GENERAL KNOWLEDGE

 

 

 

 

 

📖प्रश्न वाचा व प्रत्येकी चार नावे लिहा.

 

१)एक बी असलेल्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- आंबा, आवळा, बोरे, जांभूळ

-------------------------------------------------------

२)अनेक बिया असलेल्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- कलिंगड, सिताफळ , फणस, पेरू

------------------------------------------------------

३)कठीण कवचाच्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- नारळ, बदाम, कवठ, अक्रोड

------------------------------------------------------

४)भक्कम खोडाच्या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- वड, पिंपळ, आंबा, चिंच

------------------------------------------------------

५)वेलींची नावे लिहा ?

 

उत्तर -- कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल,

       द्राक्षांचा वेल, जाई

-------------------------------------------------------

६)शेंगा येणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- गवार, शेवगा, मटार, गुलमोहर.

-------------------------------------------------------

७)रंगीत फुले येणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- गुलाब, जास्वंद, झेंडू, सूर्यफूल.

-------------------------------------------------------

८)काटेरी वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- बोर, करवंद, गुलाब, लिंबू.

-------------------------------------------------------

९)धागे मिळणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- कापूस, नारळ, अंबाडी, ताग.

--------------------------------------------------------

१०)आपण कोणत्या वनस्पतींची पाने खातो ?

 

उत्तर -- मेथी, पालक, कोबी, कोथिंबीर.

--------------------------------------------------------

११)तेलबिया मिळणा-या वनस्पतींची नावे

        लिहा ?

 

उत्तर - शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, सूर्यफूलाच्या

          बिया.

============================

लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)

    जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा

    केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे

     📞 ९४२२७३६७७५             

🔲🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲🔲

 माझ्या

www.shankarchaure.blogspot.com

 ब्लाॅगवर  सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)

     👇

www.shankarchaure.blogspot.com

🔵 Activity 1 - English Paripath

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

Good morning everyone,

💐☕

 

🟢 Day-  Tuesday

🟢 Date- 27th of July, 2021

 

 

🟢 Great thought :

 

 

“The time is always right to do what is right.”

 

 

🟢 Moral value –

 

 

“Trustworthiness”

 

 

 

🟢 Today in history –

 

 

1) 2017 Amazon founder Jeff Bezos briefly becomes world's richest man at $91.4bn overtaking Bill Gates for half a day.

 

 

 

2) 2020 WHO head Tedros Adhanom Ghebreyesus states that COVID-19 is "easily the most severe" global health emergency the WHO has faced.

 

 

 

 

🟢 Interesting facts about our country:

 

 

 

1)The Art of Navigation & Navigating was born in the river Sindh over 6000 years ago. The very word Navigation is derived from the Sanskrit word 'NAVGATIH'. The word navy is also derived from the Sanskrit word 'Nou'.

 

 

 

2) The game of Snakes & Ladders was created by the 13th century poet saint Gyandev. It was originally called 'Mokshapat'. The ladders in the game represented virtues and the snakes indicated vices. The game was played with cowrie shells and dices. In time, the game underwent several modifications, but its meaning remained the same, i.e. good deeds take people to heaven and evil to a cycle of re-births.

 

 

 

 

🟢 Formal – Informal words :

 

* Exhausted – Tired.

 

* Perspiration – Sweat.

 

*Nevertheless – Anyways.

 

 

 

🟢 Interesting Short forms:

 

 

 

1)PDF : Portable Document Format.

 

2)IFSC : Indian Financial System Code.

 

3)Wi -Fi :  Wireless Fidelity.

 

 

 

🟢 Parts of Speech –

 

 

1.VERB :

A verb expresses action or being.

 

1) run

 

2) go

 

3) eat

 

 

 

2.  ADJECTIVE :

An adjective modifies or describes a noun or pronoun.

 

1) blue

 

2) smart

 

3) pretty

 

 

 

🟢 English words that have Indian origins:

 

 

1. Loot

 

2. Bangle

 

3. Jungle

 

 

 

🟢 Saying & Its meaning -

 

 

 “Attack is the best form of defence”

 

 

 

Meaning : A pre-emptive strike is the best way to defend yourself.

 

 

 

🟢 Riddle:

 

 

You can carry it everywhere you go, and it does not get heavy. What is it?

 

Ans: Your name.

 

 

 

2) The more you take, the more you leave behind. What am I?

 

Ans: Fingerprints.

 

 

 

🟢 News -

 

 

1)  Vijay Mallya declared bankrupt by UK court.

 

 

 

2) Madhya Pradesh: Pre-historic archaeological sites to be submerged in Sagar.

 

 

 

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

- Mr. Sujansing Ramesh Patil

  R.F.Naik Vidyalay, Koparkhairane.

http://bpegm.in/wazirx.php?id=2353&user=143

➖➖➖➖➖➖➖

🙋सामान्य ज्ञान🙋 (उपक्रम-महादीप)

 

चाचणी क्रमांक-172🙏

 

🔸वर्ग -  पाच ते दहा🌹

🔹वरील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून चाचणी सोडवा आणि View score वरती क्लिक करून आपले गुण पहा🍬.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

 

🌴प्रेरणा. मा. श्री प्रमोद सुर्यवंशी साहेब🙏.

( शिक्षणाधिकारी जिप.यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मा. श्री भागवत रेजिवाड साहेब (गटशिक्षणाधिकारी पंस पांढरकवडा)➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मान. श्री प्रकाश नगराळे साहेब.🙏

(ग. शि. अ. पंचायत समिती झरी)

➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री बजरंग बोडके सर (अधिव्यक्ता डाएट यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री सुनिल बोंडे सर🙏

(केंद्रप्रमुख केंद्र केळापूर)

 

📚📚📚📚📚📚📚

 

सुरेखा पांडुरंग

 ठाकरे/ ढोले उच्च श्रेणी मुख्याध्यापिका जि प. शाळा पिंपरी रोड पंस पांढरकवडा जिल्हा परिषद यवतमाळ

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

!! 27 जुलै  दिनविशेष ॥

 

             🔥 मंगळवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 2001 - सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती या ठिकाणी सिगारेट, तंबाखू,गुटखा सेवन या वस्तू ची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंञीमंडळाचा निर्णय

👉 1999 - द्रवखनिज तेल वायुचा  (LPG) वाहनासाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंञालयाने मंजूर केला

 

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1967 - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक राहूल बोस

👉 1983 - भारतीय फुटबॉल खेळाडू साॅकर वेल्हो

 

 🎇 मृत्यू

 

👉 2015 - भारताचे 11 वे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे निधन

👉 2007 - स्फोटके व शास्ञास्ञ तज्ञ वामन दत्ताञय पटवर्धन यांचे निधन

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

आजचे दिनविशेष

मंगळवार, २७ जुलै २०२१

आषाढ कृष्ण-पक्ष चतुर्थी, शके १९४३

 

 

 

आजच्या ठळक घटना -

 

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

 

 

आज जन्मलेल्या प्रमुख व्यक्ति -

 

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

 

 

 

आज मृत्युमुखी झालेल्या प्रमुख व्यक्ति -

 

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) एक संस्थापक डॉ. सलीम अली यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८९६)

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० गझनी, अफगाणिस्तान)

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

⭕️ कोयना धरण 🌊

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

📌स्थान -

कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र

 

सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.

 

लांबी -८०७.७२ मी

 

उंची -१०३.०२ मी

 

बांधकाम सुरू - १९५४-१९६७

 

ओलिताखालील क्षेत्रफळ-  १२१०० हेक्टर

 

जलाशयाचे नाव - शिवसागर जलाशय

 

क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन

 

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

 

धरणाची माहिती-

 

बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट

उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)

लांबी : ८०७.७२ मी

दरवाजे प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी.

सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद

संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष

घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६

दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र :१२१०० हेक्टर

ओलिताखालील गावांची संख्या :९८ वीज उत्पादन [संपादन]

 

टप्पा १:

जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :२६० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ६५मेगा वॅट [संपादन]

 

टप्पा २:

जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त

विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :३०० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ७५

मेगा वॅट [संपादन]

टप्पा 3:

जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त

विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता :१००० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X २५०मेगा वॅट

 

दरवाजे

प्रकार : S - आकार

लांबी : ८८.७१ मी.

सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद

संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

 

🔰शिवसागर जलाशय

 

कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न

परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.

 

 

पाणीसाठा-

क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर

वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर

ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर

ओलिताखालील गावे : ९८

 

वीज उत्पादन-

 

टप्पा १:

 

जलप्रपाताची उंची : ४७५ मी.

जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट

 

टप्पा २:

 

जलप्रपाताची उंची : ४९० मी.

जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट

 

टप्पा 3:

 

जलप्रपाताची उंची : ४९६ मी.

जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स

निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट

विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२७ जुलै - दिनविशेष

 

२७ जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

 

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

 

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

 

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

 

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

 

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

 

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

 

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

 

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

 

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

 

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

 

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

२७ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१९६७: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म. (निधन: १२ नोव्हेंबर २०२०)

 

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

 

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

 

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

 

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

 

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

 

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

 

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

 

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

 

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

 

२७ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

 

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

 

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

 

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

 

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० गझनी, अफगाणिस्तान)

 

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

 

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

 

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

 

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: K'Sagar Publications:

🎲देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा.🎲

 

💮देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

💮महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

💮देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

 

☘☘काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ.☘☘

 

🅾भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

 

🅾रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.

 

💠भारतातील जागतिक वारसा स्थळे...

 

🅾संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

🅾आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

🌺🌺संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्ती.🌺🌺

 

🔰संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.

 

🔰भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.

 

🔰अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

 

❗️❗️कारगिल विजय दिवस.❗️❗️

 

26 जुलै 2021 रोजी भारतात कारगिल विजय दिवसाचा 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

 

कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 26 जुलै 2021 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली.

 

कारगिल संघर्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या 1999 साली ऑपरेशन विजयया मोहिमेदरम्यान भारताला विजय प्राप्त करून देताना देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या शूरवीरांच्या सन्मानार्थ आदरांजली अर्पण केली गेली.

 

🔴इतिहास..m

 

कारगिल संघर्षादरम्यान भारतीय लष्कराच्या धाडसी जवानांनी भारतीय हवाई दलाच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतलेल्या अतिउंचीवरील प्रदेश पुन्हा जिंकून घेतला.

 

26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला होता. हे युद्ध 60 दिवसांपेक्षा अधिक काळ चालले होते.

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🎯 मिशन MPSC 🎯:

महत्वाचे : नोबेल पुरस्कार

पुरस्काराची सुरुवात : १९०१ पासून

 

🏆 आतापर्यंत दिलेले पुरस्कार : ६०३

👤 आतापर्यंत किती व्यक्तींना : ९३४

 

🏢 आतापर्यंत किती संस्थांना दिला : २८

👩🦰 आतापर्यंत किती महिलांना पुरस्कार : ५७

 

👧 सर्वात तरुण : मलाला युसुफजाई (२०१४)

शांतता : वयाच्या १७व्या वर्षी (पाकिस्तान)

 

👨🦳 सर्वात वयोवृद्ध : जॉन गुडनॉफ (२०१९)

👨🔬 रसायनशास्त्र : वयाच्या ९७व्या वर्षी (युएस)

 

👫 आतापर्यंत किती जोडप्यांना पुरस्कार : ०६

⚰️ मरणोत्तर किती वेळा दिला : ०२ वेळा

 

1️⃣ १९६१ : डेग हॅमर्स्कजोल्ड : शांतता

2️⃣ १९३१ : एरिक अ‍ॅक्सेल : साहित्य

 

📌 १९७४ पासून मरणोत्तर पुरस्कार नाही

🚫 आतापर्यंत ०२ विजेत्यांनी पुरस्कार नाकारला

 

🏆 ०३ वेळा नोबेल : रेड क्रॉस (शांतता)

केव्हा : १९१७ , १९४४ , १९६३ मध्ये

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

महत्वाचे : केंद्रीय राखीव पोलीस दल

स्थापना : २७ जुलै १९३९ मध्ये

 

🗣️ आदर्शवाक्य : सेवा व निष्ठा

🏢 मुख्यालय : नवी दिल्ली येथे स्थित

 

👤 महासंचालक : कुलदीप सिंह

📌 ते ३६वे महासंचालक आहेत (२०२० पासून)

 

📌 आधीचे नाव : क्रॉउन रीप्रेसेन्टेटीव्ह पोलीस

१९४९ मध्ये नावात बदल करण्यात आला

 

🚑 रक्षिता बाईक रुग्णवाहिका

डीआरडीओ व सीआरपीएफचा उपक्रम

 

📅 सीआरपीएफ शौर्य दिन : ०९ एप्रिल

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🇮🇳 भारताचे ४०वे युनेस्को जागतिक वारसास्थळ

📌 धोलावीरा , भचाउ (कच्छ) , गुजरात

 

1हे गुजरात राज्यातील चौथे जागतिक

युनेस्को वारसास्थळ ठरले आहे

 

🔱 गुजरात राज्यातील आधीचे ०३ वारसास्थळे

📌 राणी की वाव , अहमदाबाद , चंपानेर -पावागढ

 

📌 नवीन वारसास्थळा संबंधी निर्णय ४४व्या

वारसा समितीच्या बैठकीत घेण्यात आला

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🔰🔰राज्यातील २१० सरकारी वकिलांना पदोन्नती.🔰🔰

 

💠राज्यातील २१० सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात असलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील ५० टक्के वकिलांना पदोन्नती देण्यात यावी, तसेच उर्वरित ५० टक्के वकिलांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षा घेऊन करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३ डिसेंबर २०१९ रोजी दिले होते.

 

💠या आदेशाचे पालन करण्याबाबतची सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला करण्याबाबत एक महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने राज्यातील २१० सरकारी वकिलांची अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

💠सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आलेली ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील संवर्गातील वेतनचा लाभ मिळणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

💠पुण्यातील २२ सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. शासकीय धोरण आणि राजकीय हस्तक्षेपामुळे नियमित संवर्गातील सरकारी वकिलांना हक्काच्या पदोन्नतीसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. दरम्यान, अनेक सहायक सरकारी वकील निवृत्तही झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन न्याय दिला, असे  राज्य सरकारी अभियोक्ता संघटनेच्या महासचिव मैथिली काळवीट यांनी सांगितले.

 

🎲देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा.🎲

 

💮देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

💮महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

💮देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

 

☄☄संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्त.☄☄

 

🌺संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.

 

🌺भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.

 

🌺अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

 

☘☘काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ.☘☘

 

🅾भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

 

🅾रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.

 

💠भारतातील जागतिक वारसा स्थळे...

 

🅾संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

🅾आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा

 

🔷देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

🔷 महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

🔷 देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: ⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

 

 

🟣1) संधी म्हणजे काय?

 

   1) सांधणे    2) सांगणे      3) सामावणे    4) समजावणे

 

उत्तर :- 1

 

🟣2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.

 

   1) शांत    2) नवलाई    3) समता      4) धैर्य

 

  उत्तर :- 1

 

🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

 

   1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.

   2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.

   3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.

   4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.

 

 उत्तर :- 2

 

🟣4) कोणतेही विशेषनाम .................. असते.

 

   1) अनेकवचनी    2) वचनहीन    3) एकवचनी    4) सामान्यज्ञान

 

   उत्तर :- 3

 

🟣5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

 

   1) करवते    2) गडगडते    3) गेला      4) पाणावले

 

  उत्तर :- 4

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.

 

महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा - सिंधुदुर्ग

 

महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा - वर्धा

 

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर, जिल्हा नगर.

 

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🌅🌅 २७ जुलैघटना 🌅🌅 #DinVishesh

 

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

 

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

 

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

 

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

 

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

 

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण. #1st #Worlds1st

 

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

 

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

 

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे. #Record

 

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

 

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय. #MHGK

 

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

🌅🌅 २७ जूलै जन्म 🌅🌅

 

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी१७४८)

 

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

 

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

 

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

 

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

 

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

 

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

 

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

 

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

 

🌅🌅 २७ जुलै मृत्यू 🌅🌅

 

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

 

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

 

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

 

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

 

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान)

 

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

 

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७) #IndiaGK

 

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

 

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१) #VyaktiVishesh

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy 【Forward Only】

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🟢 27 जुलाई को जन्मे व्यक्ति

 

1824 - फ़्रांस के प्रसिद्ध लेखक और साहित्यकार एलेग्ज़ेन्डर डोमास फ़िल्स कनिष्ठ का पेरिस में जन्म हुआ।

1913 - कल्पना दत्त - आज़ादी के लिए संघर्ष करने वाली महिला क्रांतिकारियों में से एक।

1940 - भारती मुखर्जी - भारतीय मूल की प्रसिद्ध लेखिका थी, जिन्होंने अमरीका में कई पुरस्कार जीते थे।

1967 - इंग्लैंड के क्रिकेट खिलाड़ी नील स्मिथ का जन्म वारविकशायर में हुआ। वे दाएं हाथ के बल्लेबाज व ऑफ ब्रैक गेंदबाज थे।

1990 - कृति सैनन - एक भारतीय फिल्म अभिनेत्री एवं मॉडल।

 

🔴 27 जुलाई को हुए निधन

 

1844 - डेल्टन गैसों के मिश्रण के नियम के जनक ब्रिटेन के वैज्ञानिक जान डेल्टन का निधन हुआ।

1891 - राजेन्द्रलाल मित्रा - भारत विद्या से संबंधित विषयों के प्रख्यात विद्वान।

1933 - कल्याण सिंह कालवी - नौवीं लोकसभा के सदस्य।

1944 - पीताम्बर दत्त बड़थ्वाल - हिन्दी के ख्यातिप्राप्त साहित्यकार और विद्वान् आचार्य रामचन्द्र शुक्ल के सहयोगी।

1970 - पत्तम थानु पिल्लई - आधुनिक केरल प्रदेश के प्रमुख नेता।

1972 - नक्सल आंदोलन के मास्टरमाइंड चारू मजूमदार का जेल में निधन हुआ।

1987 - सालिम अली - एक भारतीय पक्षी विज्ञानी और प्रकृतिवादी।

1992 - अमजद ख़ान - प्रसिद्ध फ़िल्म अभिनेता।

1999 - आई. के. कुमारन - माही क्षेत्र से फ़्राँसीसियों का शासन हटाने वाले प्रमुख व्यक्ति थे।

2003 - अमेरिका में बहुचर्चित हास्य कलाकार बॉब होप का निधन हुआ।

2006 - शिवदीन राम जोशी - अपने समय के जाने-माने कवि।

2015 - भारत के 11वें राष्ट्रपति डॉ. अब्दुल कलाम जी का शिलांग में निधन हुआ।

2016 - लच्छू महाराज - भारत के जाने-माने तबला वादक।

2020 - बॉलीवुड के जाने-माने एक्शन डॉयरेक्टर परवेज खान का दिल का दौरा पड़ने से निधन हो गया।

 

🔵 27 जुलाई के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव

 

🔅 राष्ट्रीय स्कॉच दिवस।

🔅 राष्ट्रीय न्यू जर्सी दिवस।

🔅 राष्ट्रीय क्रीम ब्रूली दिवस।

🔅 राष्ट्रीय प्रेम दयालु दिवस है।

🔅 अभिनेता अमजद खान स्मृति दिवस।

🔅 डॉ. ऐ.पी.जे. अब्दुल कलाम स्मृति दिवस।

🔅 केन्द्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) स्थापना दिवस।

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: 🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

🛑 विष्णुबुवा ब्रह्मचारी

 

🔸1825,शिरवली (कुलाबा)रायगड-

     18Feb 1871

 

🔸 "सुखदायक राज्यप्रकरणी" निबंध लिहून समाजवादाचा पुरस्कार केला.

 

यात

👉 कामगार दयनीय अवस्था चित्रण व त्यांच्या संबंधीचे विचार

👉त्यात' आदर्श राज्य'  कल्पना मांडली

 

🔸 ग. त्र्य. माडखोलकर यांनी -  "कमुनिझमचा  ( मार्क्सवादी) पहिला प्रतिपादक" म्हटले.

 

🟣 काही महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे  🟣

 

 

1) विसंगत पर्याय निवडा.

 

   अ) क - ख

   ब) च - छ

   क) ब - भ

   ड) त - थ

 

उत्तर : क

====================

 

2) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. शब्द शक्ती ओळखा.

 

   अ) लक्षणा

   ब) व्यंजना

   क) अभिधा

   ड) वरील पैकी सर्व

 

उत्तर : 

====================

 

3) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?

 

   अ) द्विगू समास

   ब) द्वंद्व समास

   क) कर्मधारय समास

   ड) अलुक तत्पुरुष समास

 

उत्तर : क

====================

 

4) स्वतःशी केलेले भाषण म्हणजेच ?

 

     अ) संवाद

     ब) स्वगत

     क) वाद

     ड) नांदी

 

उत्तर : 

====================

 

5) मधू वेगात धावतो. प्रयोग ओळखा

 

   अ) भावे प्रयोग

   ब) कर्मणी प्रयोग

   क) सकर्मक कर्तरी

   ड) अकर्मक कर्तरी

 

उत्तर : ड

====================

 

6) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

 

    अ) देशी

    ब) तत्सम

    क) तत्भव

    ड) परभाषीय

 

उत्तर : ब

====================

 

7) आई सारखी मायाळू आईच . अलंकार ओळखा.

 

   अ) उपमा

   ब) व्यतिरेक

   क) अनन्वय

   ड) रुपक

 

उत्तर : 

 

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

 

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

 

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

 

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

 

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

 

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

 

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

 

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

 

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

 

1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

 

· लांबी - फूट

 

· वस्तुमान - पौंड

 

· काळ - सेकंद

 

2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

 

· लांबी - सेंटीमीटर

 

· वस्तुमान - ग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

 

· लांबी - मीटर

 

· वस्तुमान - किलोग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

 

· लांबी - मीटर

 

· वस्तुमान - किलोग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जुलै.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान - फाम मिन्ह चिन्ह.

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे - डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.

 

_ मंत्रालयाने 'नदी को जानो' अ‍ॅप सुरू केले - शिक्षण मंत्रालय.

 

विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).

 

केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे - नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

 

◆◆क्रिडा◆◆

 

भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपस्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले - प्रिया मलिक.

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

_ सरकारने 'MyGov-मेरी सरकार' संकेतस्थळ सुरू केले - उत्तर प्रदेश.

 

अरुणाचल प्रदेश सरकारने  या संस्थेला अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनरम्हणून मान्यता दिली - IIM शिलॉंग.

 

मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी  सरकारने "बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन" (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.

 

__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे - कर्नाटक.

 

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्रची स्थापना करेल - किमिन (जिल्हा पापुम पारेअरुणाचल प्रदेश).

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

"काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.

 

"फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 374.

 

संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारीयासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.

 

"भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 377.

 

"लोक सेवा आयोग" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 378.

 

"अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 392.

 

IDIOMS AND PHRASES

 

Fast living  - आरामाचे जीवन

 

Fed up with -  वैतागणे

 

Feel up to  - पेलेल असे वाटणे

 

Fellow feeling  - बंधुत्व, आपलेपणा

 

Few and far between  - अत्यंत कमी असणे

 

Fill one in  - माहिती पुरविणे

 

Fish out of water - प्रतिकूल परिस्थितीत सापडणे

 

Flowery style - साहित्यिक शैली

 

 Fly off at a tangent -  मध्येच एखादी असम्बध्द गोष्ट बोलणे

 

For good -  नेहमी करिता, कायम स्वरूपी

 

For long - पुष्कळ दिवसांकरिता

 

Force one's hand -  मनाविरुध्द गोष्ट करावयाला

 

Forty winks -  क्षणभर डुलकी लागणे

 

Fill in for  - एखादयाचे स्थान घेणे

 

For the time being -  काही वेळाकरिता

 

Free lance -  स्वतंत्ररित्या काम करणारा

 

French leave  - परवानगी न घेता निघून जाणे

 

Fresh lease of life  - पुनर्जीवित करणे

 

Fringe benefits - पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ

 

Face up to - अप्रिय गोष्टींचा स्वीकार करणे

 

Fair play- न्यायसंगत वागणूक

 

Fair sex  - स्त्री जात

 

Fair weather friend -  आपत्तीत सोडून जाणारा मित्र

 

Fall a prey to -  ठगणे, फसणे

 

Fall back upon  - चा आश्रय घेणे

 

Fall behind in  - मागे पडणे

 

Fall foul of  - एखादयाशी शत्रुत्व घेणे

 

Fall in with -  सहमत होणे, अनकूल होणे

 

Fall out of use - व्यवहारात उपयोग बंद होणे

 

Fall out with -  भांडण करणे

 

Fall to one's lot - नशीबात असणे

 

Fall to work  - काम सुरू करणे

 

Fault finding -  सतत दोष हुडकत बसणारा

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: ● म्युकरमायकोसिस (Mucormycosis)

 

- म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी (Black Fungus) असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे.

- या विकाराला झायगोमायकाॅसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखले जाते.

- सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस (Mucormycetes) या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो.

- म्युकरमायसेटीस सूक्ष्म-जीव मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.

- म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.

- मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यासच या रोगाचा संसर्ग होतो.

- म्युकरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला किंवा प्राण्यांकडून माणसाला याची लागण होत नाही.

 

म्युकरमायकोसिसचे प्रकार:

 

1. Rhinocerebral (Sinus and Brain),

2. Pulmonary (Lung),

3. Gastrointestinal,

4. Cutaneous (Skin),

5. Disseminated.

 

©माहिती संकलन: वैभव शिवडे

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: ⭕️ मराठी व्याकरण ⭕️:

काही महत्वपूर्ण शब्दांचे  अर्थ

 

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   विश्वास पाटील

o   आनंद यादव

o   रणजीत देसाई

o   शिवाजी सावंत

 

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   यशवंत कानेटकर

o   वि. स. खांडेकर

o   व्यंकटेश माडगुळकर

o   आण्णाभाऊ साठे

 

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

 

o   आण्णाभाऊ साठे

o   बा. भ. बोरकर

o   गौरी देशपांडे

o   व्यंकटेश माडगुळकर

 

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   लक्ष्मीकांत तांबोळी

o   प्रा. व. भा. बोधे

o   विश्वास महिपाती पाटील

o   वा. म. जोशी

 

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

 

o   गावचा टिनोपाल गुरुजी

o   चंद्रमुखी

o   ग्रंथकाली

o   मंजुघोषा

 

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

 

o   नामदेव ढसाळ

o   दया पवार

o   जोगेंद्र कवाडे

o   आरती प्रभू

 

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   झाडाझडती

o   संभाजी

o   बनगरवाडी

o   सात सक त्रेचाळीस

 

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   श्री. ना, पेंडसे

o   भालचंद्र नेमाडे

o   रा. रं. बोराडे

o   ग.ल. ठोकळ

 

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

 

o   मुक्तामाला

o   बळीबा पाटील

o   यमुना पर्यटन

o   मोचनगड

 

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   एकेक पान गळावया

o   स्फोट

o   कल्याणी

o   झाड

 

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

 

o   गौरी देशपांडे

o   शैला बेल्ले

o   जोत्स्ना देवधर

o   सुमती क्षेत्रमाडे

 

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   डॉ. यशवंत पाटणे

o   आशा कर्दळे

o   ह.ना.आपटे

o   व.ह. पिटके

 

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

 

o   वामन परत आला

o   जगबुडी

o   एक होता फेंगाड्या

o   गावपांढर

 

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   राजेंद्र मलोसे

o   भाऊ पाध्ये

o   दादासाहेब मोरे

o   जयंत नारळीकर

 

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   कल्पनेच्या तीरावर

o   गारंबीचा बापू

o   पांढरे ढग

o   वस्ती वाढते आहे

 

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

 

 

🟣1) संधी म्हणजे काय?

 

   1) सांधणे    2) सांगणे      3) सामावणे    4) समजावणे

 

उत्तर :- 1

 

🟣2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.

 

   1) शांत    2) नवलाई    3) समता      4) धैर्य

 

  उत्तर :- 1

 

🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

 

   1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.

   2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.

   3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.

   4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.

 

 उत्तर :- 2

 

🟣4) कोणतेही विशेषनाम .................. असते.

 

   1) अनेकवचनी    2) वचनहीन    3) एकवचनी    4) सामान्यज्ञान

 

   उत्तर :- 3

 

🟣5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

 

   1) करवते    2) गडगडते    3) गेला      4) पाणावले

 

  उत्तर :- 4

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

[1:36 am, 28/07/2021] R. M. Doifode Airtel 01: सर्व जाहिराती:

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ जुलै २०२१ 👉 https://bit.ly/3x4scp8 👈

 

सशस्त्र सेना न्यायाधिकरण [Armed Forces Tribunal] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिमदिनांक १० सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.  👉 https://bit.ly/3eVbVN4 👈

 

भारतीय निवडणूक आयोगामार्फत [Election Commission of India] विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/2V8Woly 👈

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जुलै २०२१ 👉 https://bit.ly/3y8bwyh 👈

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ [Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded] नांदेड येथे प्राचार्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3xjXhW9 👈

 

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड [Chennai Metro Rail Limited] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3eTM3QC 👈

 

आदिवासी विकास विभागामार्फत [Vanbandhu Kalyan Yojana] वनबंधू कल्याण योजना नाशिक येथे ए.एन.एम. पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ssiPxL 👈

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/2Wenp7B 👈

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Yavatmal] यवतमाळ येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3soLtQh 👈

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२७ जुलै - दिनविशेष

 

२७ जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

 

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

 

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

 

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

 

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

 

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

 

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

 

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

 

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

 

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

 

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

 

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

२७ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१९६७: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म. (निधन: १२ नोव्हेंबर २०२०)

 

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)

 

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

 

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

 

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

 

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

 

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

 

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

 

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

 

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

 

२७ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

 

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

 

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

 

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

 

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० गझनी, अफगाणिस्तान)

 

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

 

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

 

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

 

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

K'Sagar Publications:

🎲देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा.🎲

 

💮देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

💮महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

💮देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

 

☘☘काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ.☘☘

 

🅾भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

 

🅾रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.

 

💠भारतातील जागतिक वारसा स्थळे...

 

🅾संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

🅾आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

🌺🌺संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्ती.🌺🌺

 

🔰संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.

 

🔰भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.

 

🔰अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

 

❗️❗️कारगिल विजय दिवस.❗️❗️

 

26 जुलै 2021 रोजी भारतात कारगिल विजय दिवसाचा 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

 

कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 26 जुलै 2021 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण केली.

 

कारगिल संघर्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या 1999 साली ऑपरेशन विजयया मोहिमेदरम्यान भारताला विजय प्राप्त करून देताना देशसेवेसाठी प्राण अर्पण केलेल्या शूरवीरांच्या सन्मानार्थ आदरांजली अर्पण केली गेली.

 

🔴इतिहास..m

 

कारगिल संघर्षादरम्यान भारतीय लष्कराच्या धाडसी जवानांनी भारतीय हवाई दलाच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतलेल्या अतिउंचीवरील प्रदेश पुन्हा जिंकून घेतला.

 

26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान कारगिल युद्धात भारताने विजय मिळवला होता. हे युद्ध 60 दिवसांपेक्षा अधिक काळ चालले होते.

🎯 मिशन MPSC 🎯:

महत्वाचे : नोबेल पुरस्कार

पुरस्काराची सुरुवात : १९०१ पासून

 

🏆 आतापर्यंत दिलेले पुरस्कार : ६०३

👤 आतापर्यंत किती व्यक्तींना : ९३४

 

🏢 आतापर्यंत किती संस्थांना दिला : २८

👩🦰 आतापर्यंत किती महिलांना पुरस्कार : ५७

 

👧 सर्वात तरुण : मलाला युसुफजाई (२०१४)

शांतता : वयाच्या १७व्या वर्षी (पाकिस्तान)

 

👨🦳 सर्वात वयोवृद्ध : जॉन गुडनॉफ (२०१९)

👨🔬 रसायनशास्त्र : वयाच्या ९७व्या वर्षी (युएस)

 

👫 आतापर्यंत किती जोडप्यांना पुरस्कार : ०६

⚰️ मरणोत्तर किती वेळा दिला : ०२ वेळा

 

1️⃣ १९६१ : डेग हॅमर्स्कजोल्ड : शांतता

2️⃣ १९३१ : एरिक अ‍ॅक्सेल : साहित्य

 

📌 १९७४ पासून मरणोत्तर पुरस्कार नाही

🚫 आतापर्यंत ०२ विजेत्यांनी पुरस्कार नाकारला

 

🏆 ०३ वेळा नोबेल : रेड क्रॉस (शांतता)

केव्हा : १९१७ , १९४४ , १९६३ मध्ये

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

महत्वाचे : केंद्रीय राखीव पोलीस दल

स्थापना : २७ जुलै १९३९ मध्ये

 

🗣️ आदर्शवाक्य : सेवा व निष्ठा

🏢 मुख्यालय : नवी दिल्ली येथे स्थित

 

👤 महासंचालक : कुलदीप सिंह

📌 ते ३६वे महासंचालक आहेत (२०२० पासून)

 

📌 आधीचे नाव : क्रॉउन रीप्रेसेन्टेटीव्ह पोलीस

१९४९ मध्ये नावात बदल करण्यात आला

 

🚑 रक्षिता बाईक रुग्णवाहिका

डीआरडीओ व सीआरपीएफचा उपक्रम

 

📅 सीआरपीएफ शौर्य दिन : ०९ एप्रिल

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🇮🇳 भारताचे ४०वे युनेस्को जागतिक वारसास्थळ

📌 धोलावीरा , भचाउ (कच्छ) , गुजरात

 

1हे गुजरात राज्यातील चौथे जागतिक

युनेस्को वारसास्थळ ठरले आहे

 

🔱 गुजरात राज्यातील आधीचे ०३ वारसास्थळे

📌 राणी की वाव , अहमदाबाद , चंपानेर -पावागढ

 

📌 नवीन वारसास्थळा संबंधी निर्णय ४४व्या

वारसा समितीच्या बैठकीत घेण्यात आला

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🔰🔰राज्यातील २१० सरकारी वकिलांना पदोन्नती.🔰🔰

 

💠राज्यातील २१० सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात असलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील ५० टक्के वकिलांना पदोन्नती देण्यात यावी, तसेच उर्वरित ५० टक्के वकिलांची नियुक्ती राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) परीक्षा घेऊन करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३ डिसेंबर २०१९ रोजी दिले होते.

 

💠या आदेशाचे पालन करण्याबाबतची सूचना सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला करण्याबाबत एक महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने राज्यातील २१० सरकारी वकिलांची अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

💠सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आलेली ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील संवर्गातील वेतनचा लाभ मिळणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

💠पुण्यातील २२ सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. शासकीय धोरण आणि राजकीय हस्तक्षेपामुळे नियमित संवर्गातील सरकारी वकिलांना हक्काच्या पदोन्नतीसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. दरम्यान, अनेक सहायक सरकारी वकील निवृत्तही झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेऊन न्याय दिला, असे  राज्य सरकारी अभियोक्ता संघटनेच्या महासचिव मैथिली काळवीट यांनी सांगितले.

 

🎲देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा.🎲

 

💮देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

💮महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

💮देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

 

☄☄संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्त.☄☄

 

🌺संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा  प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत  तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून  २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत.

 

🌺भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत.

 

🌺अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

 

☘☘काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ.☘☘

 

🅾भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे.

 

🅾रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे.

 

💠भारतातील जागतिक वारसा स्थळे...

 

🅾संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

 

🅾आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

 

देश प्रथम, नेहमीच प्रथमचा पंतप्रधान मोदी यांचा नारा

 

🔷देश प्रथम, नेहमीच प्रथमअशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडोआंदोलन उभे केले पाहिजे.

 

🔷 महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता भारत जोडोआंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी मन की बातकार्यक्रमात सांगितले.

 

🔷 देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

 

 

🟣1) संधी म्हणजे काय?

 

   1) सांधणे    2) सांगणे      3) सामावणे    4) समजावणे

 

उत्तर :- 1

 

🟣2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.

 

   1) शांत    2) नवलाई    3) समता      4) धैर्य

 

  उत्तर :- 1

 

🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

 

   1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.

   2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.

   3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.

   4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.

 

 उत्तर :- 2

 

🟣4) कोणतेही विशेषनाम .................. असते.

 

   1) अनेकवचनी    2) वचनहीन    3) एकवचनी    4) सामान्यज्ञान

 

   उत्तर :- 3

 

🟣5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

 

   1) करवते    2) गडगडते    3) गेला      4) पाणावले

 

  उत्तर :- 4

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

 

इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.

 

महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा - सिंधुदुर्ग

 

महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा - वर्धा

 

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना - प्रवरानगर, जिल्हा नगर.

 

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🌅🌅 २७ जुलैघटना 🌅🌅 #DinVishesh

 

१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

 

१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

 

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

 

१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

 

१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

 

१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण. #1st #Worlds1st

 

१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

 

१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

 

१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे. #Record

 

१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

 

२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय. #MHGK

 

२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

🌅🌅 २७ जूलै जन्म 🌅🌅

 

१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी१७४८)

 

१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

 

१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

 

१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

 

१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

 

१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

 

१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

 

१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

 

१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

 

🌅🌅 २७ जुलै मृत्यू 🌅🌅

 

१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

 

१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

 

१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

 

१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

 

१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान)

 

१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

 

२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७) #IndiaGK

 

२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

 

२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१) #VyaktiVishesh

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy 【Forward Only】

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🟢 27 जुलाई को जन्मे व्यक्ति

 

1824 - फ़्रांस के प्रसिद्ध लेखक और साहित्यकार एलेग्ज़ेन्डर डोमास फ़िल्स कनिष्ठ का पेरिस में जन्म हुआ।

1913 - कल्पना दत्त - आज़ादी के लिए संघर्ष करने वाली महिला क्रांतिकारियों में से एक।

1940 - भारती मुखर्जी - भारतीय मूल की प्रसिद्ध लेखिका थी, जिन्होंने अमरीका में कई पुरस्कार जीते थे।

1967 - इंग्लैंड के क्रिकेट खिलाड़ी नील स्मिथ का जन्म वारविकशायर में हुआ। वे दाएं हाथ के बल्लेबाज व ऑफ ब्रैक गेंदबाज थे।

1990 - कृति सैनन - एक भारतीय फिल्म अभिनेत्री एवं मॉडल।

 

🔴 27 जुलाई को हुए निधन

 

1844 - डेल्टन गैसों के मिश्रण के नियम के जनक ब्रिटेन के वैज्ञानिक जान डेल्टन का निधन हुआ।

1891 - राजेन्द्रलाल मित्रा - भारत विद्या से संबंधित विषयों के प्रख्यात विद्वान।

1933 - कल्याण सिंह कालवी - नौवीं लोकसभा के सदस्य।

1944 - पीताम्बर दत्त बड़थ्वाल - हिन्दी के ख्यातिप्राप्त साहित्यकार और विद्वान् आचार्य रामचन्द्र शुक्ल के सहयोगी।

1970 - पत्तम थानु पिल्लई - आधुनिक केरल प्रदेश के प्रमुख नेता।

1972 - नक्सल आंदोलन के मास्टरमाइंड चारू मजूमदार का जेल में निधन हुआ।

1987 - सालिम अली - एक भारतीय पक्षी विज्ञानी और प्रकृतिवादी।

1992 - अमजद ख़ान - प्रसिद्ध फ़िल्म अभिनेता।

1999 - आई. के. कुमारन - माही क्षेत्र से फ़्राँसीसियों का शासन हटाने वाले प्रमुख व्यक्ति थे।

2003 - अमेरिका में बहुचर्चित हास्य कलाकार बॉब होप का निधन हुआ।

2006 - शिवदीन राम जोशी - अपने समय के जाने-माने कवि।

2015 - भारत के 11वें राष्ट्रपति डॉ. अब्दुल कलाम जी का शिलांग में निधन हुआ।

2016 - लच्छू महाराज - भारत के जाने-माने तबला वादक।

2020 - बॉलीवुड के जाने-माने एक्शन डॉयरेक्टर परवेज खान का दिल का दौरा पड़ने से निधन हो गया।

 

🔵 27 जुलाई के महत्त्वपूर्ण अवसर एवं उत्सव

 

🔅 राष्ट्रीय स्कॉच दिवस।

🔅 राष्ट्रीय न्यू जर्सी दिवस।

🔅 राष्ट्रीय क्रीम ब्रूली दिवस।

🔅 राष्ट्रीय प्रेम दयालु दिवस है।

🔅 अभिनेता अमजद खान स्मृति दिवस।

🔅 डॉ. ऐ.पी.जे. अब्दुल कलाम स्मृति दिवस।

🔅 केन्द्रीय रिजर्व पुलिस बल (CRPF) स्थापना दिवस।

https://www.cbnacademy.in/2021/07/11-cet-online-grammar-test-1.html

 

नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की लवकरच अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा होणार आहे त्यासाठी आजपासून आपण काही नोट्स व ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांना सराव देणार आहोत. आज आपण इंग्रजी विषयाचे व्याकरण  वरती ऑनलाइन टेस्ट बघणार आहोत.

 

आवडल्यास आपल्या शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो जरूर शेअर करा.

 

धन्यवाद 🙏

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

🛑 विष्णुबुवा ब्रह्मचारी

 

🔸1825,शिरवली (कुलाबा)रायगड-

     18Feb 1871

 

🔸 "सुखदायक राज्यप्रकरणी" निबंध लिहून समाजवादाचा पुरस्कार केला.

 

यात

👉 कामगार दयनीय अवस्था चित्रण व त्यांच्या संबंधीचे विचार

👉त्यात' आदर्श राज्य'  कल्पना मांडली

 

🔸 ग. त्र्य. माडखोलकर यांनी -  "कमुनिझमचा  ( मार्क्सवादी) पहिला प्रतिपादक" म्हटले.

 

🟣 काही महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे  🟣

 

 

1) विसंगत पर्याय निवडा.

 

   अ) क - ख

   ब) च - छ

   क) ब - भ

   ड) त - थ

 

उत्तर : क

====================

 

2) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. शब्द शक्ती ओळखा.

 

   अ) लक्षणा

   ब) व्यंजना

   क) अभिधा

   ड) वरील पैकी सर्व

 

उत्तर : 

====================

 

3) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?

 

   अ) द्विगू समास

   ब) द्वंद्व समास

   क) कर्मधारय समास

   ड) अलुक तत्पुरुष समास

 

उत्तर : क

====================

 

4) स्वतःशी केलेले भाषण म्हणजेच ?

 

     अ) संवाद

     ब) स्वगत

     क) वाद

     ड) नांदी

 

उत्तर : 

====================

 

5) मधू वेगात धावतो. प्रयोग ओळखा

 

   अ) भावे प्रयोग

   ब) कर्मणी प्रयोग

   क) सकर्मक कर्तरी

   ड) अकर्मक कर्तरी

 

उत्तर : ड

====================

 

6) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?

 

    अ) देशी

    ब) तत्सम

    क) तत्भव

    ड) परभाषीय

 

उत्तर : ब

====================

 

7) आई सारखी मायाळू आईच . अलंकार ओळखा.

 

   अ) उपमा

   ब) व्यतिरेक

   क) अनन्वय

   ड) रुपक

 

उत्तर : 

 

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

 

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

 

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

 

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

 

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

 

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

 

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

 

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

 

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

 

1. एकक पद्धती - ब्रिटिश (FPS)

 

· लांबी - फूट

 

· वस्तुमान - पौंड

 

· काळ - सेकंद

 

2. एकक पद्धती - सी.जी.एस (CGS)

 

· लांबी - सेंटीमीटर

 

· वस्तुमान - ग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

3. एकक पद्धती - एम.के. एस (MKS)

 

· लांबी - मीटर

 

· वस्तुमान - किलोग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

4. एकक पद्धती - आंतरराष्ट्रीय (IS)

 

· लांबी - मीटर

 

· वस्तुमान - किलोग्रॅम

 

· काळ - सेकंद

 

एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जुलै.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान - फाम मिन्ह चिन्ह.

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे - डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.

 

_ मंत्रालयाने 'नदी को जानो' अ‍ॅप सुरू केले - शिक्षण मंत्रालय.

 

विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).

 

केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे - नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

 

◆◆क्रिडा◆◆

 

भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपस्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले - प्रिया मलिक.

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

_ सरकारने 'MyGov-मेरी सरकार' संकेतस्थळ सुरू केले - उत्तर प्रदेश.

 

अरुणाचल प्रदेश सरकारने  या संस्थेला अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनरम्हणून मान्यता दिली - IIM शिलॉंग.

 

मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी  सरकारने "बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन" (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.

 

__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे - कर्नाटक.

 

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्रची स्थापना करेल - किमिन (जिल्हा पापुम पारेअरुणाचल प्रदेश).

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

"काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.

 

"फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 374.

 

संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारीयासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.

 

"भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 377.

 

"लोक सेवा आयोग" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 378.

 

"अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 392.

 

IDIOMS AND PHRASES

 

Fast living  - आरामाचे जीवन

 

Fed up with -  वैतागणे

 

Feel up to  - पेलेल असे वाटणे

 

Fellow feeling  - बंधुत्व, आपलेपणा

 

Few and far between  - अत्यंत कमी असणे

 

Fill one in  - माहिती पुरविणे

 

Fish out of water - प्रतिकूल परिस्थितीत सापडणे

 

Flowery style - साहित्यिक शैली

 

 Fly off at a tangent -  मध्येच एखादी असम्बध्द गोष्ट बोलणे

 

For good -  नेहमी करिता, कायम स्वरूपी

 

For long - पुष्कळ दिवसांकरिता

 

Force one's hand -  मनाविरुध्द गोष्ट करावयाला

 

Forty winks -  क्षणभर डुलकी लागणे

 

Fill in for  - एखादयाचे स्थान घेणे

 

For the time being -  काही वेळाकरिता

 

Free lance -  स्वतंत्ररित्या काम करणारा

 

French leave  - परवानगी न घेता निघून जाणे

 

Fresh lease of life  - पुनर्जीवित करणे

 

Fringe benefits - पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ

 

Face up to - अप्रिय गोष्टींचा स्वीकार करणे

 

Fair play- न्यायसंगत वागणूक

 

Fair sex  - स्त्री जात

 

Fair weather friend -  आपत्तीत सोडून जाणारा मित्र

 

Fall a prey to -  ठगणे, फसणे

 

Fall back upon  - चा आश्रय घेणे

 

Fall behind in  - मागे पडणे

 

Fall foul of  - एखादयाशी शत्रुत्व घेणे

 

Fall in with -  सहमत होणे, अनकूल होणे

 

Fall out of use - व्यवहारात उपयोग बंद होणे

 

Fall out with -  भांडण करणे

 

Fall to one's lot - नशीबात असणे

 

Fall to work  - काम सुरू करणे

 

Fault finding -  सतत दोष हुडकत बसणारा

म्युकरमायकोसिस (Mucormycosis)

 

- म्युकरमायकोसिस किंवा ज्याला सामान्यपणे काळी बुरशी (Black Fungus) असे म्हटले जाते, तो बुरशी प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे.

- या विकाराला झायगोमायकाॅसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखले जाते.

- सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्युकरमायसेटीस (Mucormycetes) या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो.

- म्युकरमायसेटीस सूक्ष्म-जीव मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात.

- म्युकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरु शकतो.

- मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यासच या रोगाचा संसर्ग होतो.

- म्युकरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला किंवा प्राण्यांकडून माणसाला याची लागण होत नाही.

 

म्युकरमायकोसिसचे प्रकार:

 

1. Rhinocerebral (Sinus and Brain),

2. Pulmonary (Lung),

3. Gastrointestinal,

4. Cutaneous (Skin),

5. Disseminated.

 

©माहिती संकलन: वैभव शिवडे

⭕️ मराठी व्याकरण ⭕️:

काही महत्वपूर्ण शब्दांचे  अर्थ

 

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   विश्वास पाटील

o   आनंद यादव

o   रणजीत देसाई

o   शिवाजी सावंत

 

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   यशवंत कानेटकर

o   वि. स. खांडेकर

o   व्यंकटेश माडगुळकर

o   आण्णाभाऊ साठे

 

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

 

o   आण्णाभाऊ साठे

o   बा. भ. बोरकर

o   गौरी देशपांडे

o   व्यंकटेश माडगुळकर

 

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   लक्ष्मीकांत तांबोळी

o   प्रा. व. भा. बोधे

o   विश्वास महिपाती पाटील

o   वा. म. जोशी

 

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

 

o   गावचा टिनोपाल गुरुजी

o   चंद्रमुखी

o   ग्रंथकाली

o   मंजुघोषा

 

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

 

o   नामदेव ढसाळ

o   दया पवार

o   जोगेंद्र कवाडे

o   आरती प्रभू

 

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   झाडाझडती

o   संभाजी

o   बनगरवाडी

o   सात सक त्रेचाळीस

 

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   श्री. ना, पेंडसे

o   भालचंद्र नेमाडे

o   रा. रं. बोराडे

o   ग.ल. ठोकळ

 

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

 

o   मुक्तामाला

o   बळीबा पाटील

o   यमुना पर्यटन

o   मोचनगड

 

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   एकेक पान गळावया

o   स्फोट

o   कल्याणी

o   झाड

 

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

 

o   गौरी देशपांडे

o   शैला बेल्ले

o   जोत्स्ना देवधर

o   सुमती क्षेत्रमाडे

 

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   डॉ. यशवंत पाटणे

o   आशा कर्दळे

o   ह.ना.आपटे

o   व.ह. पिटके

 

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

 

o   वामन परत आला

o   जगबुडी

o   एक होता फेंगाड्या

o   गावपांढर

 

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

 

o   राजेंद्र मलोसे

o   भाऊ पाध्ये

o   दादासाहेब मोरे

o   जयंत नारळीकर

 

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

 

o   कल्पनेच्या तीरावर

o   गारंबीचा बापू

o   पांढरे ढग

o   वस्ती वाढते आहे

 

मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा

 

 

🟣1) संधी म्हणजे काय?

 

   1) सांधणे    2) सांगणे      3) सामावणे    4) समजावणे

 

उत्तर :- 1

 

🟣2) खालील शब्दांपैकी ................... हे भाववाचक नाव नाही.

 

   1) शांत    2) नवलाई    3) समता      4) धैर्य

 

  उत्तर :- 1

 

🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

 

   1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.

   2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.

   3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.

   4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.

 

 उत्तर :- 2

 

🟣4) कोणतेही विशेषनाम .................. असते.

 

   1) अनेकवचनी    2) वचनहीन    3) एकवचनी    4) सामान्यज्ञान

 

   उत्तर :- 3

 

🟣5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.

 

   1) करवते    2) गडगडते    3) गेला      4) पाणावले

 

  उत्तर :- 4

 

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

सर्व जाहिराती:

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ जुलै २०२१ 👉 https://bit.ly/3x4scp8 👈

 

सशस्त्र सेना न्यायाधिकरण [Armed Forces Tribunal] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिमदिनांक १० सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.  👉 https://bit.ly/3eVbVN4 👈

 

भारतीय निवडणूक आयोगामार्फत [Election Commission of India] विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/2V8Woly 👈

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जुलै २०२१ 👉 https://bit.ly/3y8bwyh 👈

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ [Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded] नांदेड येथे प्राचार्य पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3xjXhW9 👈

 

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड [Chennai Metro Rail Limited] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3eTM3QC 👈

 

आदिवासी विकास विभागामार्फत [Vanbandhu Kalyan Yojana] वनबंधू कल्याण योजना नाशिक येथे ए.एन.एम. पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3ssiPxL 👈

 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/2Wenp7B 👈

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Yavatmal] यवतमाळ येथे गट प्रवर्तक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3soLtQh 👈

[7:47 pm, 27/07/2021] R. M. Doifode 53 Jio: दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती

[8:21 pm, 27/07/2021] R. M. Doifode 53 Jio: दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती प्राप्त करून देणारा हा BLOG सर्व अद्ययावत माहितीचा ज्ञान सागर आहेत.

Ohkk👍🏻

 

Samjl

दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती प्राप्त करून देणारा हा BLOG सर्व अद्ययावत माहितीचा ज्ञान सागर आहेत. स्वागत,सुस्वागतम व आपले हार्दिक स्वागत. Blog ला भेट दिल्या बद्दल आपला मी  आभारी आहे.

👍🏻👍🏻👍🏻

राज्यस्तरीय विद्यार्थी गुणवत्ता विकास मंच

🔲🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲🔲   

   📚  विषय  :-  परिसर अभ्यास  📚

    

 🌱🌳 वनस्पती सामान्यज्ञान🌱🌳

 

⚀⚅⚃⚀⚃⚄⚅⚀ ⚃⚀⚄⚅⚀

लेखन:- शंकर चौरे सर (पं. स. साक्री) धुळे

          ९४२२७३६७७५ - पिंपळनेर

www.shankarchaure.blogspot.com

 

📖प्रश्न वाचा व प्रत्येकी चार नावे लिहा.

 

१)एक बी असलेल्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- आंबा, आवळा, बोरे, जांभूळ

-------------------------------------------------------

२)अनेक बिया असलेल्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- कलिंगड, सिताफळ , फणस, पेरू

------------------------------------------------------

३)कठीण कवचाच्या फळांची नावे लिहा ?

 

उत्तर -- नारळ, बदाम, कवठ, अक्रोड

------------------------------------------------------

४)भक्कम खोडाच्या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- वड, पिंपळ, आंबा, चिंच

------------------------------------------------------

५)वेलींची नावे लिहा ?

 

उत्तर -- कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल,

       द्राक्षांचा वेल, जाई

-------------------------------------------------------

६)शेंगा येणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- गवार, शेवगा, मटार, गुलमोहर.

-------------------------------------------------------

७)रंगीत फुले येणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- गुलाब, जास्वंद, झेंडू, सूर्यफूल.

-------------------------------------------------------

८)काटेरी वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- बोर, करवंद, गुलाब, लिंबू.

-------------------------------------------------------

९)धागे मिळणा-या वनस्पतींची नावे लिहा ?

 

उत्तर -- कापूस, नारळ, अंबाडी, ताग.

--------------------------------------------------------

१०)आपण कोणत्या वनस्पतींची पाने खातो ?

 

उत्तर -- मेथी, पालक, कोबी, कोथिंबीर.

--------------------------------------------------------

११)तेलबिया मिळणा-या वनस्पतींची नावे

        लिहा ?

 

उत्तर - शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, सूर्यफूलाच्या

          बिया.

============================

लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा शिक्षक)

    जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा

    केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे

     📞 ९४२२७३६७७५             

🔲🔲🔲🌈🌱🌳🌱🌈🔲🔲🔲

 माझ्या

www.shankarchaure.blogspot.com

 ब्लाॅगवर  सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. (सामान्यज्ञान माहिती वाचण्यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा.)

     👇

No comments:

Post a Comment