०० पेक्षा आधिक उपयुक्त माहिती साठी आजच मराठी मनी टेलिग्राम channel जॉईन करा आणि घरी बसल्या बसल्या लाखो कमवा

🟢🟢🟢✅✅

 

आजचे सराव प्रश्न

____

 

 

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल

--------------------------------------------------

 

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा

--------------------------------------------------

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग

---------------------------------------------------

 

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ

---------------------------------------------------

२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन

---------------------------------------------------

२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- धावपटू

_____

 

🔴भारतीय पतदर्जा संस्था🔴

 

CRISIL:-

 

🔳पतदर्जा ठरवणारी पहीली संस्था

 

🔳स्थापना:-1987

 

🔳कार्य सुरू:-1 जानेवारी 1988

 

🔳मुख्यालय:-मुंबई

 

ICRA:-

 

🔳स्थापना:-16 जानेवारी 1991

 

🔳कार्य सुरू:-1 सप्टेंबर 1991

 

🔳मुख्यालय:-दिल्ली

 

CARE:-

 

🔳स्थापणा:-एप्रिल 1993

 

🔳कार्य सुरू:-नोव्हेंबर1993

 

🔳मुख्यालय:-मुंबई

 

मूलभूत कर्तव्ये

 

1.भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा

 

2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे

 

3.भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे

 

4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.

 

5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.

 

6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.

 

7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.

 

8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.

 

9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.

 

10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.

 

11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील.

 

मुद्रा बँक ( Micro Units Development and Refinance Agency – MUDRA)

 

सुरवात – 8 एप्रिल, 2015

 

योजनेची घोषणा वित्तमंत्री अरुण जरतली यांनी 2015-16 च्या अंदाजपत्रकीय भाषणात मुद्रा योजनेची घोषणा केली.

 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 

उददेश

१) सूक्ष्म वित्त संस्था (MFI) आणि छोटे व्यापारी, रिटेलर, स्वसहाय्यता गट आणि व्यक्तींना उधार देणाऱ्या कंपनीस वित्तीय प्रक्रियांमध्ये मदत करणे

 

२) लघु व सूक्ष्म व्यवसाय करणाऱ्या स्व उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणे.

 

३) व्यवसाय सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना धोरण ठरविण्यासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवून देणे.

 

४) सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांची नोंदणी करणे व अशा संस्थांवर देखरेख, ठेवणे त्याच बरोबर त्यांचा दर्जा ठरविणे.

 

५) सूक्ष्म  येणाऱ्या कर्जासाठी ग्यारेंटि  क्रेडिट ग्यारेंटि स्कीम तयार करणे.

 

६) वितरित करण्यात आलेल्या कर्जाची पाहणी, कर्ज देणे आणि देण्याच्या प्रक्रियेमध्ये मदतीसाठी योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करणे.

 

७) लघुउद्योजकांना वित्त पुरवठा करणे.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

मुद्रा बँकेचे लक्ष्य

 

१) अनोपचारिक क्षेत्रातील लघु व्यावसायिक आणि देशातील  इतर महत्वाकांक्षी छोट्या व्यावसायिकांना 5.7 कोटीपेक्षा अधिक बँक कर्ज उपलब्ध करणे.

 

२) छोट्या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करणे.

 

 

 

या योजने अंतर्गत कर्जाची उपलभडता हि फक्त छोट्या व्यापारासाठी करण्यात आली आहे.

 

हि योजना शेती, वाहतूक, सामुदायिक, सामाजिक व वयक्तिक सेवा, खाद्य उत्पादन आणि टेक्सटाईल क्षेत्र इ. साठी लागू करण्यात आले आहे.

 

या योजने अंतर्गत शैक्षणिक, घर खरेदी करणे यासारख्या उद्देशांसाठी कर्ज दिले जात नाही.

 

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

मुद्रा बँक  योजनेचा लाभ

 

१) या योजनेतून शिक्षित युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

 

२) या योजनेतुन छोट्या व्यापाराचे मनोबल वाढून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल.

 

 

 

मुद्रा बँक योजनेअंतर्गत लघुउद्योगांना विकासाच्या अवस्थांच्या आधारे  प्रकारे वित्त पुरवठा केला जातो.

 

१) शिशु श्रेणी व्यवसायास 50,000 ते कर्ज मिळू शकते.

 

२) किशोर श्रेणी व्यवसायात 50,000 ते 5,00,000 रु. कर्ज मिळू शकते.

 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

 

प्राण्यांपासूनच मानवाला करोनाची लागण

 

कोविड १९ विषाणू हा वटवाघळातून मानवात एका मध्यस्थ यजमान प्राण्याच्या मार्फत पसरला, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात केला असून त्याची कच्ची प्रत दी असोसिएटेड प्रेसला मिळाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे जे पथक चीनला गेले होते त्याला चीनने पुरेशी माहिती मिळू दिली नाही हे खरे असले तरी जी माहिती थोड्याफार प्रमाणात हाती आली आहे त्यानुसार हा विषाणू मानव व वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला असावा. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने काढलेला हा निष्कर्ष अजिबात धक्कादायक नाही, पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला हा मुद्दा सोडून सर्व निष्कर्षांवर आणखी संशोधनाची गरज जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने व्यक्त केली.

एपी वृत्तसंस्थेला जागतिक आरोग्य संघटनेचा अंतिम स्वरूपातील अहवाल मिळाला असून त्यानुसार हा विषाणू वटवाघळातून एखाद्या मध्यस्थ प्राण्यातून मानवात आला. पण या अहवालात नंतर चीनच्या दबावाखाली बदलही करून घेतले जाऊ शकतात. मध्यस्थ प्राण्यामार्फत संक्रमण हा सगळ्यात पहिला टप्पा असून वटवाघळातून थेट मानवात प्रसार झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही. शीत साखळी म्हणजे अन्नपदार्थातून या विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता नाही. करोना ज्या विषाणूमुळे होतो त्याच्या अगदी जवळ जाणारा विषाणू वटवाघळात सापडला असून हीच वटवाघळे करोना विषाणूचे वहन करीत असतात. वटवाघळातील विषाणू व करोना विषाणू यांच्यातील कालिक अंतर हे काही दशकांचे असू शकते पण त्यातील दुवा ओळखता आलेला नाही, म्हणजे कुठल्या मध्यस्थ प्राण्यामार्फत वटवाघळातील विषाणू वेगळ्या स्वरूपात मानवात आलेला आहे हे समजलेले नाही.

चीनमधील मांस व सागरी अन्न बाजारपेठ असलेल्या हनान येथून हा विषाणू पसरल्याचा संशय असला तरी हे विषाणू या बाजारपेठेत कुठून आले, नंतर कसे गेले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण करता येत नाही, असे अहवालात म्हटले आहे. शीतपेटयांमुळे हे विषाणू जास्त अंतरापर्यंत पसरले असावेत असे सांगितले जात होते. पण अहवालात म्हटले आहे, की त्यामुळे एवढी मोठी साथ पसरली असेल असे मानता येणार नाही. हा विषाणू चीनमध्ये बाहेरून आलेल्या गोठवलेल्या पदार्थांतून आला असे गृहित धरले तरी २०१९ च्या सुरुवातीला विषाणूचा जास्त प्रसार नव्हता.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे, की ज्या पद्धतीने व प्रक्रियेने हा अहवाल तयार करण्यात आला तो पाहता हा अहवाल लिहिण्यात चीननेच मदत केल्याचे दिसते. चीनने हा आरोप फेटाळला असून परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले, की अमेरिका या अहवालावर बोलत आहे, तसे करून अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ गटावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार

 

🔸मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

🔸त्यांच्या सनातनया कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

🔸१५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

🔸दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो.

 

🔸 देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो.

 

🔸 याआधी १९९३ मध्ये  विजय तेंडुलकर व  २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता.

 

⚡️१९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने सुरू केलेला सरस्वती सन्मान पुरस्कार देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

 

🔸शरणकुमार लिंबाळे यांची ४० पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसेच, अक्करमाशी हे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले.

 

अर्थसंकल्पांचे स्वरूप

 

पारंपरिक अर्थसंकल्प – पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो. उदा. समजा, सरकारद्वारे एखादा कार्यक्रम चालू आहे तर पारंपरिक अर्थसंकल्पात क्ष रुपये एवढा त्या कार्यक्रमासाठी खर्च होईल असा उल्लेख असतो. सध्या प्रचलित अर्थसंकल्पाच्या प्रारंभिक स्वरूपालाच पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हणतात. याचा मुख्य उद्देश संसदेच्या कार्यपालिकेवर वित्तीय नियंत्रण ठेवणे हा असतो.

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

महसुली अर्थसंकल्प – महसुली अर्थसंकल्पात महसुली/ चालू खात्यावरील जमाखर्चाचा समावेश होतो. महसुली जमा व खर्चाचा समावेश होतो, ज्याअंतर्गत पुढील बाबींचा समावेश होतो- महसुली जमा, महसुली खर्च.

 

महसुली जमा याअंतर्गत अ) कर उत्पन्न, ब) करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नात

 

१) राजकोषीय सेवा म्हणजेच चलनी नोटा व नाण्यांमधून मिळणारा नफा

 

२) व्याज उत्पन्न- ज्यात घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, रेल्वे व पोस्ट सेवांवरील व्याज तसेच सार्वजनिक उद्योगांना दिलेल्या कर्जावरील व्याज यांचा समावेश होतो. याशिवाय

 

३) नफा व लाभांश, ज्यात महसुली जमा याअंतर्गत आर.बी.आय., सार्वजनिक बँक, एल.आय.सी., सार्वजनिक उद्योगांचा नफा यांचा समावेश होतो.

 

महसुली खर्चात महसुली योजना खर्च म्हणजे सामाजिक मालमत्तेच्या देखभालीवरील खर्च तसेच महसुली बिगर योजना खर्च म्हणजे

 

१) घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च

 

२) संरक्षणाचा महसुली खर्च

 

 ३) अनुदाने

 

४) नागरी प्रशासन खर्च उदा. पगार, कार्यालयीन खर्च इ. तसेच

 

 ५) राज्य सरकारे व केंद्रीय प्रदेशांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.

 

भांडवली अर्थसंकल्प – भांडवली अर्थसंकल्पात भांडवली खात्यावरील जमा व खर्चाचा समावेश होते. भांडवली जमा याअंतर्गत निव्वळ कर्जउभारणी, सरकार वापरत असलेल्या अल्पबचती उदा. पोस्टातील बचती, पेन्शन, प्रॉव्हिडंड फंड इ. तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेल्या कर्जाची वसुली, याशिवाय निर्गुतवणूक व्यवहारातून प्राप्त होणारा नफा इ.चा समावेश भांडवली जमा याअंतर्गत होतो, तसेच भांडवली खर्चात भांडवली योजना खर्च, ज्याअंतर्गत

 

१) केंद्रीय योजना उदा. जलसिंचन, पूरनियंत्रण, ऊर्जा इ.वरील खर्च

 

२) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्राने दिलेली मदत तसेच भांडवली बिगरयोजना खर्च, ज्यात

 

१) संरक्षणाचा भांडवली खर्च, राज्ये, केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग इ. दिलेली कर्जे

 

 ३) घेतलेल्या कर्जाची परतफेड यांचा समावेश होतो.

 

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

 

प्रधानमंत्री आवास योजना ( सर्वांसाठी घरे अभियान शहरी)

 

प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात 25 जून, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे करण्यात आली. 

 

मंत्री आवास योजनेची प्रथम सुरुवात हाउसिंग फॉर ऑल नावाने करण्यात आली होती त्यानंतर त्यांचे नामकरण प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले .

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी

 

अनुसूचित जाती

 

अनुसूचित जमाती

 

आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग

 

स्त्रिया

 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4041 सर्व वाड्या-वस्त्या सहभागी केल्या जातील परंतु सध्या 500 शहरांचा  रोडमॅप तयार करण्यात आला आहे

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

प्रधानमंत्री आवास योजना तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे

 

पहिला टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला टप्पा एप्रिल 2015 ते मार्च 2017 दरम्यान राहील ज्यामध्ये समावेश करण्यात आला आहे

 

दुसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्पा एप्रिल 2017 ते मार्च 2019 दरम्यान राहील ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शहरांचा समावेश करण्यात येईल

 

तिसरा टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेचा तिसरा टप्पा एप्रिल 2019 ते मार्च 2022 दरम्यान राहील ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शहरांचा समावेश करण्यात येईल

 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्यतः गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यात आली आहेत या योजनेअंतर्गत गृहकर्जाचे व्याजदर 6.5% आकारण्याचा प्रस्ताव आहे साधारण गृहकर्जाचे व्याजदर 10.5 टक्के राहतो अशाप्रकारे या योजनेत लाभार्थ्यास 2000 रुपये प्रति महिना EMI  भरावा लागेल

 

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

 

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 

💐 महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?

🎈केगाव.( सोलापूर )

 

💐 भारतीय अर्थशास्राचे जनक कोण ?

🎈दादाभाई नौरोजी.

 

💐 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण ?

🎈विक्रम साराभाई.

 

💐 भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता ?

🎈सिंधुदुर्ग.

 

💐मनोज तुली हा कलावंत कोणत्या नावाने ओळखला जातो ?

🎈कुमार गौरव.

 

MPSC Economics:

स्टार्टअप इंडिया योजनेची वैशिष्ट्ये

 

उद्योजकांसाठी सरकारी नियम आणि बंधने कमी करणे

 

लघुउद्योग निर्मितीतील परवाना राज व परकीय गुंतवणूक अडथळे समाज करणे

 

रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देणे

 

देशातील महिला उद्योजकांची प्रोत्साहन देणे

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

स्टार्टअप इंडिया योजनेतील तरतुदी

 

स्टार्टअप इंडियासाठी स्वयम् प्रमाणित पद्धत असेल

 

याअंतर्गत पहिल्या तीन वर्षांसाठी कायद्यांच्या पालनासाठी  कोणतीही शासकीय पाहणी होणार नाही

 

स्टार्टअप इंडिया साठी पत्र हमी निधी

 

स्टार्टअप इंडिया साठी अर्ज आणि वेब पोर्टल सुरू राहील एक साधारण अर्ज असेल त्याद्वारे रजिस्ट्रेशन करणे सोपे होईल

 

स्टार्टअप इंडिया अंतर्गत पेमेंट मिळविण्यासाठी नोंदणी निशुल्क करण्याचा सरकारचा प्रयत्न असून अर्ज सादर करण्याच्या शुल्कात 80%  सूट देण्यात येणार आहे

 

🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹🔻🌹

 

स्टार्टअप साठी बंद व्यवस्था

 

उद्योग बंद करण्यासाठी सरकारी उद्योग व्यवस्थापन करण्यात येणार असून 90 दिवसात बंद करण्यासाठी संसदेत नवा कायदा सादर करण्यात येणार आहेत

 

स्टार्टअप ची गरज पूर्ण करण्यासाठी नव उद्योजकांची दहा हजार कोटी रुपयांचे भांडवल find उभारण्यात येईल

 

स्टार्टअप अंतर्गत उद्योगांना भांडवली लाभ करात सूट देण्यात येणार आहे

 

स्टार्टअप अंतर्गत नवउद्योजक तीन वर्षांपर्यंत उत्पन्न करातून सूट देण्यात येणार आहे

 

स्टार्टअप अंतर्गतमहिला नवउद्योजक as विशेष सवलती देण्यात येतील

 

स्टार्टअप अंतर्गत PPP सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल ही सहभागी करण्यात आले आहे

 

त्याचबरोबर इतर 35 मॉडेल्सचा समावेश आहे

 

नवनवीन कल्पनांना पाठबळ देण्यासाठी हॉटेल इनोव्हेशन लागू करण्यात येणार आहे

 

नवोपक्रम कार्यक्रम देशातील पाच लाख शाळांपासून सुरू करून 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात

 

1 एप्रिल 2016 पर्यंत स्टार्टअप  मोबाईल ॲप तयार करून त्यामाध्यमातून छोटेखानी आणि सुटसुटीत अर्ज करता येतील.

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

◾️ हेनले पोसपोर्ट निर्देशांकात २००६ ते २०२१ भारताचे स्थान

 

🇮🇳 २००६ : ७१वे

🇮🇳 २००७ : ७३वे

🇮🇳 २००८ : ७५वे

🇮🇳 २००९ : ७५वे

🇮🇳 २०१० : ७७वे

🇮🇳 २०११ : ७८वे

🇮🇳 २०१२ : ८२वे

🇮🇳 २०१३ : ७४वे

🇮🇳 २०१४ : ७६वे

🇮🇳 २०१५ : ८८वे

🇮🇳 २०१६ : ८५वे

🇮🇳 २०१७ : ८७वे

🇮🇳 २०१८ : ८१वे

🇮🇳 २०१९ : ८२वे

🇮🇳 २०२० : ८२वे

🇮🇳 २०२१ : ८५वे .

 

भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली Kid of the Year, 15 वर्षांची चिमुरडी TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

 

 भारतीय-अमेरिकन असलेल्या गीतांजली राव (Gitanjali Rao) या 15 वर्षांच्या मुलीने या वर्षाचा पहिल्या 'टाईम्स किड'चा (TIME's first-ever Kid) बहुमान पटकावला आहे.

 

 तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण (Water Pollution) ते औषधांचं व्यसन (Opioid Addiction)आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी'टाईम्स'ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे.

 

चीनची चंद्र मोहीम

 

» चीनचे चँग ५ हे अवकाशयान चंद्रावर ४ डिसेंबर २०२० रोजी यशस्वीरीत्या उतरले.

» अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.

 » हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे.

» त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.

» चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.

» यापूर्वी अमेरिकेने १९६९ मध्ये अपोलो मिशन दरम्यान चंद्रावर पहिला ध्वज लावला होता.

 

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचे उद्घाटन

 

17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.

 

याप्रसंगी, दाभोई-चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड-केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर-केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही उद्घाटन झाले.

 

ठळक बाबी

 

रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना एकाच वेळी रवाना करण्यात आले आहे.

या गाड्या चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली तसेच प्रतापनगर, चांदोड येथून सोडण्यात आल्या.

 

याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होणार आहे. कारण त्यामुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार.

 

केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह कार्यरत होणारे भारतातले पहिले रेल्वे स्थानक आहे.

 

केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. तेथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. त्यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तेथील एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत.

 

गुजरात राज्यात केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीया नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.

 

हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पका५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. 🌇

 

◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

 

◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

 

◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

 

◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

 

◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.

 

पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

 

खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा आणि बघा जबरदस्त motivational video 👍👍

 

५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. 🌇

 

◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

 

◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

 

◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

 

◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

 

◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

 

◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.

 

पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.

 

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे

 

वल्लभभाई पटेल सरदार

नाना पाटील क्रांतिसिंह

वि.दा. सावरकर स्वातंत्र्यवीर

डॉ. भिमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब

गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी

दादाभाई नौरोजी भारताचे पितामह

शांताराम राजाराम वणकुद्रे व्ही. शांताराम

मंसूर अलीखान पतौडी टायगर

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मिसाईल मॅन

सी.आर. दास देशबंधू

लालबहादूर शास्त्री मॅन ऑफ पीस

सरदार पटेल पोलादी पुरुष

दिलीप वेंगसकर कर्नल

सुनील गावस्कर सनी, लिट्ल मास्टर

पी.टी. उषा भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन

नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व

नरसिंह चिंतामण केळकर साहित्यसम्राट

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी तर्क तीर्थ

आचार्य रजनीश ओशो

लता मंगेशकर स्वरसम्राज्ञी

 

@mpsc_gkर राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.

 

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

एका ओळीत सारांश, 28 जुलै 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

2021 साली जागतिक यकृतशोथ (हिपॅटायटीस) दिवस (28 जुलै) याची संकल्पना - 'हिपॅटायटीस कांट वेट'.

 

◆◆संरक्षण◆◆

 

भारत आणि रशिया या देशांचा इंद्र-21” नामक 12 वा संयुक्त लष्करी सराव 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत __ येथे होणार आहे – व्होल्गोग्राडरशिया.

 

भारतीय नौदलाचे INS तलवार जहाजाने एक्झरसाइज कटलास एक्सप्रेस 2021’ या सरावात भाग घेतला, जो 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत _ किनारपट्टीवर आयोजित केला गेला – आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

सामोआ देशाची पहिली महिला पंतप्रधान, ज्यांनी 27 जुलै 2021 रोजी पदभार स्वीकारला – फिआमे नाओमी माताफा.

 

वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ग्लोबल फ्यूचर काउन्सिल ऑन स्पेसयांनी कल्पना मांडलेला जगातील प्रथम __ उपक्रम तयार करण्यात आला आहे, ज्याद्वारे अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी आणि अंतराळ मोहिमेचे सुरक्षित आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी कार्य केले जाणार - स्पेस सस्टेनेबिलिटी रेटिंग (SSR).

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

संसदेत राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” मंजूर झाल्यामुळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील __ व तामिळनाडूतील तंजावूर येथील भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था’ (IIFPT) या दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा प्राप्त होणार - हरयाणातील कुंडली येथील ‘राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था’ (NIFTEM).

 

भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ - धोलावीरा - हडप्पाकालीन शहर (कच्छचे रण, गुजरात).

 

केंद्रीय सरकारने _ यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्स यासाठी राष्ट्रीय उत्कृष्ठता केंद्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई.

 

देशातील आदिवासींच्या विविध प्रकारची लोकनृत्ये, कला व संस्कृती यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने __ क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांची स्थापना केली आहे – सात.

 

◆◆व्यक्ती विशेष◆◆

 

अमेरिकेच्या यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID)’ याचे मिशन डायरेक्टर बनणारा पहिला भारतीय वंशाचा अमेरिकावासी - वीणा रेड्डी.

 

के2 (8,611 मीटर) हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पर्वत शिखर सर करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती - शेहरोझ काशिफ (19 वर्षीय पाकिस्तानचा नागरिक).

 

◆◆क्रिडा◆◆

 

_ याने सर्फिंग क्रिडाप्रकारचे प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले - इटालो फेरेरा (ब्राझील).

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

'ड्रिंक-फ्रॉम-टॅप' प्रकल्प राबविणारे देशातील पहिले शहर - पुरीओडिशा.

 

__ सरकारने आदिवासींचे आरोग्य व आदिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या दोन उद्दीष्टांसह देवारण्य योजनानामक आयुष आधारित आर्थिक उन्नतीकरण योजना तयार केली आहे - मध्य प्रदेश.

 

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

 

देशातील हवामान बदलांच्या प्रभावाचा अंदाज वर्तवण्यासाठी देशी हवामान मॉडेल ठरणारे अत्याधुनिक अर्थ सिस्टम मॉडेल (ESM)’ _ या संस्थेने विकसित केले - हवामान बदल संशोधन केंद्र (CCCR), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM, पुणे).

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

डिसेंबर 2005 मध्ये, __ अन्वये राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) याची स्थापना करण्यात आली – वन्यजीवन (संरक्षण) कायदा, 1972.

 

__ साली व्याघ्र प्रकल्प” (Project Tiger) याचा प्रारंभ करून भारत सरकारने वाघाच्या (राष्ट्रीय भूचर प्राणी) संवर्धनासाठी अग्रणी पुढाकार घेतला – वर्ष 1973.

 

बांदीपूर व्याघ्र प्रकल्प - कर्नाटक.

 

कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प - उत्तराखंड.

 

अमनागड बफर व्याघ्र प्रकल्प - उत्तरप्रदेश.

 

==========================

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

==========================

 

🔶 जागतिक नाविन्यता निर्देशांक 2019 Global Innovation Index (GII).

 

भारताचा क्रमांक : 52 वा (2019)

2018 च्या क्रमवारीत भारत 57 व्या स्थानी होता.

80 निर्देशकांच्या आधारे 129 देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. निर्देशांकची

संकल्पना : 'निरोगी जीवनाची निर्मिती - वैदयकीय नावीन्यपूर्णतेचे भविष्य' (Creating Healthy Lives - The Future of Medical Innovation)

जाहीर करणारी संस्था : जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) (कॉर्नेल विदयापीठ आणि INSEAD च्या मदतीने)

आवृत्ती : बारावी

 

🔸पहिले पाच देश :-

1) स्वत्झर्लंड

2) स्वीडन

3) अमेरिका

4) नेदरलँड

5) युनायटेड किंग्डम

 

==========================

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

==========================

 

🟪ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद.

 

२०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

 

बुधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत.

 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.

 

ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे.

 

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🌅🌅 ३० जुलैघटना 🌅🌅 #DinVishesh

 

७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

 

१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

 

१८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

 

१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला. Worlds1st #Football

 

१९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

 

१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

 

१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

 

२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

 

२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

 

२००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. #PrizeGK

 

२०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतातील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

 

२०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.

 

🌅🌅 ३० जूलै जन्म 🌅🌅

 

१८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

 

१८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)

 

१८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

 

१९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

 

१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

 

१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै१९६२)

 

१९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

 

१९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

 

🌅🌅 ३० जुलै मृत्यू 🌅🌅

 

१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

 

१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

 

१८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)

 

१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

 

१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

 

१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)

 

१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)

 

१९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

 

१९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै१९२०)

 

१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

 

२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

 

२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

 

२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर१९३७)

 

२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३).

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy 【Forward Only】

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

अधिक माहितीसाठी 👉@ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

*संयुगांची निर्मिती

 

 व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.

 

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

 

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

 

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

 

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या  बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

 

2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

 

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास  संयुगे तयार होतात.

 

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.

 ============================

Join @SamanyaVidnyan

============================

 

🌺🌺अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021..🌺🌺

 

🔰22 जुलै 2021 रोजी लोकसभेत अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले.

 

🔴ठळक बाबी...

 

🔰देशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे.

 

🔰विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे.

 

🔰जून 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली. योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

 

🌐 8°(डिग्री) चॅनल - मालदीव व मिनीकॉय दरम्यान

 

🌐 ग्रँड चॅनल - निकोबार व इंडोनेशिया दरम्यान

 

🌐 उंकन चॅनल - दक्षिण अंदमान व लघु अंदमान दरम्यान

 

🌐 10° डिग्री चॅनल - निकोबार व अंदमान दरम्यान

 

🌐 डिग्री चॅनल - लक्षद्वीप व मिनीकॉय दरम्यान

 

UNESCAP संस्थेच्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताची उत्तम कामगिरी

 

🔶संयुक्त राष्ट्रसंघ आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) यांच्यावतीने करण्यात आलेल्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32 टक्के गुण मिळवले आहे. याबाबतीत, 2019 साली भारताने 78.49 टक्के गुण मिळवले होते.

 

🔶 सर्वेक्षणात एकूण 143 अर्थव्यवस्थांचे मुल्यांकन करण्यात आले. यात पाच निकषांचा समावेश आहे; ते पाच निकष पुढीलप्रमाणे आहेत - पारदर्शकता, औपचारिकता, संस्थात्मक व्यवस्था व सहकार्य, कागदविरहित व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार.

 

🔶 भारताने पाच निकषांमध्ये प्राप्त केलेले गुण

 

🔶 पारदर्शकता : 2021 साली 100 टक्के (2019 साली 93.33 टक्के)

औपचारिकता : 2021 साली 95.83 टक्के (2019 साली 87.5 टक्के)

संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य :

 

🔶2021 साली 88.89 टक्के (2019 साली 66.67 टक्के)

कागदविरहित व्यवहार : 2021 साली 96.3 टक्के (2019 साली 81.48 टक्के)

आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार : 2021 साली 66.67 टक्के ( 2019 साली 55.56 टक्के)

 

🟪लोटिस्मासंग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी

 

चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

 

लोटिस्माया लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 

या संदर्भात लोकसत्ताला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला.

 

कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

 

🅾🅾बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..🅾🅾

 

☘“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

 

विधेयकातील दुरुस्ती...

 

💥प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.

 

💥कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

 

✅✅ आशा भोसले यांना 2020 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर. ✅✅

#Prize#MH

 

 

🎯 जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. २०२० या वर्षाचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

    

🎯 आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा ताईंनी आतापर्यंत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा ताई ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर आणि त्यानंतर मुंबईत आलं. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणं गायला सुरुवात केली.

 

🎯 आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

 

 

🏆 आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार :-

 

🎯 ५ मे २००८ रोजी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.

 

🎯 २००० मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

 

🎯 आशा भोसले यांनी सातवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे तर १८ वेळा त्यांना नामांकनही मिळालं आहे.

 

🎯 याशिवाय दोनवेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

 

🎯 2015 च्या बीबीसीच्या १०० इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचं नाव होतं.

 

===========================

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

===========================

 

👤 आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी 👤

 

१९९६  पु. ल. देशपांडे : साहित्य

 

१९९७  लता मंगेशकर : कला, संगीत

 

१९९९  विजय भटकर : विज्ञान

 

२०००  सुनील गावसकर  : क्रीडा

 

२००१  सचिन तेंडुलकर : क्रीडा

 

२००२   भीमसेन जोशी : कला,संगीत

 

२००३   अभय बंग आणि राणी बंग  : समाजसेवा व आरोग्यसेवा

 

२००४  बाबा आमटे : समाज सेवा

 

२००५  रघुनाथ अनंत माशेलकर  : विज्ञान

 

२००६  रतन टाटा  : उद्योग

 

२००७   रा.कृ. पाटील : समाज सेवा

 

२००८   नानासाहेब धर्माधिकारी : समाज सेवा

 

२००८   मंगेश पाडगावकर : साहित्य

 

२००९   सुलोचना लाटकर : कला, सिनेमा

 

२०१०   जयंत नारळीकर : विज्ञान

 

२०११  अनिल काकोडकर : विज्ञान

 

२०१५  बाबासाहेब पुरंदरे : इतिहासलेखन

 

२०१९  राम सुतार : शिल्पकला

 

२०२०  आशा भोसले : गायन

 

===========================

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

===========================

K'Sagar Publications:

🔵 ई-सिगारेट प्रतिबंध अधिनियम 2019 🔵

 

🔸 डिसेंबर 2019 मध्ये राष्ट्रपतींनी 'ई-सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात)

प्रतिबंध विधेयक, 2019'ला मंजुरी दिली व त्याचे कायद्यात रूपांतर झाले.

 

🔸 हा कायदा आता 'ई-सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात,

निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) प्रतिबंध अधिनियम 2019' या नावाने ओळखला जातो.

 

🟠 कशी असते सिगारेट? 🟠

 

🔸 सिगारेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरीवर घालणारे छोटे यंत्र (डिव्हाइस), श्वास आत घेताना या यंत्राद्वारे निकोटीनसारख्या तंबाखूजन्य पदार्थ सेवन केले जाते.

 

🔸 ई-सिगारेटमधून राख तयार होत नाही ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो.

 

🔸 सिगारेट ओढताना जळणाऱ्या खऱ्या सिगारेटप्रमाणे तो लाइट

प्रकाशमान होतो खऱ्या सिंगारेटसारखा धूर येत असल्याने

सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना ई-सिगारेटचा पर्याय दिला जातो ई-सिगारेटमुळे दातांवर काळे पडत नाही.

 

🔸 ई-सिगारेटचा आकार व बाहास्वरूप अत्यंत आकर्षक असतो.

 

🔸 अनेकदा हा आकार खऱ्या

सिगारेटसारखा केला जातो.

 

🔸 त्यामुळे तरुणाई याकडे,

मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असते.

 

महाराष्ट्र टीईटी परीक्षा २०२१  बालमानसशास्त्र विषयाची चांगली तयारी करून ३० पैकी ३० गुण कसे मिळवाल?

 

       विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेतील पेपर १ व २ मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रया विषयावर प्रयेकी ३० गुणांसाठी ३० प्रश्न विचारले जातात. सदर विषय डी.एड व बी.एड पदवीमध्ये अभ्यासाला असल्याने काही विद्यार्थी त्याच्या विशेष अभ्यास करण्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही विद्यार्थ्यांना सदर विषयातील संकल्पना लक्षात न आल्याने त्यांची परीक्षेतील उत्तरे चुकून १५ ते २० दरम्यान गुण मिळतात. परंतु जर आपण बालमानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम व मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून सदर विषयाची चांगली तयारी केली तर या विषयात २७ ते ३० दरम्यानही गुण मिळू शकतात, ज्यामुळे एकत्रित गुण वाढून टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास महत्वपूर्ण मदत होते.

 

         बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम काय आहे?

     या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी आणि ६ ते ११ वर्षे (टीईटी पेपर एक) व ११ ते १४ वर्षे (टीईटी पेपर दोन) वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेशी संबंधीत असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.सदर अभ्यासक्रम हा डी.एड पदविका व बी.एड पदवीशी निगडीत आहे. यावर आधारित टीईटी पेपर १ व २ मध्ये प्रत्येकी ३० प्रश्न विचारले जातात.

 

       बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप

       आतापर्यंत टीईटी परीक्षेच्या ६ परीक्षा झाल्या आहेत, यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या पुढील घटकांवर प्रश्न विचारले आहेत.

      बालमानसशास्त्र अर्थ व व्याख्या, बालमानसशास्त्र सिद्धांत, बालकेंद्रित शिक्षण, बालविकास संकल्पना, विकासाची तत्वे, विकासाच्या उपपत्ती, परिपक्वतेची विकासातील भूमिका, मानसशास्त्र अर्थ व व्याख्या, मानसशास्त्र संप्रदाय, बालकाचा शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमार अवस्था यामधील शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकास, अध्ययन व्याख्या, अध्ययन उपपत्ती, अध्ययन विषयक नियम, अध्ययन संक्रमण, व्यक्तिभेद, व्यक्तिमत्व विकासावर अनुवंश व परिवेशाचा परिणाम, बुद्धिमत्ता अर्थ, व्याख्या, प्रकार, बुद्धिमत्ता सिद्धांत, बुद्धिमापन चाचण्या व मानसशास्त्रज्ञांचे योगदान, व्यक्तिमत्व व्याख्या  व व्यक्तिमत्व प्रकार, संरक्षण यंत्रणा, संवेदना, संबोध, अवबोध, जीन पियाजे, कल्पना, प्रेरणा व प्रेरणेचे प्रकार, प्रतिमा अर्थ व व्याख्या,  स्मरण अर्थ, व्याख्या व प्रकार, मानसिक संघर्ष, भावनिक बुद्धिमत्ता, अध्यापन उपपत्ती, बालगुन्हेगारी, सर्जनशीलता,  विशेष बालकांच्या गरजा, समावेशित शिक्षण, वाचन अक्षमता, डिस्लेक्सीया, अध्यापन पद्धती सूत्रे, अध्यापन व्याख्या, अध्यापनाच्या विविध पद्धती, अध्यापनाची सूत्रे, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, प्रभावी अध्यापन वैशिष्ट्य, अध्यापनाची प्रतिमाने, मूल्यमापन संकल्पना, मूल्यमापन प्रकार, अध्ययन अनुभव, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये इत्यादी घटकांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत.

 

        बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी कोणती पुस्तके वाचावीत?  

          बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या तयारीसाठी तात्विक, परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण संकल्पनात्मक व परीक्षाभिमुख  माहिती देणारी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतात.

१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (विश्लेषण व वस्तुनिष्ठ सराव प्रश्न) डॉ. शशिकांत अन्नदाते, केसागर पब्लिकेशन्स (सहावी आवृत्ती)

२.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र -डॉ. ह. ना. जगताप , नित्यनूतन प्रकाशन, पुणे

 

        बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाची तयारी कशी करायची ?

     सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो,  आपणास या विषयाची तयारी करत असतांना मानसशास्त्रीय संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. बालमानसशास्त्र बालकाच्या वर्तनाचा विचार करत असल्याने आपणास अभ्यासक्रमातील संकल्पना वाचत असतांना त्याचा बालकाच्या जीवनाशी संबध जोडावयास शिकले पाहिजे. यामधील बुद्धिमत्ता उपपत्ती, अध्ययन उपपत्ती, व्यक्तीमत्व उपपत्ती याच्याशी संबधित मानसशास्त्रज्ञ पाठ करायला हवेत, तसेच या उपपत्तीत अंतर्भूत नियम, सूत्र व संकल्पना समजावून घेतली पाहिजे, कारण यावर आधारित प्रश्न परीक्षेस हमखास विचारले जातात.तसेच मागील परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता मानसशास्त्रातील संकल्पनांच्या व्याख्येवर आधारित देखील प्रश्न निश्चितपणे

 

विचारले गेले असल्याचे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण मानसशास्त्रीय व्याख्या व ती व्याख्या कोणी मांडली, त्या व्याख्येत नेमकेपणाने कोणत्या बाबी समाविष्ट आहेत, हे समजावून घेणे गरजेचे आहे. या पेपरचा अभ्यास करतांना  वाचलेल्या माहितीवर चिंतन व मनन आवश्यक असून त्यावर आधारित भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. त्यातून प्रश्नांची उत्तरे देण्यात अधिकाधिक अचूकता व वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा तार्किक दृष्टीकोन विकसित होऊ शकेल.

      विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचा अभ्यास मनापासून केलात तर या विषयात पडणारे गुण आपणास टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे, परीक्षेच्या यशोदायी तयारीसाठी आपणास मन:पूर्वक शुभेच्छा !!

MPSC Economics:

मोजणीची पद्धत

 

नवी पद्धत

 

४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.

 

१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०)

 

जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो.

 

२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२

 

सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15

 

अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18

 

३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)]

 

जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो.

 

मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.

 

मानवी विकास निर्देशांक = (आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.)

 

४ ) मानवी विकास  निर्देशांक 0 ते १ च्या  दरम्यान असतो , 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर १ म्हणजे पुर्ण मानवी विकास होय.

 

५) निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते , o.७५८ पेक्षा जास्त मानवी विकास निर्दशांक असणाऱ्या देशाना 'अतिउच्च मानव विकास ' गटात o .६४o ते o.७५८ मानव विकास निर्देशांक असल्यास 'उच्च मानवी विकास 'o.४६६ ते o.६४o मानव विकास निर्देशांक असल्यास 'मध्यम मानवी विकास 'आणि o.४६६ पेक्षा कमी मानवी विकास निर्देशांक असल्यास त्या देशाना 'कमी मानवी विकास गटात 'टाकले जाते . 

 

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

 

मानवी विकास निर्देशांक 

 हा आकडा जगातील देशांचेविकसितविकसिनशील  अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हकआणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

 

१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

 

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

GDP चा दर कसा ठरवला जातो?

 

जीडीपी दोन पद्धतींनी निश्चित केला जातो. कारण चलनवाढीसह उत्पादन खर्चात घट होते. हे प्रमाण 'कॉन्स्ट्ंट प्राइज' अर्थात कायमस्वरुपी दर आहे. यानुसार जीडीपीचा दर आणि उत्पादनाचं मूल्य एका वर्षासाठीच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चानुसार ठरतं.

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

दर तिमाहीला जीडीपी जाहीर केला जातो.

 

म्हणजे 2010 वर्ष प्रमाण मानलं तर त्याआधारे उत्पादनाच्या मूल्यात वाढ किंवा घट होते.

 

दुसऱ्या पद्धतीनुसार करंट प्राइज अर्थात सध्याच्या मूल्यानुसार जीडीपीचा दर निश्चित केला जातो. त्याअंतर्गत उत्पादन मूल्यामध्ये महागाईचा दरही सामील असतो.

 

केंद्रीय सांख्यिकी संस्थेतर्फे उत्पादन आणि सेवा या दोन्हींच्या मूल्यांकनासाठी एक वर्ष निश्चित केलं जातं. त्या वर्षातल्या किंमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीचे किमतींचं परीक्षण केलं जातं. त्याआधारे तुलनात्मक वाढ किंवा घट यांची गणना केली जाते.

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

प्रमाण वर्ष कोणतं?

 

भारतात कॉन्स्टंट प्राइस अर्थात कायमस्वरुपी दरांच्या गणनेसाठी 2011-12 हे वर्ष प्रमाण मानण्यात येतं.

 

उदाहरणार्थ 2011 मध्ये शंभर रुपये किमतीच्या तीन वस्तू तयार झाल्या तर एकूण जीडीपी 300 रुपये होतो. 2019 वर्षापर्यंत उत्पादन दोनवर आलं मात्र किंमत दीडशे रुपये झाली तर नॉमिनल जीडीपी तीनशे रुपये झाला. मात्र प्रत्यक्षात देशाची आर्थिक वृद्धी झाली का?

औद्योगिक उत्पादन देशासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं.

 

अशावेळी प्रमाण वर्षाचा फॉर्म्युला कामी येतो. 2011 या प्रमाण वर्षानुसार कॉन्स्टंट किंमत 100 याप्रमाणे जीडीपी 200 रुपये होतो. अशावेळी जीडीपी दरात घट झाली आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल.

 

देशभरातल्या उत्पादन आणि सेवांसंदर्भातील आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी संस्था गोळा करते. यासाठी ही संस्था विविध निर्देशांकावर नजर ठेवून असते. यामध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांकाचा समावेश असतो.

 

विविध केंद्रीय आणि राज्यांतील संस्थांचे आकडे एकत्र करण्याचं काम केंद्रीय सांख्यिकी संस्था करते. घाऊक किंमत निर्देशांक आणि ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी उत्पादन आणि कृषी क्षेत्राचे आकडे ग्राहक मंत्रालयातर्फे गोळा केले जातात.

 

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

 

कुपोषण

 

 

शरीराचे वाढीसाठी आवश्यक योग्य पोषणमुल्ये असलेला आहार/अन्न न मिळाल्यामुळे वा भूकमारीने होणारी प्राण्यांच्या (विशेष‌तः अल्पवयीनांच्या) शरीराची स्थिती.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

 

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला कुपोषण म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदकेप्रथिनेजीवनसत्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन.कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

 

 

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

 

वित्त आयोग (विविध तरतुदी) कायदा, 1951

 

वित्त आयोग (विविध तरतुदी) अधिनियम,  1951 हा आयोगाच्या सदस्यांची पात्रता व अपात्रतेसाठी नियम घालून, आणि त्यांची नेमणूक करण्यासाठी वित्त आयोगाला रचनात्मक स्वरुपाचा दर्जा देण्यासाठी आणि जागतिक मानदंडांच्या बरोबरीने आणण्यासाठी पारित करण्यात आला. , पद, पात्रता आणि अधिकार. 

 

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 

सार्वजनिक वित्त

 

 

सार्वजनिक वित्त म्हणजे काय?

 

संघराज्य, घटक राज्य आणि स्थानिक सरकार यांच्या उत्पन्नाची आणि खर्चाची चिकित्सा म्हणजे सार्वजनिक वित्त. थोडक्यात, सरकारच्या वित्तीय व्यवहारांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त. यात सरकारला मिळणारे उत्पन्न व सरकारचा खर्च यांचा अभ्यास केला जातो.

 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 

भारतीय अर्थसंकल्प

 

इतिहास

 

बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. आपल्या देशाची सत्ता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली; त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८ चा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. षण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

⭕️ मराठी व्याकरण ⭕️:

⭕️ मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा ⭕️

 

 

💢1) संयुक्त वाक्य बनवा – ‘परवानगी शिवाय आत येऊ नये

   1) परवानगी घेतल्याशिवाय आत      2) आत येण्यासाठी परवानगी लागते

   3) परवानगी घ्या आणि आत या      4) आत येताना परवानगी घ्या

उत्तर :- 3

 

💢2) खालील वाक्यातील विधेय पूरककोणते ?

     यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले

   1) यशोदाने    2) श्रीकृष्णाला    3) लोणी      4) दिले

उत्तर :- 2

 

💢3) ‘त्वा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने’ – प्रयोग प्रकार ओळखा.

   1) समापन कर्मणी    2) नवीन कर्मणी

   3) पुराण कर्मणी      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

 

💢4) ज्या समासात दुसरे पद कृदन्त म्हणजे धातुसाधित असते. तो समास ओळखा.

   1) कर्मधारय समास    2) उपपद तत्पुरुष समास

   3) विभक्ती तत्पुरुष समास  4) नत्र तत्पुरुष समास

उत्तर :- 2

 

💢5) पुढीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीजआहे ?

   1) कोबी    2) इस्पितळ    3) तबियत    4) पॉकेट

उत्तर :- 1

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

⭕️5) अरबी शब्द ⭕️

 

   अर्जइनामहुकूममेहनतजाहीरमंजूरशाहीरसाहेबमालकमौताजनक्कलजबाबउर्फपैजमजबूतशहरनजरखर्चमनोरावादमदतबदल. 

 

⭕️ 6) कानडी शब्द ⭕️

 

 हंडाभांडेअक्कागाजरभाकरीअण्णापिशवीखोलीबांगडीलवंगअडकित्ताचाकरीपापडखलबत्ताकिल्लीतूपचिंधीगुढीविळीआईरजईतंदूरचिंचखोबरेकणीकचिमटानथतांब्याउडीदपाटगालकाकाटाळूगादीखिडकीगच्चीबांबूताईगुंडीकांबळे. 

 

⭕️ 7) गुजराती शब्द⭕️

 

 सदरादलालढोकळाघीडबादादररिकामटेकडाइजाशेट. 

स्पर्धा परिक्षा पॉईंटस:

🔹राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९

 

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जनतेसमोर ठेवला असून पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल यात सुचविले आहेत. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. डी. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला असून त्यातील काही ठळक तरतुदी खालील प्रमाणे सांगता येतील:

 

भाग १

१. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण:

सध्याचा ५+२+३ हा पॅटर्न रद्द करून उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे म्हणजे इयत्ता ९ वी ते १२वी एकत्र करून चार वर्षाचा कोर्स प्रस्तावित आहे ज्यात कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखा निहाय फरक रद्द केला असून एकूण 8 सेमिस्टर चा हा कोर्स असेल ज्यात भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील.

पूर्व प्राथमिक शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सुरू होईल. अंगणवाडी शिक्षण हे छोटा शिशु आणि मोठा शिशू या वर्गाबरोबर जोडले जाईल. ६व्या वर्षी मूल पहिलीच्या वर्गात प्रवेश घेईल.

 

स्वतंत्र B.Ed. रद्द करून चार वर्षांचा इंटिग्रेटेड पदवी कोर्स सुरू करण्यात येईल. बारावीनंतर थेट या कोर्सला प्रवेश घेता येईल. आणि हे शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरतील.

 ज्यांनी इंटिग्रेटेड B. Ed. केलेले नाही ते पदवीनंतर ज्या महाविध्यालात इंटिग्रेटेड  B. Ed. आहे त्याच महाविद्यालयात एक वर्षाच्या B. Ed. साठी प्रवेश घेऊ शकतील.

 

व्यावसायिक शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले जाईल.

इयत्ता सहावी नंतर तीन भाषा शिक्षण पद्धती सुरू केली जाईल. ज्यात स्थानिक भाषेला प्राधान्य दिले जाईल. ज्या प्रदेशात हिंदी बोलली जात नाही त्या प्रदेशात हिंदी भाषा शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल तर हिंदी भाषिक प्रदेशात इतर कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय भाषेला प्राधान्य दिले जाईल.

 

इंग्रजीला कमी महत्व देऊन तिला तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून निवडता येईल किंवा पर्याय म्हणू  दुसरी भाषा स्वीकारता येईल

 

वयोगट ३ ते ८ मधील शिक्षण हे मूलभूत शिक्षण समजले जाईल आणि त्यासाठी बालसुलभ शिक्षण आणि अभ्यासक्रम विकसीत केला जाईल.

अंगणवाडीच्या शाळा पूर्वप्राथमिक वर्गाशी जोडल्या जातील तर शक्य असेल तेथे पूर्वप्राथमिक च्या शाळा प्राथमिक शाळेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

ज्या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या अंगणवाडी आणि पूर्वप्राथमिक शाळा नवीन अभ्यासक्रम राबविण्यात अपयशी ठरतील त्याठिकाणी सर्व सोयींनी युजर नवीन स्वतंत्र पूर्व प्राथमिक शाळा उभारल्या जातील आणि शिक्षणाबरोबर ३ ते ६ वयोगटातील मुलाच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील

 

३ ते ८ या वयोगटातील मुलासाठी उपक्रमाधारीत, खेळांच्या माध्यमातून आणि लवचिकता असलेले शिक्षण दिले जाईल.

पूर्व प्राथमिक शिक्षण पुर्ण होईपर्यत मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

शाळांमध्ये असलेल्या हुशार मुलांना अपेक्षित शिक्षण मिळावे म्हणून "राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमा" अंतर्गतदर आठवड्याला पाच तासांचे अतिरिक्त शिक्षण पुरविले जाईल तसेच अपेक्षित क्षमते पेक्षा मागे असलेल्या मुलांसाठी नियमित शाळेच्या वेळेत आणि वेळेनंतरही उपाययोजनात्मक शिक्षण पुरविले जाईल.

प्रत्येक विद्यार्थ्यांकडे नीट लक्ष देता यावे यासाठी विध्यार्थी शिक्षक प्रमाण ३०:०१ असे ठेवणे.

मुलांना स्थनिक भाषेत चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्थानिक भाषेची जाण असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याला प्राधान्य देणे.

वाचनाला आणि त्यातुन ज्ञानवृद्धीला प्राधान्य मिळावे म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये ग्रंथालये आणि वाचनकक्ष उभारणे.

मुलांच्या हजेरीवर आणि मानसिक स्थितीवर लक्ष ठेवून त्यात सातत्य राखण्यासाठी प्रत्येक शाळेत एक समाजसेवक आणि एका मानसशास्त्रज्ञाची नियुक्ती करणे.

अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी शाळांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरविणे.

RTEA त सुधारणा करून करून २०३० पर्यत १२ वि पर्यंतचे शिक्षण या कायद्याखाली आणणे.

जुन्या ५+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ हा आराखडा लागू करणे ज्यात-

१. पहिला टप्पा: पूर्व प्राथमिक ते दुसरी - पाच वर्षे

२. दुसरा टप्पा: तिसरी ते पाचवी- तीन वर्षे

३. तिसरा टप्पा: सहावी ते आठवी - तीन वर्षे

४. चौथा टप्पा: नववी ते बारावी- चार वर्षे

असा आराखडा लागू करणे

 

राष्ट्रीय फळ : आंबा

 

राष्ट्रीय फूल : कमळ

 

भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

 

भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

 

भारतात एकूण घटक राज्ये : 28

 

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

 

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

 

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

 

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

 

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

No comments:

Post a Comment