आज दि.28/07/2021 चे स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त जनरल नाॅलेज

 

𝗠𝗣𝗦𝗖  𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

💢💢विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170”: हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी राष्ट्रव्यापी मदतक्रमांक💢💢

 

🌼केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 रोजी विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170” हा राष्ट्रव्यापी मदतक्रमांक कार्यरत करण्यात आला.

 

⭕️ठळक बाबी

 

🌼हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या सेवेचे उद्दीष्ट आहे.

हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरील कायदेविषयक सेवा अधिकारीमानसोपचार सेवा अश्या सहाय्यक सेवा तसेच सरकारचे महिलाकेंद्री कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकाच दूरध्वनी क्रमांकाद्वारे उपलब्ध होईल.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल.

 

🌼राष्ट्रीय महिला आयोग धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार व महिलाहक्क उल्लंघनाची विविध प्रकरणे हाताळते. या संबधीच्या तक्रारी  www.ncw.nic.in.   या संकेतस्थळावर लेखी वा ऑनलाईन नोंदवता येतात. तक्रारीच्या सुयोग्य निवारणासाठी महिलांना आश्वस्त करत आयोग या स्त्रियांना तातडीचे, महत्वपूर्ण सहकार्य करतो.

 

🎗🎗महत्वाची बातमी : JEE Advanced - 2021 परीक्षा ३ ऑक्टोबरला होणार🎗🎗

 

🎍आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील जेईई अ‍ॅडव्हान्सही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

 

🎍केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

 

🎍दरम्यान राज्यातील पूरग्रस्त सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत होणाऱ्या जेईई (मुख्य) तिसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेला आहे.

 

🎍कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

⏳⏳दहावी-बारावीचा निकाल लवकरच; निकाल पाहण्यासाठी यागोष्टी करा⏳⏳

 

🎉केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जुलै अखेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. त्याचवेळी मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजनही जाहीर केले होते. त्या अनुषंगाने सर्वच राज्य मंडळांनी ३१ जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, सीबीएसई या आठवड्यात १० आणि १२ वीचे निकाल जाहीर करेल. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कुठे आणि कसा पाहता येईल हे आपण जाणून घेऊया.

 

🎉यावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या  लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन योजना स्वीकारली, तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

 

🎉विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.

 

✨✨Interview आणि बरंच काही✨✨

 

जसा mains चा result लागला तसा मुलांचा गोंधळ पण खूप वाढला आहे....preference kay असावा??? तर मित्रानो तुम्हाला आम्ही  3 option देत आहोत ...त्यापलीकडे तुम्हाला कोणताही विचार करावा लागणार नाही...

 

Option A ....

तुम्हाला जर dept पेक्षा higher पोस्ट imp वाटत असेल तर

 

Std preferences

1.AEE PWD

2.AEE WRD

3.AE1 PWD

4.AE1 WRD

5.AE1 WCD

6.AE2 PWD

7.AE2 WRD

8.AE2 WCD

 

Option 2.

 तुम्हाला जर particular एकाच dept मध्ये काम करायचं असेल तर पोस्ट कोणतीही असो विचार नका करू...उदाहरण जर तुम्हाला PWD च हवं असेल तर

 

1.AEE PWD

2.AE1 PWD

3.AE2 PWD

4.AEE WRD

5.AE1 WRD

6.AE2 WRD

7.AE1 WCD

8.AE2 WCD

 

Option 3.

जर तुमच्यामध्ये अजून MPSC तयारी करण्याची क्षमता असेल आणि तुम्हाला फक्त आणि फक्त AEE च पोस्ट हवी असेल किंवा UPSC ची तयारी करायची असेल...तर तुम्ही असं dept निवडा ज्या ठिकाणी तुम्हाला पुढील अभ्यासासाठी पुरेपूर वेळ मिळेल....आणि तुम्ही 2020 MPSC च्या तयारीला लागू शकता....

 

1.AEE PWD

2.AEE WRD

3.

4.AE1 WRD

5.AE2 WRD

6.AE1 WCD

7.AE2 WCD

8.AE2 PWD

 

आता काही tips जे already Govt मध्ये आहेत त्यांच्यासाठी

 Note - 1

जे आता ATP ह्या पोस्ट वर आहेत त्यांनी फक्त AEE  आणि AE1 ह्या पोस्ट चा फक्त preference द्यावा...त्यांनी कोणत्याही dept च्या AE2 साठी try करू नये...कारण तुमची सध्याची पोस्ट हि AE2 पेक्षा खूप चांगली आहे....त्यामुळे इतरांची जागा ब्लॉक करू नये....

 

Note 2.

जे already  DMA मध्ये नगर अभियंता (बांधकाम विभाग), PWD मध्ये JE आणि Town Planning मध्ये planning assistant आहेत, त्यांनी AE2 WRD आणि AE2 WCD साठी प्रयत्न करू नये असं आम्हाला वाटत....

 

Note 3.

एक सर्वसाधारण अंदाज असा की, कधीही आपण higher post साठी प्रयत्न करत असताना आपली आवडती पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपण आहे त्या पोस्ट वर राहूनच try करावा, सारखं मिळेल ती पोस्ट घेत बसू नये...सारखं dept change करू नये...ह्यामुळे मानसिकता change होत जाते...आणि तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकाग्र होऊ शकत नाही आणि तुमचे chances 40% कमी होत जातात....

 

 

वर दिलेलं 3 options आणि त्याखालील note पाहून तुम्ही preference ठरवू शकता, तो preference तसाच का टाकला गेला ह्याच answer तुम्हाला interview मध्ये देता यावं म्हणून आम्ही तुम्हाला guide करू.....

 

#infinitympsccivil

🎯 मिशन MPSC 🎯:

👤 बसवराज एस बोम्माई कर्नाटकचे मुख्यमंत्री

📌 ते बी एस यदुयुरप्पा यांची जागा घेतील

 

त्यांनी आतापर्यंत कर्नाटकचे कायदा , गृहमंत्री व सहकार मंत्री म्हणून काम केले आहे

 

ते ०२ वेळा कर्नाटक विधानपरिषद सदस्य ,

तर ०३ वेळा विधानसभेचे सदस्य

 

🤝 ते सुरुवातीला जनता दल (युनायटेड) पक्षात , २००८ मध्ये त्यांनी बीजेपीत प्रवेश केला

 

🏢 ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत व त्यांनी ०३ वर्ष टाटा मोटर्स , पुणे येथे काम केले आहे

 

👤 ते कर्नाटकचे अकरावे मुख्यमंत्री सोम्मप्पा

रायप्पा बोम्माई यांचे चिरंजीव आहेत

 

📌 कर्नाटकमध्ये दुसऱ्यांदा वडीला नंतर मुलगा मुख्यमंत्री झाल्याची घटना घडली आहे

 

👨👦 कर्नाटकमध्ये एच डी देवेगौडा व कुमारस्वामी ही पिता-पुत्राची जोडी मुख्यमंत्री राहीलेली आहे

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

वडील - मुलगा एकाच राज्याचे मुख्यमंत्री

 

👨👦 बीजु पटनायक - नवीन पटनायक (ओडिशा)

 

👨👦 एम करुणानिधी - स्टॅलिन (तमिळनाडू)

 

👨👦 शिबु सोरेन - हेमंत सोरेन (झारखंड)

 

👨👦 मुलायमसिंह यादव - अखिलेश (उत्तरप्रदेश)

 

👨👦 राजशेखर रेड्डी - जगनमोहन (आंध्रप्रदेश)

 

👨👦 शेख अब्दुल्ला - फारुख अब्दुल्ला (जे&के)

 

👨👦 फारुख अब्दुल्ला - उमर अब्दुल्ला (जे&के)

 

👨👦 देवी लाल - ओम प्रकाश चौटाला (हरियाणा)

 

शंकरराव चव्हाण - अशोक चव्हाण (महाराष्ट्र)

 

👨👦 पीए संगमा - कोनराड संगमा (मेघालय)

 

👨👦 रविशंकर शुक्ला - श्यामा चरण (मध्यप्रदेश)

 

👨👦 दोरजी खांडू व पेमा खांडू (अरुणाचल)

 

👨👦 एचडी देवेगौडा - कुमारस्वामी (कर्नाटक)

 

👨👦 एस आर बोम्मयी - बसवराज (कर्नाटक)

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

🇵🇰 के२ सर करणारा जगातील सर्वात तरुण

गिर्यारोहक शेहरोझ काशिफ (१९) पाकिस्तान

 

⛰️ के-२ ची उंची ८६११ मीटर एवढी आहे ,

हे जगातील दुसरे सर्वोच्च पर्वत शिखर आहे

 

📌 हे शिखर पाकव्याप्त काश्मीरमधील बाल्टीस्तान भागात काराकोरम पर्वतरांगांमध्ये आहे

 

⛰️ जगातील सर्वोच्च शिखर हे माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मी.) हे आहे , ते नेपाळमध्ये स्थित आहे

 

📌 तो १९व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पाकिस्तानचा सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

K'Sagar Publications:

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आहेत

 

कर्नाटकात भाजपाने बसवराज बोम्माई यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. 

 

 

🌹कर्नाटकात भाजपने बासवराज बोमई यांची पुढची मुख्यमंत्री म्हणून निवड केली.

 

🌹भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या पक्षाने बसवराज एस बोम्मई यांना कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. बसवराज बोम्मई हे बीएस येडियुरप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते आणि मुख्यमंत्रीपदासाठी सर्वोच्च दावेदार होते.

 

🌹सोमवारी राजीनामा देणारे निवर्तमान मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याप्रमाणेच नवीन मुख्यमंत्री देखील राजकीयदृष्ट्या प्रभावी लिंगायत समाजातील आहेत.

 

कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कोण आहेत?

 

🌹बसवराज बोम्मई हे सदारा लिंगायत समुदायाचे आहेत. ते बी एस येडियुरप्पा यांचे निकटचे विश्वासू आहेत आणि ते 'जनता परिवारी' चा आहेत. त्यांचे वडील एसआर बोम्माई यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

 

🌹2008 मध्ये बसवराज बोम्मई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून ते पक्षात वाढले आहेत.

 

🌹पूर्वी तो जलसंपत्तीचा पोर्टफोलिओ होता. तो व्यवसायाने अभियंता असून टाटा समूहापासून करिअरची सुरूवात केली.

 

🌹बसवराज बोम्मई हे दोनवेळेचे एमएलसी आणि तीनवेळा हवेरी जिल्ह्यातील शिगगावचे आमदार आहेत.

 

💢💢विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170”: हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी राष्ट्रव्यापी मदतक्रमांक💢💢

 

🌼केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 रोजी विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170” हा राष्ट्रव्यापी मदतक्रमांक कार्यरत करण्यात आला.

 

⭕️ठळक बाबी

 

🌼हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या सेवेचे उद्दीष्ट आहे.

हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरील कायदेविषयक सेवा अधिकारीमानसोपचार सेवा अश्या सहाय्यक सेवा तसेच सरकारचे महिलाकेंद्री कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकाच दूरध्वनी क्रमांकाद्वारे उपलब्ध होईल.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल.

 

🌼राष्ट्रीय महिला आयोग धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार व महिलाहक्क उल्लंघनाची विविध प्रकरणे हाताळते. या संबधीच्या तक्रारी  www.ncw.nic.in.   या संकेतस्थळावर लेखी वा ऑनलाईन नोंदवता येतात. तक्रारीच्या सुयोग्य निवारणासाठी महिलांना आश्वस्त करत आयोग या स्त्रियांना तातडीचे, महत्वपूर्ण सहकार्य करतो.

 

🍀🍀राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” संसदेत मंजूर🍀🍀

 

🌷26 जुलै 2021 रोजी, “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021” (National Institutes of Food Technology, Entrepreneurship and Management Bill, 2021) संसदेच्या लोकसभेत मंजूर करण्यात आले.

 

🌷विधेयकामुळे, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील हरयाणातील कुंडली येथील राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था’ (NIFTEM) व तामिळनाडूतील तंजावूर येथील भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था’ (IIFPT) या दोन शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था हा दर्जा प्राप्त होणार आहे.

 

🌷या संस्थांमधील अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबधित म्हणजे शीतगृह तंत्रज्ञान, अन्न जैव सुक्ष्मतंत्रज्ञान अश्या अभ्यासक्रमांमुळे तंत्रज्ञान विषयक दरी कमी होण्यास मदत होईल. आता या संस्था देशात तसेच परदेशात कुठेही त्याची शिक्षणकेंद्रे उभारू शकतील.

 

🎯स्विस बँकेत देशातून किती काळा पैसा गेला?’; संसदेत सरकारने दिलं उत्तर🧩🧩

 

💢बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा काळ्या पैश्याबाबत प्रश्न संसदेत उपस्थित झाला आहे. काँग्रेसचे खासदार व्हिन्सेंट एच पला यांनी संसदेत सरकारकडे यांदर्भात विचारणा केली आहे.

 

💢गेल्या दहा वर्षात स्विस बँकमध्ये किती काळा पैसा जमा झाला हे सरकार उघड करेल का? परदेशातून काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? किती लोकांना अटक झाली आणि किती जणांवर आरोपपत्र दाखल केले गेले आणि किती काळा पैसा भारतात येणार आहे आणि कोणाकडून आणि कोठून येईल असे प्रश्न त्यांनी विचारले होते.

 

💢विरोधकांच्या या प्रश्नाचे उत्तर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी  यांनी लोकसभेत दिले. त्यांनी सांगितले की, गेल्या १० वर्षात स्विस बँकमध्ये काळा पैसा किती जमा झाला याचा कोणताही अधिकृत अंदाज नाही. तर, काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. अलिकडच्या काळात सरकारने परदेशात ठेवलेला काळा पैसा परत आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असे पंकज चौधरी यांनी सांगितले.

 

👤 बसवराज एस बोम्माई कर्नाटकचे मुख्यमंत्री

📌 ते बी एस यदुयुरप्पा यांची जागा घेतील

 

त्यांनी आतापर्यंत कर्नाटकचे कायदा , गृहमंत्री व सहकार मंत्री म्हणून काम केले आहे

 

ते ०२ वेळा कर्नाटक विधानपरिषद सदस्य ,

तर ०३ वेळा विधानसभेचे सदस्य

 

🤝 ते सुरुवातीला जनता दल (युनायटेड) पक्षात , २००८ मध्ये त्यांनी बीजेपीत प्रवेश केला

 

🏢 ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत व त्यांनी ०३ वर्ष टाटा मोटर्स , पुणे येथे काम केले आहे

 

👤 ते कर्नाटकचे अकरावे मुख्यमंत्री सोम्मप्पा

रायप्पा बोम्माई यांचे चिरंजीव आहेत

 

📌 कर्नाटकमध्ये दुसऱ्यांदा वडीला नंतर मुलगा मुख्यमंत्री झाल्याची घटना घडली आहे

 

👨👦 कर्नाटकमध्ये एच डी देवेगौडा व कुमारस्वामी ही पिता-पुत्राची जोडी मुख्यमंत्री राहीलेली आहे

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 

💐 संविधान कधी स्वीकारण्यात आले ?

🎈२६ नोव्हेंबर १९४९.

 

💐 अटल बिहारी वाजपेयी यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

🎈सदैव अटल.

 

💐 भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

🎈तेलंगणा.

 

💐 कंधार किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

🎈नांदेड.

 

💐 पश्चिम बंगाल राज्याचे लोतनृत्य कोणते आहे ?

🎈गंभीरा.

 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Online Notes Store:

╔══════════════════════╗

 🎯 Daily Current Affairs  27-07-2021

╚══════════════════════╝

 

Q.1. Indian tennis player Sumit Nagal has become which Indian tennis player to win the men's singles match at the Olympic Games?

Ans. Third

 

Q.2. Which country has approved genetically modified "Golden Rice"?

Ans. Philippines

 

Q.3. Which IIT institute has launched itovation hub to find solutions for anti-drone technologies?

Ans. IIT Kanpur

 

Q.4. Joe Biden has approved how many million dollars emergency fund for Afghan expatriates?

Ans. 100 Million Dollars ($)

 

Q.5. Which day is celebrated all over India on 26th July?

Ans. Kargil Vijay Diwas

 

Q.6. International Energy Agency and who has launched "Renewables Integration in India 2021" report?

Ans. NITI Aayog

 

Q.7. C. Vijayakumar has been appointed as the new chairman and MD of which of these IT companies?

Ans. HCL

 

Q.8. The Union Cabinet has approved a production incentive scheme of how many crore rupees for specialty steel?

Ans. 6322 Crores Rupees

 

Q.9. Where will India's largest Li-ion battery be installed?

Ans. Greater Noida (UP)

 

Q.10. Which space agency has given information about the interiors of Mars?

Ans. NASA

 

╔══════════════════════╗

 🎯 दैनिक समसामयिकी   27-07-2021

╚══════════════════════╝

 

प्रश्न 1. भारतीय टेनिस खिलाड़ी सुमित नागल ओलंपिक खेलों में एकल पुरुष मैच जीतने वाले कौन से भारतीय टेनिस खिलाड़ी बन गए है ?

उत्तर - तीसरे

 

प्रश्न 2. किस देश ने आनुवंशिक रूप से संशोधित "गोल्डन राइस" को मंजूरी दे दी है ?

उत्तर - फिलीपींस

 

प्रश्न 3. किस आईआईटी संस्थान ने एंटी-ड्रोन तकनीकों के समाधान खोजने के लिए इनोवेशन हब लॉन्च किया है ?

उत्तर - आईआईटी कानपुर

 

प्रश्न 4. जो बाईडेन ने अफ़गान प्रवासियों के लिए कितने मिलियन डॉलर के आपातकालीन फण्ड को मंजूरी दे दी है ?

उत्तर - 100 मिलियन डॉलर ($)

 

प्रश्न 5. 26 जुलाई को पूरे भारत में कौन सा दिवस मनाया जाता है ?

उत्तर - कारगिल विजय दिवस

 

प्रश्न 6. अंतर्राष्ट्रीय ऊर्जा एजेंसी और किसने "Renewables Integration in India 2021" रिपोर्ट लॉन्च की है ?

उत्तर - नीति आयोग

 

प्रश्न 7. सी. विजयकुमार को इनमे से किस आईटी कंपनी के नए अध्यक्ष एवं एमडी के रूप में नियुक्त किया है ?

उत्तर - एचसीएल (HCL)

 

प्रश्न 8. स्पेशलिटी स्टील के लिए कितने करोड़ रुपये के उत्पादन से जुड़े प्रोत्साहन योजना केंद्रीय मंत्रिमंडल ने मंजूरी दी है ?

उत्तर - 6322 करोड़ रुपये

 

प्रश्न 9. भारत की सबसे Li-ion बड़ी बैटरी कहां स्थापित की जाएगी ?

उत्तर - ग्रेटर नोएडा (UP)

 

प्रश्न 10. किस स्पेस एजेंसी ने मंगल ग्रह के अंदरूनी हिस्सों के बारे में जानकारी दी है ?

उत्तर - नासा (NASA)

 

🎯The Hindu Vocabulary🎯

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

1. PRECEDE (VERB): (पहले होना):  lead up to

Synonyms: pave the way for, set the scene for

Antonyms: follow

Example Sentence:

A gun battle had preceded the explosions.

 

2. CONSEQUENTIAL (ADJECTIVE): (परिणामी):  resulting

Synonyms: resultant, ensuing

Antonyms: casual

Example Sentence:

It was a loss of confidence and a consequential withdrawal of funds.

 

3.VICE (NOUN): (अनैतिकता):  immorality

Synonyms: wrongdoing, wrong

Antonyms: virtue

Example Sentence:

A mobile phone network is being used to peddle vice.

 

4. INDISPUTABLE (ADJECTIVE): (निर्विवाद):  incontrovertible

Synonyms: incontestable, undeniable

Antonyms: questionable

Example Sentence:

What he said was a far from indisputable fact.

 

5. ILLUSORY (ADJECTIVE): (भ्रामक):  delusory

Synonyms: delusional delusive

Antonyms: real

Example Sentence:

She knew the safety of her room was illusory.

 

6. FABLED (ADJECTIVE): (प्रसिद्ध):  famed

Synonyms: celebrated, renowned

Antonyms: unknown

Example Sentence:

We all saw a fabled art collection.

 

7. PALPABLE (ADJECTIVE): (सुस्पष्ट):  perceptible

Synonyms: visible, noticeable

Antonyms: intangible

Example Sentence:

It was a palpable sense of loss for me.

 

8. CHASTISE (VERB): (दंड देना):  scold

Synonyms: upbraid, berate

Antonyms: praise

Example Sentence:

He chastised his colleagues for their laziness.

 

9. INSIDIOUS (ADJECTIVE): (गुढ़):  stealthy

Synonyms: subtle, surreptitious

Antonyms: straightforward

Example Sentence:

Harassment is a serious and insidious problem.

 

10. DENT (VERB): (कम करना):  diminish

Synonyms: reduce, lessen

Antonyms: increase

Example Sentence:

She didn't seem to dent the plate of food.

TARGET MPSC MH:

💠💠अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये💠💠

 

प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.

 

अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

 

हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

 

हे एका वर्षासाठी असते.

 

अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

 

उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

 

चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

 

💠💠अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये💠💠

 

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

 

उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.

 

कालब

🔰यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत 🔰

 

🔶हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते

 

🔶हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते

 

🔶यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो.

 

🔶 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत. 

 

🔶हे लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते.

 

🔶 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते.

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🌅🌅 २८ जुलैघटना 🌅🌅 #DinVishesh

 

१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

 

१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

 

१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 

१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

 

१९४३: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

 

१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

 

१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

 

१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

 

१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

 

२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

 

🌅🌅 २८ जूलै जन्म 🌅🌅

 

१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर१९८३)

 

१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

 

१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

 

१९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

 

१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

 

१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च२०१३)

 

१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

 

🌅🌅 २८ जुलै मृत्यू 🌅🌅

 

४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

 

१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

 

१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

 

१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

 

१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

 

१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ फोंडा, गोवा)

 

१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

 

१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

 

१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊ मध्ये हत्या. #VyaktiVishesh

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy Forward Only

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

" छञपती श्री शिवाजी महाराज ":

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

 

📜 २८ जुलै इ.स.१६०६

राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख!

         धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांनी आपले स्वतंत्र जमाव उभे करून निजामशाहीत चाकरी केली हे स्पष्ट होते.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 २८ जुलै इ.स.१६८२

(श्रावण शुद्ध ५, पंचमी,शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)

 

छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली!

        छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगिजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१६८२

मराठ्यांच्या वकीलामार्फत छत्रपती शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा, त्याने छत्रपती शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.

 

छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून छत्रपती संभाजी महाराज कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१६८४

फितुरांचा ओघ !

          छत्रपती संभाजी महाराजांचा सेवक खंडोजी हा २५ स्वारांसह मोगली कैदेत असताना फितूर झाली. त्याला शहजादा आज्जमकडून १५०० जात व १०० स्वारांची मनसब  मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या खासगी सेवेतील परशा" नावाचा सेवक फितूर झाला. त्याला पण तशीच मनसब मिळाली. "भद्रोजी" नावाचा सेवक हा काजी हैदरमार्फत फितूर झाला. गाजीउद्दीन हा किल्ले रायगडजवळील निजामपुर लुटून गेला. त्याचा परिणाम असा झाला की, त्याच्याकडे ५ हजार मराठे स्वार चाकरीसाठी गेले. ते फितूर झाले. सुप्याजवळ असाजी वगैरे ३  लोक सुप्याचा ठाणेदार फखरुद्दीन यांच्याकडे फितूर झाले. पदाजी, एकोजी, मल्हार, सुभानचंद हे त्याच वेळी फितूर झाले. औरंगजेब बादशहाचा मुक्काम अहमदनगरला आल्यापासून फितुरिची साथ जोरात फैलावली. इ.स.१६८२ मध्येच या साथीला सुरूवात झाली होती. औरंगजेब बादशहाच्या दरबारच्या अखबारांचा अभ्यास केला तर रोज कोणीना कोणी फितूर झाल्याच्या नोंदी आढळतात.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१७८७

लालसोटची लढाई

२८ जुलै ते ३० जुलै १७८७.

महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले  व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जी

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

मीराबाई चानु ....

'लाकूडतोड ते अॉलिंपिक पदक!'

 

मीराबाई चा जन्म मणीपूर मधल्या एका खेड्यातला! 'लाकूड' हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकडं आणण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर जायची. सहा भावंडातली ती सर्वात लहान. पण येताना सर्वात जास्त लाकडं ती घेऊन यायची. तिनं आणलेली मोळी तिच्या मोठ्या  भावांनाही  उचलता येत नसे. तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी तिची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होतं. मात्र आठवीच्या पुस्तकात तिनं मणीपूरच्याच कुंजराणी देवीवरचा धडा वाचला आणि तिचं जीवनाचं ध्येय ठरलं... वेटलिफ्टरच व्हायचं!

 

नंतर खडतर परिश्रम करत राज्य पातळीवरराष्ट्रीय पातळीवर तिनं उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स , जागतिक चँपियनशिप अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिनं सुवर्णपदकं जिंकली.

 

पण सर्वात महत्वाची स्पर्धा म्हणजे अॉलिंपिक ! 2015 च्या रिओ अॉलिंपिक मधे तीन प्रयत्नात ही वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या कारकीर्दीला लागलेला हा फार मोठा डाग होता. 2015 नंतर तिनं वर नमूद केल्याप्रमाणे अनेक पदकं जिंकलेली असली तरी रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती.

 

त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करणंही अशक्य झालं. तशात कोवीडचं संकट ! लॉकडाऊन मुळे प्रॕक्टिस पूर्णपणे बंद! करियर संपणार की काय अशी सर्वांना धास्ती वाटू लागली. पण केंद्र सरकारनं 71 लाख रुपये खर्च करुन तिला ट्रेनिंग आणि प्रॕक्टिस साठी अमेरिकेत पाठवलं.. अॉक्टोबर 2020 मधे. तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. हळूहळू दिवसातून दोनदा सराव करायलाही जमू लागलं. तिची जिद्द, चिकाटी, मेहनत यावर प्रशिक्षक खूष झाले.

 

... आणि पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला ... टोकियो अॉलिंपिक ! यावेळी मीरा पूर्ण तयारीत होती. यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. 49 कि. गटात तिनं, 'क्लीन अँड जर्क' मधे 115 किलो वजन उचलून नवीन अॉलिंपिक रेकॉर्ड केलं. आणि एकूण 202 किलो वजन उचलून तिनं 'सिल्व्हर मेडल' जिंकलं. संपूर्ण देशात आनंदाची लहर उमटली.

 

जे हात  लाकडाची मोळी वाहून आणत होते तेच आज 'अॉलिंपिक पदक' अभिमानानं उंचावत आहेत. अतिशय प्रेरणादायी अशी ही जीवनकथा !

आता शालेय पुस्तकात मीराबाईच्याही जीवनावरचा एक धडा समाविष्ट झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

🏋🏼🏋🏼️🥈🥈🇮🇳🇮🇳

 

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार 🗻

 

व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

 

भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

@spardha_pariksha_Manch

खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

 

बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

 

समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

 ▪संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 

 ▪आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

@spardha_pariksha_Manch

खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

 

समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 

 ▪उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

 

@spardha_pariksha_Manch

भारत के राज्य एवं उनकें राज्यपाल

 

1.आंध्र प्रदेश

राज्यपाल - श्री बिस्वा भूषण हरिचंदन

2.अरूणाचल प्रदेश

राज्यपाल - बिग्रेडियर (डॉ) बी.डी मिश्रा (सेवानिवृत)

3.असम

राज्यपाल - प्रोफेसर श्री जगदीश मुखी

4.पश्चिमी बंगाल

राज्यपाल - श्री जगदीप धनखड़

5.बिहार

राज्यपाल - श्री फागू चौहान

6.छत्‍तीसगढ़

राज्यपाल - सुश्री अनुसुइया उइके

7.गोवा

राज्यपाल - श्री भगतसिंह कोश्यारी

8.गुजरात

राज्यपाल - श्री आचार्य देव व्रत

9.हरियाणा

राज्यपाल - श्री सत्यदेव नारायण आर्य

10.हिमाचल प्रदेश

राज्यपाल - श्री बंडारू दत्तात्रेय

11.झारखंड

राज्यपाल - श्रीमती द्रौपदी मुर्मू

12.कर्नाटक

राज्यपाल - श्री वाजूभाई वाला

13.केरल

राज्यपाल - श्री आरिफ मोहम्मद खान

14.मध्‍य प्रदेश

राज्यपाल - आनंदीबेन पटेल

15.महाराष्‍ट्र

राज्यपाल - श्री भगत सिंह कोश्यारी

16.मणिपुर

राज्यपाल - डॉ. नजमा हेपतुल्ला

17.मेघालय

राज्यपाल - श्री सत्यपाल मलिक

18.मिज़ोरम

राज्यपाल - श्री पी.एस. श्रीधरन पिल्लई

19.नागालैंड

राज्यपाल - श्री आर एन रवि

20.ओडिशा

राज्यपाल - प्रोफेसर गणेशी लाल

21.पंजाब

राज्यपाल - श्री वी.पी. सिंह बदनोर

22.राजस्‍थान

राज्यपाल - श्री कलराज मिश्र

23.सिक्किम

राज्यपाल - श्री गंगा प्रसाद

24.तमिलनाडु

राज्यपाल - श्री बनवारी लाल पुरोहित

25.तेलंगाना

राज्यपाल - डॉ तमिलिसाई सौंदराराजन

26.त्रिपुरा

राज्यपाल - श्री रमेश बैस

27.उत्‍तर प्रदेश

राज्यपाल - श्रीमती आनंदीबेन पटेल

28.उत्तराखंड

राज्यपाल - श्रीमती बेबी रानी मौर्य

सर्व जाहिराती:

चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ जुलै २०२१ 👉 https://bit.ly/3i8OFx2 👈

 

मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र [Government of Maharashtra, Department of Fisheries Mumbai] मुंबई येथे मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3l04gRj 👈

 

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-National Institute for Research in Reproductive Health] मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/3enyWbk 👈

 

मीरा भाईंदर महानगरपालिका [Mira-Bhayandar Municipal Corporation] ठाणे येथे लेखापरीक्षण अधिकारी पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 👉 https://bit.ly/2SuRApn 👈

Daily Current Affairs Quiz™:

आधुनिक भारत का इतिहास प्रश्न  🥇

┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈┈

 

1 भगत सिंह को फांसी की सजा सुनाने वाला न्यायाधीश कौन था।

→→→ जी.सी. हिल्टन

 

2. महात्मा गांधी के राजनीतिक गुरु कौन थे।

→→→ गोपाल कृष्ण गोखले

 

3. किस एक्ट को बिना अपील, बिना वकील तथा बिला दलील का कानून कहा गया।

→→→ रौलेट एक्ट

 

4. डंडा फौज का गठन किसने किया था।

→→→ चमनदीव (पंजाब)

 

5. निरंकारी आंदोलन की शुरूआत किसने की थी।

→→→ दयालदास

 

6. सबसे कम उम्र में फांसी की सजा पाने वाला क्रांतीकारी कौन था।

→→→ खुदीराम बोस

 

7. जलियावाला बाग हत्याकांड के विरोध में कैसर-ए-हिंद की उपाधी लेने से किसने

मना कर दिया।

→→→ महात्मा गांधी

 

8. गदर पार्टी की स्थापना किसने की थी।

→→→ लाला हरदयाल, काशीराम

 

9. फॉरवर्ड ब्लॉक संस्था के संस्थापक कौन थे।

→→→ सुभाष चंद्र बोस

 

10. कांग्रेस का विभाजन कब व किन दलों में विभक्त हुई।

→→→ 1907 नरम दल व गरम दल (सूरत अधिवेशन)

 

11. कांग्रेस के प्रथम मुस्लिम अध्यक्ष कौन थे।

→→→ बदरुद्दीन तैयबजी

 

12. मराठा साम्राज्य के संस्थापक कौन थे।

→→→ शिवाजी

 

13. शिवाजी द्वारा लगाए गए दो कर कौन से थे।

→→→ चौथ, सरदेशमुखी

 

14. लम्पट मूर्ख किसे कहा जाता था।

→→→ जहांदार शाह को

 

15. रंगीला बादशाह किसे कहा जाता था।

→→→ मुहम्मदशाह को

 

16. ईरान का नेपोलियन किसे कहा गया।

→→→ नादिरशाह को

 

17. मुगल दरबार में आने वाला प्रथम अंग्रेज कौन था।

→→→ कैप्टन हॉकिन्स

 

18. गुरुमुखी लिपी का आरंभ किसने किया।

→→→ गुरु अंगद ने

 

19. खालसा पंथ की स्थापना किसने की।

→→→ गुरु गोविन्द सिंह ने

 

20. फोर्ट विलियम कॉलेज की स्थापना किसने की।

→→→ लार्ड वेलेजली ने

 

21. भारत में पहली बार सार्वजनिक निर्माण विभाग की स्थापना किसने की।

→→→ लार्ड डलहौजी ने

 

22. अजमेर में मेयो कॉलेज की स्थापना किसने की।

→→→ लॉर्ड मेयो

 

23. भारत के उद्धारक की संज्ञा किसे दी गई।

→→→ लॉर्ड रिपन

 

34. शिमला समझौता कब हुआ।

→→→ 1945 ई.

 

25. स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन था।

→→→ लॉर्ड माउंटबेटन

 

26. तात्या टोपे का वास्तविक नाम क्या था।

→→→ रामचन्द्र पांडुरंग

 

27. इंग्लैंड में भारतीय सुधार समिति की स्थापना किसने की।

→→→ दादा भाई नौरोजी

 

28. जलियांवाला बाग हत्याकांड में जनरल डायर का सहयोग करने वाले भारतीय का नाम बताओ।

→→→ हंसराज

 

29. मेवाड़ में भील आंदोलन का नेतृत्व किसने किया।

→→→ मोतीलाल तेजावत

 

30. साइमन कमीशन को और किस नाम से जाना जाता है।

→→→ वाइट मैन कमीशन

 

31. प्रथम गोलमेज सम्मेलन कब हुआ।

→→→ 17 नवम्बर 1930 ई.

 

🏔 हिमाचल प्रदेश

 

💥 हिमाचल प्रदेश :: 25 जनवरी 1971

ग्रीष्मकालीन राजधानी -- शिमला

शीतकालीन राजधानी -- धर्मशाला

लोकसभा सीट ---- 04

राज्यसभा सीट ---- 03

विधानसभा सीट -- 68

मुख्यमंत्री -- जयराम ठाकुर

राज्यपाल -राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर

राजकीय पक्षी -- जजुराना

राजकीय पशु --- हिम तेंदुआ

राजकीय वृक्ष --- हिमालयी देवदार

राजकीय फूल -- गुलाबी बुरांस

राष्ट्रीय पार्क -- पिन वैली , इंदेरकिल्ला , खीरगंगा , सिमबालबरा , ग्रेट हिमालयन‌‌

 

🪴➖आधुनिक भारत का इतिहास ईस्ट इंडिया कंपनी और बंगाल के नवाब

 

🪴➖मुगल सम्राट द्वारा स्वतंत्र रूप से नियुक्त बंगाल का अंतिम गवर्नर कौन था ?-------- (मुर्शिद कुली खां 1717 से 1727)

 

🪴➖मुर्शिद कुली खां ने अपनी राजधानी ढाका से कहां स्थानांतरित की?-------(मुर्शिदाबाद)

 

🪴➖बंगाल के किस गवर्नर ने आरोपियों की तुलना मधुमक्खियों से की थी?--------(अलीवर्दी खाँ)

 

 

🪴➖20 जून 1756 को प्रसिद्ध ब्लैक होल की घटना बंगाल की किस नवाब के शासनकाल में हुई?---------( सिराजुद्दौला)

 

🪴➖9 फरवरी 1757 को अलीनगर की संधि किसके मध्य संपन्न हुई?--------( क्लाइव एवं सिराजुद्दौला)

 

🪴➖प्लासी के युद्ध के समय बंगाल के नवाब का सेनापति कौन था जिसने युद्ध में विश्वासघात किया?--------( मीर जाफर)

 

🪴➖प्लासी के युद्ध के समय मुगल बादशाह कौन था?------( आलमगीर द्वितीय)

 

🪴➖प्लासी युद्ध के पश्चात बंगाल का नवाब कौन था?------( मीर जाफर)

 

🪴➖भारत में ब्रिटिश प्रभुत्व की शुरुआत किस युद्ध से मानी जाती है?-------( प्लासी के युद्ध से 23 जून 1757)

 

🪴➖वर्ष 1760 में अंग्रेजों ने मीर जाफर को हटाकर किसे बंगाल का नवाब बनाया था?---------( मीर कासिम)

 

🪴➖भारत में ब्रिटिश प्रभुत्व की शुरुआत किस युद्ध से मानी जाती है?-------( प्लासी के युद्ध से 23 जून 1757)

 

🪴➖वर्ष 1760 में अंग्रेजों ने मीर जाफर को हटाकर किसे बंगाल का नवाब बनाया था?---------( मीर कासिम)

 

🪴➖बक्सर के युद्ध के समय ब्रिटिश सेना का सेनापति कौन था?--------( हेक्टर मुनरो)

 

🪴➖बक्सर के युद्ध के समय बंगाल का नवाब कौन था?--------( मीर जाफर)

 

🪴➖किस संधि के माध्यम से अंग्रेजों को बंगाल बिहार और उड़ीसा की दीवानी प्राप्त हुई थी?-------- (इलाहाबाद की संधि)

 

🪴➖स्वर्ग से उत्पन्न सेनानायक किसे कहा गया है?----- (रॉबर्ट क्लाइव )



http://bpegm.in/wazirx.php?id=2355&user=143

 ➖➖➖➖➖➖➖

 🙋सामान्य ज्ञान🙋 (उपक्रम-महादीप)

 

चाचणी क्रमांक-173🙏

 

🔸वर्ग -  पाच ते दहा🌹

🔹वरील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून चाचणी सोडवा आणि View score वरती क्लिक करून आपले गुण पहा🍬.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

 

🌴प्रेरणा. मा. श्री प्रमोद सुर्यवंशी साहेब🙏.

( शिक्षणाधिकारी जिप.यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मा. श्री भागवत रेजिवाड साहेब (गटशिक्षणाधिकारी पंस पांढरकवडा)

➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मान. श्री प्रकाश नगराळे साहेब.🙏

(ग. शि. अ. पंचायत समिती झरी)

➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री बजरंग बोडके सर (अधिव्यक्ता डाएट यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री सुनिल बोंडे सर🙏

(केंद्रप्रमुख केंद्र केळापूर)

 

📚📚📚📚📚📚📚

 

सुरेखा पांडुरंग

 ठाकरे/ ढोले उच्च श्रेणी मुख्याध्यापिका जि प. शाळा पिंपरी रोड पंस पांढरकवडा जिल्हा परिषद यवतमाळ

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

🦋आजची माहिती🦋

 

 

📕 खुपऱ्या म्हणजे काय ? 📕

 

खुपया हा डोळ्यांचा एक रोग आहे. नेत्र आवरण व नेत्र पटल या दोहोंना क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस नावाच्या जंतूंचा संसर्ग झाल्यास हा रोग होतो. या जंतूखेरीज इतर काही जंतूही संसर्ग करू शकतात. जगात सुमारे १५ कोटी लोकांना हा रोग आहे. हा रोग झाल्यानंतर सुरुवातीला डोळ्यात वाळूचे कण गेल्याप्रमाणे वाटत राहते. त्यामुळे रुग्ण डोळे चोळतो. प्रत्यक्षात मात्र डोळ्यात काहीच गेलेले नसते. पापण्या उलटून पाहिल्यास पांढरट ठिपके दिसतात. कालांतराने पापण्यांच्या कडा डोळ्यांच्या दिशेने वळतात व पापण्यांचे केसही डोळ्यात शिरू लागतात. वेळीच उपचार न केल्यास पापण्या आखडतात, बुबुळावर फूल पडते व दृष्टी जाते. भारतातील एकूण अंधत्वापैकी ०.२% अंधत्व खुपयांमुळे आलेले असते.

 

खुपया हा रोग रुग्णांच्या डोळ्यातील स्रावांशी निरोगी लोकांच्या डोळ्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क आल्याने पसरतो. यात बोटांद्वारे, हातरुमालाद्वारे, टॉवेलद्वारे वा काजळामार्फत रोग एकापासून दुसऱ्याला होतो. प्रखर सूर्यप्रकाश, धूळ, धूर व काजळ किंवा सुरमा यांसारख्या डोळ्यात जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थामुळे ट्रॅकोमा वा खुपया हा रोग होण्यास सहाय्य होते.

 

हा रोग बरा होतो. टेट्रासायक्लीन वा एरिथ्रोमायसीन यांचे डोळ्यासाठीचे मलम दररोज एकदा असे लागोपाठ साठ दिवस डोळ्यात टाकल्यास रोग बरा होतो. या ऐवजी दररोज एकदा असे प्रत्येक महिन्याच्या दहा दिवस औषध देता येते. हे मात्र सहा महिने सातत्याने घ्यावे लागते. वैयक्तिक स्वच्छता राखल्यास व डोळे कायम स्वच्छ ठेवल्यास खुपया या रोगाचा प्रतिबंध करता येतो.

 

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दीक्षित

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

 

      🤔 कुतूहल 🤔

 

🎯 जॉन फॉन नॉयमन

 

२८ डिसेंबर १९०३ रोजी हंगेरीत जन्मलेल्या, असामान्य स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता असलेल्या नॉयमन यांनी १९२६ या एकाच वर्षी झुरिक येथील तांत्रिक विद्यालयातून रासायनिक अभियांत्रिकीत पदविका आणि बुडापेस्ट विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळवली. विशीतच जगन्मान्य गणितज्ञअशी गणना झालेल्या नॉयमन यांना गणित, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी अशा अनेक विषयांत गती होती. शुद्ध आणि उपयोजित गणित या दोन्हीमध्ये तोलामोलाचे योगदान देणाऱ्या नॉयमन यांनी गणिती संख्याशास्त्रात पायाभूत कार्य केले. त्यांच्याच नावाने ओळखली जाणारी बीजगणिताची एक शाखा त्यांनी विकसित केली. तसेच क्वांटम सिद्धान्तातील मापनासाठी गणिती पाया रचला. क्वांटम यांत्रिकीया नव्याने विस्तारणाऱ्या विद्याशाखेची पायाभरणी त्यांच्या संशोधनामुळे झाली. प्रिन्स्टन विद्यापीठात आणि तेथील प्रगत अभ्यास संस्थेत त्यांनी १९३१ पासून प्राध्यापक म्हणून काम केले.

नॉयमन व अर्थतज्ज्ञ ऑस्कर मार्गेन्स्टर्न यांच्या थिअरी ऑफ गेम्स अँड इकॉनॉमिक बिहेव्हिअरया १९४४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाने गेम थिअरीम्हणजे द्यूत सिद्धांतया विषयाची उभारणी झाली. खेळामध्ये पक्षाने कोणता पर्याय निवडला तर त्याला कमाल फायदा किंवा किमान नुकसान होईल यासाठीचे डावपेच कसे आखावे, हे या विषयात विकसित केले जातात. गेम थिअरीच्या पद्धती अर्थातच आर्थिक व्यवहाराशिवाय लष्करी डावपेच आखण्यासाठी व रणनीती ठरवण्यासाठीही उपयोगी आहेत. दुसऱ्या महायुद्धात नॉयमन यांनी मॅनहॅटन प्रकल्पावर काम केले; ज्यात पहिला अणुबॉम्ब बनवला गेला. गणिती सेवांसोबत न्युक्लीय इंधन स्फोटाकरता अंत:स्फोट तंत्राचा वापर करावा, ही नॉयमन यांची सूचना महत्त्वाची ठरली. त्यांनी युद्धानंतर अमेरिकन सरकारसाठी आणि उद्योग व्यवसायातही सल्लागार म्हणून काम केले.

 

संगणक कार्यान्वित करण्यासाठी स्मृतिमंजूषेतून क्रमवारीने माहिती घेऊन आज्ञावलीने तिच्यावर प्रक्रिया करीत जावे, ही त्यांची महत्त्वाची संकल्पना सर्वसामान्य संगणकात आजही वापरली जाते. म्हणूनच आपल्या संगणकांना नॉयमन आर्किटेक्चरआधारित म्हटले जाते. त्यांनी संगणकाच्या क्षेत्रात बीटया एककाचा वापर करण्यास सुरुवात केली. तसेच संगणकाच्या विविध अविश्वसनीय घटकांपासून विश्वसनीय उत्तरे मिळवण्यासारखे जटिल प्रश्न सोडवले. नॉयमन यांच्या विस्तृत आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेसाठी शुद्ध आणि उपयोजित गणित तसेच अनेक शास्त्रांचा समावेश असलेली ऑटोमॅटा थिअरीहे एक आदर्श क्षेत्र होते. आयुष्याची शेवटची काही वर्षे संगणक आणि जीवशास्त्र एकत्र आणण्याचे नॉयमन यांचे प्रयत्न कर्करोगाने ८ फेब्रुवारी १९५७ रोजी झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे अर्धवट राहिले. अनेक उच्च मानसन्मान मिळालेले नॉयमन हे विसाव्या शतकातील अतुलनीय गणितज्ञ होत असे मानले जाते.

 

निशा पाटील

📕 वडस म्हणजे काय ? 📕

 

वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात. वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.

 

वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या वाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एकाऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.

 

वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरे होते.

 

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२८ जुलै - दिनविशेष

 

२८ जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

 

१९३३: सोव्हिएत युनियन आणि स्पेनमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

 

१९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

 

१९३४: पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

 

१९४३: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरावर केलेल्या तुफानी बॉम्बहल्ल्यात ४२,००० नागरिक ठार झाले.

 

१९७६: चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ ठार तर १,६४,८५१ जखमी झाले.

 

१९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

 

१९८४: लॉस एंजिलिस येथे २३व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

१९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

 

१९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

 

२००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

 

 

२८ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१९०७: टपर वेअरचे संशोधक अर्ल टपर यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८३)

 

१९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

 

१९२९: जॉन एफ. केनेडी यांची पत्नी जॅकलिन केनेडी यांचा जन्म.

 

१९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

 

१९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

 

१९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

 

१९७०: झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू पॉल स्ट्रँग यांचा जन्म.

 

२८ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

४५०: पवित्र रोमन सम्राट थियोडॉसियस दुसरा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल ४०१)

 

१७९४: फ्रेंच क्रांतिकारी मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे यांचे निधन.

 

१८४४: नेपोलियनचा फ्रेंच भाऊ जोसेफ बोनापार्ते यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १७६८)

 

१९३४: दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू लुइस टँक्रेड यांचे निधन.

 

१९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

 

१९७५: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ फोंडा, गोवा)

 

१९७७: गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन.

 

१९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

 

१९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

 

२०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शकरवी कोंडाला राव यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)

No comments:

Post a Comment