🎇🎇 ५ सप्टेंबर – घटना 🎇🎇 #DinVishesh🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

 

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🎇🎇 सप्टेंबरघटना 🎇🎇 #DinVishesh

 

🗓 १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली नायजर या राष्ट्रांत विभाजन.

 

🗓 १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

 

🗓 १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

 

🗓 १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

 

🗓 १९६७: . वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

 

🗓 १९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

 

🗓 १९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

 

🗓 १९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

 

🗓 १९७७: व्हॉयेजर या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

 

🗓 १९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

 

🗓 २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 

🗓 २००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

 

🎇🎇 सप्टेंबरजन्म 🎇🎇

 

🗓 ११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: नोव्हेंबर १२२६)

 

🗓 १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: सप्टेंबर १७१५)

 

🗓 १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. . चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

 

🗓 १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

 

🗓 १८९५: भाषा इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

 

🗓 १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)

 

🗓 १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

 

🗓 १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

 

🗓 १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

 

🗓 १९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

 

🗓 १९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

 

🗓 १९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

 

🗓 १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

 

🎇🎇 सप्टेंबरमृत्यू 🎇🎇

 

🗓 १८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

 

🗓 १९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

 

🗓 १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

 

🗓 १८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

 

🗓 १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

 

🗓 १९९१: हिन्दी कवी, लेखक उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

 

🗓 १९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

 

🗓 १९९५: हिंदी बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

 

🗓 १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

 

🗓 १९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ भारतरत्न मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

 

🗓 २०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

 

🗓 २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: सप्टेंबर २०१५).

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🖌🖌 संकलन © सागर चिखले

Don't Copy Forward Only

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

जॉईन @MPSCLiveTestSeries

सर्व विषयांच्या pdf नोट्स 👉 @MPSCPdfNotes

अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

*✅ 5 सप्टेंबर: शिक्षक दिन

 

🔰 भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी सप्टेंबर रोजी "शिक्षक दिन" म्हणून साजरी केली जाते.

 

🔰 ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते

 

शैक्षणिक कारकीर्द

 

🔰 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये १९१८ - १९२१ दरम्यान काम केले.

 

🔰 म्हैसूर विद्यापीठाने राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला.

 

🔰 १९२१ - १९३१ या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

 

🔰 राधाकृष्णन १९३१ - १९३६ मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. १९३९ मध्ये पंडित मदन मोहन मालविययांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते १९४८ पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले.

 

🔰 कोलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉ. राधाकृष्णन यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. कोलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापनाचे दिवस सांभाळून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस ते बनारस विद्यापीठाचेही प्रशासकीय कारभार पाहत असत.

 

🔰 ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे २० वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. राधाकृष्णन यांच्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९३६ - १९५२) विद्यासन निर्माण केले.

 

🔰 शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.*

) "मला परीक्षेची  भिती वाटते."

वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

 

)पंचमी

)षष्ठी

)सप्तमी

)संबोधन

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

) " मुलांनो , ही वाक्ये दहा मिनिटांत लिहा. "

वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रकार सांगा.

 

)पंचमी

)षष्ठी

)सप्तमी

)संबोधन

 

 

)"त्या मुलीला बिंदिया शोभते." या वाक्यातील कर्म ओळखा.

 

)त्या

)मुलीला

)बिंदिया

)शोभते

 

 

)"आजी नातवाला खेळवते."

क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 

)प्रायोजक क्रियापद

)शक्य क्रियापद

)साधित क्रियापद

)संयुक्त क्रियापद

 

 

)"बाबांकडून चहा घेतला गेला."

वाक्यातील प्रयोग ओळखा.

 

)कर्मणी प्रयोग

)कर्तरी प्रयोग

)भावे प्रयोग

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

)खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता?

 

)निर्धास्त

)निरोप

)निराश

)निस्तेज

 

 

)"आजची खीर चांगली झाली." 

वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

 

)विधी विशेषण

)अव्ययसाधित विशेषण

)नामसाधित विशेषण

) संबंधी विशेषण

 

 

)खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही?

 

1)खरेखोटे

2)चारपाच

3)चहापाणी

4)भलेबुरे

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

)"कोणीही फुलांना हात लावू नये." या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

 

)प्रथमा एकवचन

)द्वितीया एकवचन

)प्रथमा अनेकवचन

)द्वितीया अनेकवचन

 

 

१०)खालील केवलप्रयोगी अव्ययातील संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

 

)ओहो!

)वाहवा!

)अच्छा!

)अरे!

🏅 टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला एसएल-०६ /०४ बॅडमिंटन क्रिडाप्रकारात ०२ पदके

 

📌 कृष्णा नागरला (एसएल-०६) प्रकारात सुवर्ण तर सुहास यथीराज यांना (एसएल-०४) रौप्य

 

🥇 कृष्णा पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रिडाप्रकारात सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय

 

🥇 प्रमोद भगत (एसएल-०३) पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला खेळाडू आहे

 

🇮🇳 हे भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पाचवे सुवर्णपदक तर बॅडमिंटनमधील दुसरे सुवर्ण

 

🏅 भारताने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये १९ पदके जिंकली आहेत (🥇०५🥈०८🥉०६)

 

संकलन : सचिन एस शिंदे

@SID १००:

समाजसुधारक आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या..गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19)श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या..गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- .वा.जोशी

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

 

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटीलंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगीवि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टनमहात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टनकर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंगराजाराम मोहन रॉय

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंगमहात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदनवि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदनरमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई

59) केसरीलोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रहसाने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रहबाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या..गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी -नाशिकन्या..गो.रानडे

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

नागपूर जिल्हा :

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

 महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भ या शासकीय विभागातील जिल्हा. क्षेत्रफळ ,९२८ चौ. किमी., लोकसंख्या १९,४२,६८८ (१९७१). २०° ३५. ते २१° ४४. ७८° १५पू. ते ७९° ४०पू. यांदरम्यान विस्तारलेल्या या जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १५० किमी. दक्षिणोत्तर रुंदी सु. १३१ किमी. आहे. याच्या पूर्वेस भंडारा, आग्नेयीस दक्षिणेस चंद्रपूर, नैर्ऋत्येस पश्चिमेस वर्धा, वायव्येस अमरावती हे महाराष्ट्रातील जिल्हे असून, उत्तरेस ईशान्येस मध्य प्रदेशातील अनुक्रमे छिंदवाडा सिवनी हे जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यातील ·२४% क्षेत्रफल व्यापणाऱ्या ·८२% लोकवस्ती असलेल्या या जिल्ह्याच्या मध्यभागी नागपूर, पश्चिमेस काटोल, उत्तरेस सावनेर रामटेक आणि दक्षिणेस उमरेड असे पाच तालुके आहेत. नागपूर हे ,६६,०७६ लोकवस्तीचे शहर, जिल्ह्याचे मुख्य ठिकाण महाराष्ट्र राज्याची दुसरी राजधानी आहे.

 

पूर्वींच्या मध्य प्रांतातील नागपूर जिल्ह्यात, सध्याच्या वर्धा भंडारा जिल्ह्यांतील काही प्रदेश होता १९०८ सालापर्यंत त्याचे अवधे चारच तालुके होते. पाचवा सावनेर तालुका त्या वर्षी नव्याने अस्तित्तावत आला. १९११ पासून १९५५ पर्यंत जिल्ह्याच्या किंवा तालुक्यांच्या सीमांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. राज्यपुनर्रचना झाल्यावर १९५६ साली मध्य प्रांतातून हा जिल्हा मुंबई राज्यात १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. या जिल्ह्यात ,८८३ खेडी आणि १३ शहरे आहेत (१९७१).

 

भूवर्णन : संपूर्ण जिल्हा दख्खनच्या पठाराचाच भाग असून त्याची . . पासून सरासरी उंची २७५ ते ३०५ मी. आहे. मुख्यतः सातपुडा पर्वत त्याच्या शाखोपशाखा म्हणजेच या प्रदेशातील उंचवटे आहेत. उत्तरेच्या बाजूला सातपुड्याची एक रांग, पश्चिमेस अरुंद पण पूर्वेकडे विस्तारत जवळजवळ १९ किमी. रुंदीची होते. या रांगेच्या दक्षिणेला अंबागड टेकड्या असून त्यांचा पश्चिम भाग या जिल्ह्यात आहे. या टेकड्यांच्या एका फाट्यावर ४२७ मी. उंचीच्या प्रसिद्ध रामटेक टेकड्या आहेत त्यांस पूर्वी सिंदुरगिरी किंवा तपोगिरी म्हणत. दुसरी रांग पश्चिमेला वर्धा नदीपासून सुरू होते ती थेट आग्नेयीला वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्यांच्या हद्दी एकमेकींना जेथे भिडतात तेथपर्यंत येऊन पोहोचते. तिसरी उत्तरेकडची रांग, वर्धा आणि वैनगंगा नद्यांची खोरी विभागणारी आहे. तिचा सर्वांत उंच भाग पिलकापार येथे आहे. या सर्व रांगांमुळे जिल्ह्याचे जवळजवळ अर्धेअधिक क्षेत्र ३०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहे. डोंगरांची सरासरी उंची ४५० ते ६०० मी. पर्यंत आढळते. पश्चिमेकडील भागात गरमसूर, पिलकापार, महादागड या टेकड्या आहेत. पिपरडोल टेकड्या आणि जामगड टेकड्या उमरेड तालुक्यातील जलविभाजक बनलेल्या आहेत. पूर्वेकडील नद्यांच्या खोऱ्यांच्या सखल भागात चापेगडी टेकड्या एकाकी उंचवट्यासारख्या दिसतात.

 

जिल्ह्याचा सामान्य उतार पूर्वेकडे आग्नेयीकडे आहे. मात्र काटोल तालुक्याचा बराच भाग पश्चिमेकडे उतरता आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग उत्तरेकडे सु. ६५० मी. पासून कन्हान नदीजवळ सु. २५० मी. पर्यंत  उतरत गेलेला, ऊर्मिल पठाराचा आहे.

 

मृदा : जिल्ह्यात मुख्यत्वे मध्यम-काळी कपाशीची जमीन असून मोरांड-हलकी, पिंगट रंगाची खरडी-वाळूमिश्रित करड्या रंगाची बरडी-लालसर, रेताड दगडगोट्यांची या मृदा आहेत. सावनेर, वर्धाखोरे नागपूर, कामठी मैदान या भागांत काळी माती आहे. जिल्ह्यातील मोरांड माती कापूस आणि ज्वारीच्या पिकाला सोयीस्कर असून ती बहुतेक सर्व तालुक्यांत आढळते. रामटेक तालुक्याच्या उत्तर भागात सुर नदीच्या खोऱ्यात तिचा रंग बराच हलका आढळतो. जिल्ह्याच्या पूर्व भागात भातशेतीची जमीन म्हणजे खरडी, तर बरडी ही डोंगरमाथ्यावर उतारांवर आणि विशेषतः काटोल तालुक्यात आहे.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

खनिज संपत्ती : खनिज संपत्तीच्या दृष्टीने नागपूर जिल्हा समृद्ध आहे. बोखारा (गोधनी), कामठी उमरेड येथे दगडी कोळसा रामडोंगरी, कोदेगव्हाण, मनसर, कांद्री, खापा, गुमगाव, पारशिवनी येथे मंगल कोराडी येथे अभ्रक भिवापूर येथे लोखंड कांद्री, पटगौरी, देवलापार येथे चुनखडी चोरखैरी, खैरी, खापरी, बाजारगाव येथे चिकण माती यांखेरीज फेल्स्पार, गारगोटी, टंगस्टन, अँटिमनी वगैरे खनिजेही मिळतात.

 

नद्या : जिल्ह्याचा एकतृतीयांश भाग वर्धा नदीच्या खोऱ्याने उर्वरित दोनतृतीयांश वैनगंगा नदीखोऱ्याने व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर काही भागात वर्धा नदी वाहते, तर पूर्व सरहद्दीवर थोड्या भागात वैनगंगा नदीचा प्रवाह आहे. काटोल तालुक्यातील जाम नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन वर्धेस मिळते. वुन्ना नदी नागपूर उमरेड तालुक्यांतून वाहत येऊन वर्धेलाच मिळते. दक्षिणेकडील नंद नदी वर्धेला मिळते.

 

जिल्ह्याच्या मध्य पूर्व भागांतील सुर, आंब, पेंच, कन्हान, कोलार, चंद्रभागा, सांड, नाग ईशान्य सीमेवरील बावनथरी वगैरे प्रमुख नद्या वैनगंगेच्या उपनद्या किंवा उपोपनद्या आहेत. पेंच, कन्हान, कोलार आणि वुन्ना या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत.

 

सुर नदीवरील रामसागर हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव आहे. त्याशिवाय नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाझरी तलाव गोरेवाडा तलाव हे महत्त्वाचे जलाशय आहेत. वुन्ना नदीवरही बांध घालून तलाव निर्माण केलेला आहे. यांशिवाय अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने भरणारे उमरेड, कुही, भिवापूर, मांढळ, पांढरबोडी, मनसर . लहानमोठे तलाव आढळतात.

 

हवामान : देशातील मध्यवर्ती स्थानामुळे नागपूर जिल्ह्याचे हवामान सामान्यपणे कोरडे अतिशय विषम आहे. मे महिन्यात कमाल सरासरी तपमान ४२·° से. असते. दिवसाचे कमाल तपमान ४७·° से. पर्यंत नोंदलेले आहे. जानेवारी महिन्यात किमान तपमान ·° से. पर्यंत उतरल्याची नोंद आहे. संक्रांत झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढू लागते आणि मे महिन्यापर्यंत उष्ण हवामान असते. मे महिना सर्वांत जास्त तपमानाचा असतो. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणारा पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत चालू असतो वातावरणात दमटपणा आढळतो. दिवाळीपासून संक्रांतीपर्यंत (ऑक्टोबर ते जानेवारी) हिवाळ्याचे दिवस असतात. हिवाळ्याचा कालावधी अल्प असला, तरी त्या काळात हवामान आल्हाददायक असते. उन्हाळ्यात दिवस लांबलचक असले, तरी रात्री बऱ्याचशा थंड असतात. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी तपमान २६·° से. आहे.

 

पावसाचे वितरण संपूर्ण जिल्हाभर समान नाही. पश्चिमेकडे ते कमी आणि पूर्व विभागात अधिक आढळते. काटोल तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान १०१ सेंमी. आहे. तर रामटेकचे १२१ सेंमी. आहे. जूनच्या दुसऱ्या सप्ताहात पावसास आरंभ होत असला, तरी तो जोरदार नसतो. जुलै ऑगस्टमध्ये पावसात बऱ्याच वेळा खंड पडतो. सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस नाही, असे होत नाही. ऑक्टोबरमधील सरी स्थानिक स्वरूपाच्या असतात. जानेवरी, फेब्रुवारी मार्च महिन्यांत गारांचे पाऊस होतात. वर्षातील ९०% पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये होतो. उन्हाळ्यातील पावसाच्या सरी धुळीच्या वादळांसह येतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप भीषण असते. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११६·१७ सेंमी. आहे.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

वनस्पती प्राणी : जिल्ह्यातील १८·% क्षेत्र जंगलव्याप्त आहे. जंगलांचे मुख्यतः दोन विभाग आहेत. रामटेक तालुक्यात पेंच नदीच्या पूर्व पश्चिम बांजूस, सातपुड्याच्या पायथ्याकडील भागात एक आणि तुटकतुटक तुकड्यांनी बनलेला काटोलपासून उमरेडपर्यंत पसरलेला दुसरा. सावनेर रामटेक तालुक्यांत दाट जंगले आहेत, तर काटोल उमरेड तालुक्यांत विरळ आहेत. त्या भागांत गवती कुरणेही आहेत. जिल्ह्यातील जंगलात साग, ऐन, शिसव, सालई, बाभूळ, धावडा, खैर, बोर, बांबू, पळस, मोह, टेंबुर्णी, बेल . वनस्पती आहेत. रामटेक तालुक्यातील साग उधई (वाळवी) लागणारे म्हणून, लाकडी सामानाकरिता उपयोगी हे. सालईच्या लाकडाची खोकी संत्री रवाना करण्यासाठी वापरतात. रंग, लाख, चारोळी, डिंक, मध, गुंजा वगैरे वस्तू जळाऊ लाकूड आणि कोळसा, जंगलातील वनस्पतींपासून मिळतो. टेंबुर्णीची पाने विड्यांसाठी उपयोगी पडतात.

 

जिल्ह्यातील तलावांत अनेक प्रकारचे मासे मिळतात. काही ठिकाणी मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. जंगलात वाघ, चित्ता, तरस, अस्वल, बारशिंगा, चितळ, सांबर, काळवीट, चिंकारा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, ससा, साळिंदर . वन्यपशू, अनेक प्रकारचे पक्षी सर्प आहेत. वन्यप्राणिसंरक्षणासाठी पेंच राष्ट्रीय उद्यान हे अभयारण्य राखलेले आहे.

 

आर्थिक स्थिती : शेती हा प्रमुख व्यवसाय असून १९७३७४ मध्ये एकूण जमिनीपैकी ५५% जमीन लागवडीखाली होती. जिल्ह्यातील सु. ,८९,३०० (३५·%) कामकऱ्यांपैकी ,४५,३०० (५२·%) लोक शेतीव्यवसायात असून ,५१,००० (२१·%) शेतकरी ,९४,३०० (२८·%) शेतमजूर आहेत. ज्वारी सर्व तालुक्यांत होते, पण प्रामुख्याने काटोल, सावनेर नागपूर तालुक्यांत होते, गहू-रामटेक, नागपूर उमरेड तालुक्यांत कापूसकाटोल, सावनेर, नागपूर तालुक्यांत धान-रामटेक उमरेड येथे होते. ज्वारी, तूर, कापूस, भुईमूग धान ही खरीप पिके आहेत तर गहू, हरभरा, जवस, वाटाणा ही रब्बी पिके आहेत. जिल्ह्यास ,८२६ तेलएंजिने ,५२२ वीजपंप ७९ ट्रॅक्टर तेलघाण्या आहेत.

 

जिल्ह्यातील फळबागाही प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध नागपुरी संत्री ही कोहळी, मोहपा, काटोल, कळमेश्वर, उबाळी, कोंढाळी, सावनेर, नरखेड येथून येतात. काटोल, सावनेर, धापेवाडा, कुही येथील आंबे प्रसिद्ध आहेत. यांशिवाय बिना कोराडी येथे सीताफळे आणि बोरे अरोली कोदामेंढी येथे सोनकेळी धामणा येथे द्राक्षे थारसा येथे ऊस होतो. विड्याच्या पानांचे तांडे (मळे) रामटेक, नरखेड, पारशिवनी, मोवाड . ठिकाणी आहेत.

 

जिल्ह्यातील लागवडीखालील जमिनीपैकी १९७३७४ मध्ये % जमीन ओलिताखाली होती. त्यापैकी सु. २५·% जमीन शासकीय कालव्यांनी, ५३·% विहिरींनी १५·% तलावांनी आणि बाकीची इतर मार्गांनी भिजते. ओलिताखाली मुख्यत्वे तांदूळ, गहू, संत्री, कडधान्ये, मिरच्या . पिके होतात. जिल्ह्यात मोठा सिंचनप्रकल्प नाही. रामटेक, पांढरबोडी, वेणा (वुन्ना) उमरी तलाव आणि कन्हान चंद्रभागा प्रकल्प हे मध्यम प्रकल्प आणि अनेक छोटे बांधबंधारे, उपसायोजना वगैरे आहेत. यांशिवाय सु. ९०,००० हे. क्षेत्राला पाणी पुरविण्यास पेंच प्रकल्प कामठीखैरी येथे पुरा होत आहे तसेच सावनेर, राजेगाव, मकर धोकडा, लिंगा येथे धरणे होत आहेत.

 

पशुधनजिल्ह्यात १९७२ मध्ये ,००,५८४ बैल ,१३,६८९ गाई ,८८,६०० वासरे ,७८८ रेडे ३६,२३४ म्हशी २१,९४९ पारडी २१,४९० मेंढ्या ,७३,८०४ शेळ्या ,३६,७९६ कोंबड्या-बदके होती.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

उद्योगधंदे : नागपूर जिल्ह्यात अनेक लहानमोठे उद्योगधंदे चालतात. नागपूर (लगुडी खण), उमरेड (जरीकाठी धोतरे, उपरणी) या दोन प्रमुख हातमाग केंद्रांशिवाय कामठी, जलालखेडा, मौदा, सावनेर, भिवापूर, धापेवाडा, खापा येथे हातमागावर कापड विणतात. नागपूर, खापा, जलालखेडा, कामठी येथे यंत्रमागही आहेत. नागपूर, कामठी, खात, कोदामेंढी येथे विडीउद्योग नागपुर, कामठी, उमरेड, नरखेड येथे तेलघाणी बिना, कामठी, मनसर, कुही, उमरेड, खापरखेडा येथे विटा कौले नागपूर, सावनेर, काटोल, केलोद, नरखेड, कोंढाळी येथे कापूस पिंजून गठ्ठे बांधण्याचे कारखाने असून, नागपूर येथे कापडगिरणी आहे. कन्हान येथे सिमेंटच्या नळांचा कारखाना आहे. यांशिवाय कन्हान येथे मंगल शुद्ध करण्याचा कारखाना उमरेड, मौदा येथे धानाच्या गिरण्या (भात सडण्याच्या गिरण्या) आहेत. कन्हान येथे चहा डब्यात भरण्याचा जनावरांच्या हाडांचा चुरा करण्याचा कारखाना कामठीला कागदाची गिरणी नागपूरला साबण, बर्फ, फुगे . वस्तू बनविण्याचे इतर वीस-पंचवीस प्रकारचे लहानमोठे कारखाने आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येपैकी हजारी १५ लोक कारखान्यांत काम करतात. जिल्ह्याची विजेची गरज भागविण्यासाठी खापरखेडा (१२० मेवॉ. तास) आणि कोराडी येथे औष्णिक वीजउत्पादन केंद्रे आहेत. कोराडी येथे ,०८० मेवॉ. तास क्षमतेचे आणखी एक मोठे औष्णिक केंद्र उभारले जात आहे. १९७४७५ मध्ये दरडोई वीजखप १७५·४९ हजार किवॉ. तास होता. १९७५ पर्यंत १३ शहरांस ,०७२ गावांस वीज पुरविलेली होती. पेंच प्रकल्पाचीही वीज मिळावयाची आहे.

 

दळणवळण संपर्कसाधने : नागपूर शहर हे भारताच्या जवळजवळ केंद्रस्थानी असल्यामुळे भारतातील हवाई, लोहमार्ग सडका या तीनही प्रकारच्या मार्गांचे ते केंद्रस्थान आहे. नागपूर जिल्ह्यातून क्रमांकांचे धुळे-जळगाव-नागपूर-कलकत्ता वाराणसी-नागपूर-कन्याकुमारी हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यांची जिल्ह्यातील लांबी १९५·४० किमी. आहे. जिल्ह्यात नागपूर-उमरेड-चंद्रपूर नागपूर-छिंदवाडा नागपूर-सावनेर-मुलताई खरंगणा-कोंढाळी-काटोल-चिचोळी नागपूर-बोरी-वर्धा-यवतमाळ हे पाच राज्य महामार्ग असून त्यांची जिल्ह्यातील लांबी २६७·३४ किमी. आहे. त्यांशिवाय ४६६·८२ किमी. चे प्रमुख जिल्हामार्ग २३६·१८ किमी. चे इतर जिल्हामार्ग ,४०२· किमी. चे. ग्रामरस्ते ५१६ किमी. चे नगरपालिका रस्ते आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दररोज सु. ३२६ बसगाड्या २८५ मार्गांवरून धावतात. त्या दररोज ,१८,६२७ उतारूंची वाहतूक करतात. लोहमार्ग-जिल्ह्यात मार्च १९७५ अखेर एकूण ३८४·४६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यांपैकी १६९·४१ किमी. रुंदमापी-एकेरी ८५·०५ किमी रुंदमापी-दुहेरी १३० किमी. अरुंदमापी होते. यांत मुंबई-भुसावळ-नागपूर-हावडा नागपूर-इटारसी नागपूर-रामटेक नागपूर-नागभिड नागपूर-छिंदवाडा सावनेर-खापा या लोहमार्गांचा या जिल्ह्यातील भाग समाविष्ट होतो. या लोहमार्गांमुळे जिल्ह्याच्या खनिजसमृद्ध फळबागांच्या प्रदेशांचा विकास घडून आला आहे. हवाईमार्ग-नागपूरजवळ सोनेगाव विमानतळ असून तेथून देशातील मुंबई, दिल्ली, कलकत्ता मद्रास या प्रमुख ठिकाणी प्रवासी टपाल विमाने जातात-येतात. जिल्ह्यात १९७४७५ मध्ये २९२ डाकघरे ७१ तारघरे ११,०६४ दूरध्वनी ७३,४१० रेडिओ परवानाधारक होते. ,२८६ गावांत ग्रामीण प्रक्षेपण खात्यातर्फे दिलेले रेडिओ आहेत. नागपूर येथे नभोवाणी केंद्र आहे.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

लोक समाजजीवन : नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्व प्रकारच्या दळणवळण साधनांनी देशातील इतर भागांशी जोडलेले असल्यामुळे तेथील लोकजीवनावर देशभरच्या सर्व गोष्टींचा प्रभाव पडलेला असला, तरी सर्वसामान्य जीवन वऱ्हाडी किंवा नागपुरी पद्धतीचे आहे. जाडेभरडे धोतर, सदरा, फेटा किंवा टोपी हा पुरुषांचा वेष, तर लुगडे-चोळी हा स्त्रियांचा वेष असतो. शहर गावातील फरक यात जमेस धरलेला नाही.

 

लोकांची भाषा मराठी असली, तरी तीवर हिंदी अन्य भाषांचे झालेले संस्कार त्रयस्थाला तेव्हाच जाणवतात. खेड्यांतील शहरांतील जुनी घरे विदर्भातील इतर भागांप्रमाणे दगडमातीची आणि कौलारू आसतात. खेड्यांतील घरांना लहानसे कुंपण असते. घरे लहान, मातीची पण स्वच्छ असतात. हिवाळ्यातील कडक थंडी उन्हाळ्यातील आग पाखडणारी दिवसाची उष्णता यांना तोंड देता यावे अशी घरांची रचना असते. शहरात मोठी, उंच घरे, विटा-दगड-सिमेंटने बांधलेली असतात. नागपूरसारख्या औद्योगिक दृष्ट्या विकसित होणाऱ्या शहराच्या मध्यभागात इमारतींच्या गर्दीमुळे मोकळी हवा भरपूर मिळू शकत नाही. विस्तारणाऱ्या भागांत खेड्यांत मात्र, स्वच्छ मोकळी हवा भरपूर आहे. लोकांचे मुख्य अन्न ज्वारीची भाकरी, तुरीच्या डाळीचे वरण आणि रुचीसाठी हिरव्या मिरच्यांची किंवा लसणाची चटणी, कांदा तेल हे आहे. नद्या, नद्यांचे संगम, देवळे यांची संख्या जिल्ह्यात बरीच आहे. राम, महादेव गणपती, देवी यांची देवळे इतर धर्मीयांची पूजास्थाने पुष्कळ आहेत. धार्मिक महत्त्वाच्या दिवशी भरणाऱ्या यात्रांत लोक उत्साहाने भाग घेतात. दिवाळीच्या सुमारास हुरडापार्ट्या होतात. पोळा, गोकुळाष्टमी (कान्होबा), दहीहंडी वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतात. नाटक, तमाशा देशीविदेशी खेळ यांची लोकांना बरीच आवड आहे. लोक रसिक आणि कलांचे आश्रयदाते आहेत. एकमेकांस, विशेषतः पाहुण्यास, विडा देण्याघेण्याची पद्धत विशेष प्रचलित आहे. १९७१ च्या जनगणनेप्रमाणे जिल्ह्याच्या एकूण लोकवस्तीपैकी १०,१०,९११ पुरुष ,३१,७७७ स्त्रिया आहेत. ४५·% वस्ती ग्रामीण ५४·% शहरी आहे. लोकवस्तीची घनता ग्रामीण भागात दर चौ. किमी. ९३, शहरी भागात ,१४५ एकूण सरासरी दर चौ. किमी. १९६ आहे. शेतकरी, शेतमजूर यांखेरीज पशुपालन, वनोद्योग, मासेमारी या व्यवसायांत १४,४०० खाणकामात ११,४०० उत्पादनप्रक्रिया दुरुस्ती यांत ,१७,१०० बांधकामात १३,००० व्यापार उदिमात ५६,१०० वाहतूक, साठा संपर्कसाधने यांत ३५,५०० इतर सेवांत ९६,९०० लोक आहेत. तसेच १५,०३,७०० हिंदू ,८२,६०० बौद्ध ,१९,९०० मुस्लिम १६,९०० ख्रिस्ती ११,३०० जैन ,५०० शीख आणि ,२०० इतर आहेत. अनुसूचीत जातिजमातींचे ८०,३०० आहेत. मराठी, हिंदी आणि उर्दू या प्रमुख भाषा असून इतर सु. १७ भाषा बोली बोलणारे प्रत्येकी ,००० हून अधिक लोक आहेत. प्रत्येकी ,००० हून अधिक लोक बोलतात, अशा सु. १८ भाषा बोली असून प्रत्येकी १०० हून कमी लोक बोलतात अशा बोली सु. ११२ आहेत. मराठी भाषिक ७४·% हिंदी भाषिक १०·% उर्दू भाषिक ·% आहेत. मराठी भाषा नागपुरी वळणाची आहे. बहुतेक लोक दोन किंवा तीन भाषा बोलणारे आहेत. साक्षरतेचे प्रमाण ४५·२६% असून पुरुषांत ५६·४१% स्त्रियांत ३३·९९% आहे. १९७३७४ मध्ये जिल्ह्यातील १६३ पूर्व-प्राथमिक शाळांतून ,२२१ मुले ६७ शिक्षक ,८३२ प्राथमिक शाळांतून ,३१,४५७ विद्यार्थी ,०३१ शिक्षक ३१० माध्यमिक शाळांतून ,५२,५०७ विद्यार्थी ,८९६ शिक्षक उच्च शिक्षणाच्या ४७ संस्थातून १५,६२३ विद्यार्थी १९५७ शिक्षक होते. अनुसूचित जाति-जमातींचे एकूण ८८,४५४ विद्यार्थी होते. १९७३७४ मध्ये ७१,४१४ भागासवर्गीय विद्यार्थांवर शिक्षणासाठी ३४ लाख रु. १९७४७५ मध्ये ,१४,३०० विद्यार्थ्यांवर ५०· लाख रु. खर्च झाले.

 

जिल्ह्यातील आरोग्याची स्थिती सुधारत आहे. १९७४ मध्ये सु. एक लाख मुलांस देवी टोचण्यात आल्या. · लाखांहून अधिक लोकांना पुन्हा देवी टोचण्यात आल्या. ·३७ लाखांहून अधिक लोकांस पटकीची लस टोचण्यात आली. हिवताप, पटकी, देवी या रोगांस बराच आळा बसला आहे. तथापि, क्षय, फुप्फुसाचे रोग, हगवण, मुदतीचा ताप, कर्करोग इत्यादींमुळे होणारे मृत्यू एकूण मृत्युसंख्येच्या सु. २०% आहेत. जिल्ह्यात मार्च १९७५ मध्ये २९ कुटुंबनियोजन केंद्रांत १२,५०० च्या वर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, जिल्ह्यात १९७४ मध्ये २१ रुग्णालये १०६ दवाखाने १४ प्रसूतिगृहे आरोग्यकेंद्रे १४ प्राथमिक आरोग्यकेंद्रे २७० डॉक्टर ५७ वैद्य ,६५० परिचारिका ,९७३ रुग्णशय्या होत्या तेथे राहून दीड लाखांहून अधिक लोकांनी २१ लाख बाह्यरुग्णांनी उपचार घेतले. नागपूरमधील मेयो रुग्णालय सर्व वैद्यकीय सोयींनी सुसज्ज आहे.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

जिल्ह्यात १९७४७५ मध्ये ६८४ ग्रामपंचायती १० नगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि कामठी कँटोनमेंट बोर्ड होते. शेती सहकारी संस्था ७५१, इतर सहकारी संस्था ,११२ बँका १२० होत्या. छापखाने ३९० होते मराठी, हिंदी इंग्रजी मिळून १४ दैनिके मराठी, हिंदी इतर मिळून १२ साप्ताहिके मराठी, हिंदी इतर मिळून नियतकालिके प्रसिद्ध होत होती. ती बहुतेक नागपूरमध्येच होती. नागपूर टाइम्स हितवाद (इंग्रजी) नवभारत, युगधर्म (हिंदी) महाराष्ट्र, तरुण भारत, मराठा, नागपूर समाचार, सुदर्शन, जयविदर्भ (मराठी) ही वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत.

 

सुषमा युगवाणी (मराठी) आरती, रेखा (हिंदी जीवनविकास, वारकरी (मराठी अभिसेवक (हिंदी) . नियतकालिकेही लोकप्रिय आहेत. अंध विद्यालय अनाथ विद्यार्थिगृह, भारत सेवक समाज, भगिनी मंडळ, श्रीरामकृष्ण आश्रम, भोसले मूक विद्यालय, भोसले वेदशास्त्र विद्यालय, अनेक व्यायाम- क्रीडासंस्था, सेवासदन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विदर्भ साहित्य संघ, विदर्भ संशोधन मंडळ, विदर्भ हरिजन सेवक संघ . अनेक सामाजिक सांस्कृतिक संख्या जिल्ह्यात कार्य करीत आहेत. कामगार कल्याणाच्या अनेक सोयी असून मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शिक्षणवर्ग, घरे, कर्ज . गोष्टी समाजकल्याण खात्यातर्फे केल्या आहेत.

 

प्रेक्षणीय स्थळे : नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून देशातील राज्यातील एक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, लष्करी दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कापडगिरण्या, बर्फ आणि इतर वस्तूंचे कारखाने, व्यापार, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठ . गोष्टी येथे आहेत. ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी, लोहमार्ग विमानमार्ग यांचे केंद्र, आकाशवाणी आणि टपाल वाहतूककेंद्र आहे. औद्योगिक वसाहत, संत्राबाजार, लाकूडबाजार, छपाईचे कारखाने तेलगिरण्या, कापडगिरण्या, प्रेक्षागार यांमुळे त्याचे महत्त्व खूप वाढलेले आहे. येथील तेलंखेडी, अंबाझरी तलाव, बगीचे, महाराज बाग, वस्तुसंग्रहालय, गांधीनगर, वैद्यकीय महाविद्यालय, सीताबर्डीचा किल्ला , गोष्टी प्रेक्षणीय आहेत. अदासा, आंभोरा, बेला, धापेवाडा, कोराडी ही गावे मंदिरांसाठी यात्रांसाठी प्रसिद्ध आहेत. रामटेक हे डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाण प्रवाशांचे आकर्षणकेंद्र बनलेले आहे. रामटेकजवळ खिंडसी येथे रामसागर हा जलाशय असून तेथील वनशोभा लक्षणीय आहे. रामटेकच्या उत्तरेस देवलापूर हे ठिकाण शिकारीसाठी प्रसिद्ध असून चितळ, हरिण, कोल्हा, ससा, वाघ वगैरे प्राणी या जंगली भागात पाहावयास मिळतात. याशिवाय कामठी, कळमेश्वर, हिंगणा, जलालखेडा, जुनापाणी, भिवगड, काटोल, केलोद, खापा, मनसर, मोहपा, नगरधन, सावनेर, उमरेड . गावे निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9


एका ओळीत सारांश, 05 सप्टेंबर 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

आंतरराष्ट्रीय गिधाड जागृती दिवस (सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार) - 4 सप्टेंबर 2021.

 

भारतात राष्ट्रीय शिक्षक दिवस - 5 सप्टेंबर.

 

आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस - 5 सप्टेंबर.

 

◆◆संरक्षण◆◆

 

__ आणि भारत देशांच्या नौदलांमधील 28 व्या ‘SIMBEX’ ही सागरी द्विपक्षीय कवायत 02 सप्टेंबर ते 04 सप्टेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलीसिंगापूर.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

03 सप्टेंबर 2021 पासून __ येथे 'IUCN वर्ल्ड कन्झर्व्हेशन काँग्रेस 2021' आयोजित करण्यात आलीमार्सेली (फ्रान्स).

 

हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट 2021’ याच्यानुसार, 51 यूनिकॉर्न, 32 गॅझेल आणि 54 चीता कंपन्यांसह भारताला जगातील __ सर्वात मोठी युनिकॉर्न प्रणाली म्हणून सूचीबद्ध करण्यात आले – तिसरी.

 

8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या "मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल असमता कमी करणे" या विषयावर आधारित आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेचा आयोजकसंयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिकवैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO).

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

दर्जेदार उत्पादन आणि प्रक्रियेद्वारे निर्यात वाढवण्यासाठी, __ याने ‘ICAR- भारतीय तृणधन्य संशोधन संस्था (हैदराबाद)’ सोबत सामंजस्य करार केलाकृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA).

 

◆◆व्यक्ती विशेष◆◆

 

भारतीय अन्न महामंडळाचे (FCI) नवीन कार्यकारी संचालकमनोज कुमार गोगोई.

 

जतींद्रनाथ स्वाइन यांच्या जागी, भारतीय सौर ऊर्जा महामंडळ (SECI) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालकसुमन शर्मा.

 

इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स (ICC) कडून नियुक्त केलेले आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संचालक, जे त्याच्या तंटा निवारण सेवांचा प्रचार आणि विकास करतीलडोना हुआंग (उत्तर आशियासाठी), तेजस चौहान (दक्षिण आशियासाठी) आणि डानिया फाहस (मध्य-पूर्व यासाठी).

 

02 सप्टेंबर 2021 रोजी स्वीडन येथीलइंटरनॅशनल लीगल असिस्टन्स कन्सोर्टियम’ (ILAC) याच्या संचालक मंडळासाठी एकमताने निवडले गेले ते भारतीयप्रशांत कुमार (अध्यक्ष, बार असोसिएशन ऑफ इंडिया).

 

◆◆क्रिडा◆◆

 

‘2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, _ याने बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, जे पॅरालिम्पिकमधील बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले पदक ठरलेप्रमोद भगत.

 

‘2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, __ याने बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेमनोज सरकार.

 

‘2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, मिश्रित 50 मीटर पिस्तूल नेमबाजी SH1 स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता, ज्याने 218.2 गुणांसह नवीन पॅरालिम्पिक विक्रम रचलामनीष नरवाल.

 

‘2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, __ याने मिश्रित 50 मीटर पिस्तूल नेमबाजी SH1 स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेसिंहराज अधाना.

 

राज्य विशेष

 

ओडिशा सरकारने __ येथे 'स्टेट इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज' (SIEP) याची स्थापना केलीपोखरीपूतभुवनेश्वर.

 

__ सरकारने 05 सप्टेंबर 2021 रोजी शिक्षक दिवस "आभार दिवस" ​​म्हणून साजरा केलादिल्ली.

 

दिल्ली सरकारच्यावतीने दिला गेलेला, नवीन 'फेस ऑफ DoE' (शिक्षण संचालनालय) पुरस्काराचा प्राप्तकर्ताराज कुमार आणि सुमन अरोरा.

 

समुद्री गाय किंवा दुगोंग (शास्त्रीय नाव: दुगोंग दुगोन) या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी, तामिळनाडू सरकारने भारताच्या पहिल्या समुद्री गाय अभयारण्याची स्थापना दक्षिणी किनारपट्टीच्या प्रदेशात __ यासारख्या ठिकाणी करण्याची घोषणा केली – मन्नारचे आखत आणि पाल्क खाडी.

 

तामिळनाडू सरकारने कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि तेनकासी या दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील हत्तींचे अधिवास संरक्षित करण्यासाठी _ यामध्ये हत्ती अभयारण्य स्थापित करण्याची घोषणा केली – अगस्थ्यमलाई वनक्षेत्र.

 

__ सरकारने कृषी क्षेत्रामध्येआत्मनिर्भर कृषी योजनाआणि फलोत्पादन क्षेत्रामध्येआत्मनिर्भर बागवानी योजनायांची क्रेडिट लिंक्ड योजनेच्या अंतर्गत घोषणा केलीअरुणाचल प्रदेश.

 

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीमिशन युथअंतर्गत _ याला सुरुवात केली, ज्याचे उद्दीष्ट 75 खेड्यांचा कायापलट करणे आहेटुरिस्ट व्हिलेज नेटवर्क.

 

मध्य प्रदेशाच्या _ जिल्ह्यात "भीमराव आंबेडकर अभयारण्य उत्तर सागर" नावाने एक नवीन वन्यजीवन अभयारण्य स्थापन केले जाईलसागर जिल्हा (बुंदेलखंड प्रदेश).

) "मला परीक्षेची  भिती वाटते."

वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.

 

)पंचमी

)षष्ठी

)सप्तमी

)संबोधन

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

) " मुलांनो , ही वाक्ये दहा मिनिटांत लिहा. "

वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रकार सांगा.

 

)पंचमी

)षष्ठी

)सप्तमी

)संबोधन

 

 

)"त्या मुलीला बिंदिया शोभते." या वाक्यातील कर्म ओळखा.

 

)त्या

)मुलीला

)बिंदिया

)शोभते

 

 

)"आजी नातवाला खेळवते."

क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 

)प्रायोजक क्रियापद

)शक्य क्रियापद

)साधित क्रियापद

)संयुक्त क्रियापद

 

 

)"बाबांकडून चहा घेतला गेला."

वाक्यातील प्रयोग ओळखा.

 

)कर्मणी प्रयोग

)कर्तरी प्रयोग

)भावे प्रयोग

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

)खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता?

 

)निर्धास्त

)निरोप

)निराश

)निस्तेज

 

 

)"आजची खीर चांगली झाली." 

वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

 

)विधी विशेषण

)अव्ययसाधित विशेषण

)नामसाधित विशेषण

) संबंधी विशेषण

 

 

)खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्व समासाचे नाही?

 

1)खरेखोटे

2)चारपाच

3)चहापाणी

4)भलेबुरे

 

https://t.me/MarathiVyakaranPoint

 

)"कोणीही फुलांना हात लावू नये." या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

 

)प्रथमा एकवचन

)द्वितीया एकवचन

)प्रथमा अनेकवचन

)द्वितीया अनेकवचन

 

 

१०)खालील केवलप्रयोगी अव्ययातील संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

 

)ओहो!

)वाहवा!

)अच्छा!

)अरे!

🎯 मिशन पोलिस भरती 🎯:

🌸चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे🌸

 

भारतीय रिझर्व्ह बँकेनेभारत-नेपाळ रेमिटन्स सुविधाअंतर्गत निधी हस्तांतरणाची मर्यादा वाढवून प्रति व्यवहार किती मर्यादा निश्चित केली आहे?

उत्तर : लाख रुपये

 

कोणत्या दिवशीराष्ट्रीय लघु उद्योग दिवससाजरा करतात?

उत्तर : ३० ऑगस्ट

 

● '-गोपाला' नामक डिजिटल मंच यांच्यासाठी समर्पित आहे.

उत्तर : दुग्ध उत्पादक

 

कोणत्या खेळाडूने२०२० टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या थाळीफेक खेळात रौप्य पदक जिंकले?

उत्तर : योगेश कठुनिया

 

खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने २९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंग्या, एवोकॅडो फळ, यांत्रिक-हात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठविले?

उत्तर : रोसकॉसमॉस

 

किती वर्षप्रधानमंत्री जनधन योजनायाला २८ ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण झाली?

उत्तर : सात

 

कोणत्या राज्यातसांभरहे खार्या पाण्याचे

𝗠𝗣𝗦𝗖 𝗢𝗡𝗟𝗜𝗡𝗘 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬™:

🎇🎇कुक्कुटपालन व्यवसायासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे..🎇🎇

 

🥏लहान-मोठ्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वांना जाहीर करण्यात आले आहे. या व्यवसायामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांना तयार करण्यात आले आहे.

 

🥏राज्य आणि जिल्हा स्तरावर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जबाबदार असणार आहे.

 

काही प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत - 

 

🏵कुक्कुटपालन प्रकल्पांचे वर्गीकरण:

 

🥏लघु शेतकरी: 5,000-25,000 पक्षी

मध्यम शेतकरी: 25,000 पेक्षा जास्त आणि 1,00,000 पेक्षा कमी पक्षी

मोठे शेतकरी: 1,00,000 पेक्षा जास्त पक्षी

 

🏵खालील बाबींसाठी मान्यतापत्र आवश्यक असेल:

 

🥏मध्यम आकाराच्या प्रकल्पांची स्थापना आणि संचालन करण्यासाठी

ही मान्यताजल कायदा-1974’ आणिहवा कायदा-1981’ अंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा समितीद्वारे दिली जाणार आहे.

 

🥏परवाना 15 वर्षांसाठी वैध असेल.

प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना:

 

🥏पक्ष्यांकडून हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी हवेशीर खोली असावी.

पक्ष्यांची विष्ठा वाहत्या पाण्याशी किंवा इतर कीटकनाशकांच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.

 

🖍🖍रिझर्व्ह बँक डिसेंबर 2021 पर्यंत बँकेचीसेंट्रल बँक डिजिटल करन्सीसादर करण्याचे अपेक्षित..🖍🖍

 

🔎वेगाने बदलणारा पेमेंट्स उद्योग, खासगी डिजिटल टोकनची आवक आणि कागदी नोट किंवा नाण्यांच्या व्यवस्थापनाशी संबंधित वाढीव खर्चाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक केंद्रीय बँकासेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC)’ व्यवहारात आणण्याचा विचार करीत आहेत.

 

🔎याचाच मागोवा घेत, रिझर्व्ह बँक टप्प्याटप्प्याने स्वतःचे डिजिटल करन्सी राबविण्याच्या धोरणावर काम करत आहे. ते घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्रीय बँकेच्या डिजिटल चलनाबाबतच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी RBIने एक आंतर विभागीय समितीही स्थापन केली आहे.

 

🔎भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मते, भारतीय रिझर्व्ह बँक डिसेंबर 2021 पर्यंत बँकेचा प्रयोगात्मकडिजिटल करन्सीकार्यक्रम सुरू करण्याची अपेक्षा आहे.

 

📍CBDC विषयी..

 

🔎सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे एक कायदेशीर चलन आहे आणि डिजिटल स्वरूपात देशाच्या केंद्रीय बँकेची देयता आहे जी सार्वभौम चलनात उपलब्ध आहे.

 

🔎डिजिटल करन्सी हे दोन प्रकाराचे असते - होलसेल डिजिटल करन्सी आणि रिटेल डिजिटल करन्सी. सामान्य लोक आणि कंपन्या रिटेल डिजिटल करन्सीचा वापर करतात. तर आर्थिक संस्थांद्वारे होलसेल डिजिटल करन्सीचा वापर केला जातो.

 

🔎बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये ही करन्सी आहे. ही करन्सी एकाप्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल, जी RBIद्वारे रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केली जाऊ शकते.

 

❗️❗️नैसर्गिक संकटांचा अंदाज लावणारे NDMA आणि IIT रुरकी या संस्थाचे मोबाइल अॅप..❗️❗️

 

🔰राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि रुरकी (उत्तराखंड) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) या संस्थांनी एकत्र येवून नैसर्गिक संकटांचा अंदाज लावणारे एक मोबाइल अॅप तयार केले आहे. हे अॅप आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना देईल.

 

🔰अॅपसाठी लागणारी माहिती डॉप्लर रडार यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलित केले जाणार आहे. असेच एक डॉप्लर रडार मुक्तेश्वर, सरकंदा देवी येथे प्रस्थापित करण्यात आले आहे आणि लान्सडाउन येथे तिसरा डॉप्लर रडार बसवला जाईल.

 

🔰उत्तराखंड मंत्रिमंडळाने एक तज्ज्ञ समितीही नेमली आहे, जी प्रत्येक क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्तवेल जेणेकरून आगाऊ बचावात्मक तयारी करता येईल.

 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) विषयी..

 

🔰आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005’ अन्वये आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य स्तरावर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या तीन पातळ्यांवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राष्ट्रीय राज्य स्तरावर कार्यकारी समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी विविध शासकीय खात्यांमध्ये विभागण्यात आली आहे. ह्या संस्थात्मक रचनेमुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यभारात आवश्यक असणारा आंतरविभागीय समन्वय राखण्यात मदत होते.

 

🏮🏮'-सोर्स': इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी IIT मद्रास या संस्थेचा डिजिटल मंच..🏮🏮

 

📯देशात तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, चेन्नई शहरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) '-सोर्स' नामक एक डिजिटल मंच तयार करीत आहे.

 

📯हा मंच कचरा झालेली इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे (WEEE) यासाठी एक विनिमय मंच असेल आणि विविध भागधारकांमध्ये औपचारिक पुरवठा साखळी सुलभ करेल.

 

📯या उपक्रमाचे नेतृत्व इंडो-जर्मन सेंटर फॉर सस्टेनेबिलिटी (IGCS) ही संस्था करीत आहे.

 

📜-कचरा विषयी..

 

📯बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत चालणारी उपकरणे आणि कॉम्प्युटर यांसारख्या वस्तूंमुळे निर्माण होणारा कचरा म्हणजे -कचरा होय. -कचरा हा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो.

 

📯इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आर्सेनिक, लिथियम, अँटिमनी, शिसे, पारा, कॅडमियम, निकेल असे अनेक धातू वापरतात. तसेच त्यामध्येपीसीबी’ (पॉलिक्लोरिनेटेड डायफेनाइल्स), ‘पीबीबी’ (पॉलिब्रोमिनेटेड बायफेनाइल्स), ‘सीएफसी’ (क्लोरोफ्ल्युरोकार्बन) असे रासायनिक पदार्थही (बहुतेक सर्व आम्ल पदार्थ) वापरले जातात. वर्तमान पद्धतीत इलेक्ट्रॉनिक उपकरण तोडून, फोडून सुटे करून त्यावर ॅसिडचा वापर करून किंवा जाळून तांबे, ॅल्युनिमिअम, चांदी वा क्वचित सोने हे धातू काढून घेतले जातात. या वेळी ज्वलनामुळे अनेक विषारी रसायने (डायॉक्सिन, हायड्रोकार्बन) हवेत पसरतात. तसेच अनेक घातक रसायने, आम्ले, धातू हे जमिनीत जातात किंवा पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहोचतात. यामुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषित होतात. जे लोक या रीसायकलिंगच्या उद्योगात आहेत (यात बारा-तेरा वर्षांची मुलेही आहेत) त्यांच्या आरोग्यावर याचे अनिष्ट परिणाम होतात.

 

💡💡भारताने ‘INS सावित्रीजहाजाने बांगलादेशकडे वैद्यकीय पुरवठा पाठविला.💡💡

 

🔑कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वैद्यकीय पुरवठ्यासहीत भारतीय नौदलाच्या ‘INS सावित्रीजहाजाने 30 ऑगस्ट 2021 रोजी विशाखापट्टणम येथून बांगलादेशच्या दिशेने मार्गक्रम करण्यास सुरुवात केली. जहाज 2 सप्टेंबर 2021 रोजी बांगलादेशच्या चितगाव बंदरावर पोहचेल.

 

🔑कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणिसमुद्र सेतू द्वितीय  या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या मालवाहतूक नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

 

🪞समुद्र सेतू मोहीम..

 

🔑समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते. हामिशन सागरमोहिमेचा एक भाग आहे.

 

🪞पार्श्वभूमी..

 

🔑भारत सरकारच्यासेफ्टी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रीजन अर्थात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR)” धोरणाच्या पार्श्वभूमीवर, ‘मिशन सागरमोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. त्यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली.

 

आज पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे

 

अचूक  : म्हणजे बरोबर  ( Correct, true, right)

 

बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

 

बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

 

अयोग्य  : म्हणजे चूक ( incorrect)

 

योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

 

असत्य : चूक (incorrect)

 

सत्य नाही  : म्हणजे चूक

 

कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

 

काय खरे नाही : (not true)

 

पेपर सोडवताना वरील शब्द 👆काळजीपूर्वक वाचल्यास तुमच्या चूका नक्कीच कमी होतील.

 

English मधून वाचल्यास थोडे सोपे जाईल.

 

पुन्हा एकदा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छ

General Knowledge Samanya Gyan:

📖 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस - महत्वपूर्ण प्रश्न: 📖

===============================

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना वर्ष

1885 में हुई थी

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना

एलन ऑक्टेवियन ह्यूम ने की थी

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला सत्र आयोजित किया गया

मुंबई (1885)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय ब्रिटिश भारत का वायसराय कौन था

लॉर्ड डफरिन

 

🔹 अपने अस्तित्व के शुरुआती चरण के दौरान, यानी 1885-1905 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कभी यह मांग नहीं की

ब्रिटिश शासन से स्वतंत्रता

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली महिला अध्यक्ष

श्रीमती एनी बेसेंट (1917)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष

श्रीमती सरोजिनी नायडू (1925)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की महिला अध्यक्ष

श्रीमती एनी बेसेंट (1917), श्रीमती सरोजिनी नायडू (1925) और श्रीमती नेली सेनगुप्ता (1933)

 

🔹 सूरत अधिवेशन में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला विभाजन

1907

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले अंग्रेज

जॉर्ज यूल (1888)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सबसे युवा अध्यक्ष

मौलाना अबुल कलाम आज़ाद

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले मुस्लिम

बदरुद्दीन तैयबजी (मद्रास, 1887)

 

🔹 राष्ट्रीय गीत, वंदे मातरम ___ सत्र में पहली बार गाया गया था।

कलकत्ता (1896) के

 

🔹 इंडियन नेशनल कांग्रेस और मुस्लिम लीग का पहला संयुक्त सत्र

लखनऊ (1916)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का सत्र जहाँ खादी पहनना अपने कार्यकर्ताओं के लिए अनिवार्य कर दिया गया था

श्रीमती एनी बेसेंट (1917)

 

🔹 राष्ट्रगान, जन गण मन को पहली बार गाया गया था

कलकत्ता (1911)

 

🔹 महात्मा गांधी की अध्यक्षता में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का एकमात्र सत्र

बेलगाम (1924)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अधिवेशन जहाँ लाहौर में पूर्ण स्वतंत्रता की माँग की गई थी

1929

 

🔹 स्वतंत्रता के समय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष

आचार्य जे बी कृपलानी (1946)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना वर्ष

1885 में हुई थी

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना

एलन ऑक्टेवियन ह्यूम ने की थी

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला अधिवेशन ___ में आयोजित किया गया था।

मुंबई (1885)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय ब्रिटिश भारत का वायसराय कौन था

लॉर्ड डफरिन

 

🔹 अपने अस्तित्व के शुरुआती चरण के दौरान, यानी 1885-1905 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने कभी यह मांग नहीं की

ब्रिटिश शासन से स्वतंत्रता

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली महिला अध्यक्ष

श्रीमती एनी बेसेंट (1917)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष

श्रीमती सरोजिनी नायडू (1925)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की महिला अध्यक्ष

श्रीमती एनी बेसेंट (1917), श्रीमती सरोजिनी नायडू (1925) और श्रीमती नेली सेनगुप्ता (1933)

 

🔹 सूरत अधिवेशन में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का पहला विभाजन

1907

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले अंग्रेज

जॉर्ज यूल (1888)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सबसे युवा अध्यक्ष

मौलाना अबुल कलाम आज़ाद

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष बनने वाले पहले मुस्लिम

बदरुद्दीन तैयबजी (मद्रास, 1887)

 

🔹 राष्ट्रीय गीत, वंदे मातरम - ____ के सत्र में पहली बार गाया गया था।

कलकत्ता (1896)

 

🔹 इंडियन नेशनल कांग्रेस और मुस्लिम लीग का पहला संयुक्त सत्र

लखनऊ (1916)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का सत्र जहाँ खादी पहनना अपने कार्यकर्ताओं के लिए अनिवार्य कर दिया गया था

श्रीमती एनी बेसेंट (1917)

 

🔹 राष्ट्रगान, जन गण मन को पहली बार गाया गया था

कलकत्ता (1911)

 

🔹 महात्मा गांधी की अध्यक्षता में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का एकमात्र सत्र

बेलगाम (1924)

 

🔹 भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अधिवेशन जहाँ लाहौर में पूर्ण स्वतंत्रता की माँग की गई थी

1929

 

🔹 स्वतंत्रता के समय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष

आचार्य जे बी कृपलानी (1946)

 

🏵️🏵️ केंद्र की महत्वपूर्ण योजनाएं  🏵️🏵️

 

योजना.             :-  हृदय योजना

प्रारंभ तिथि        :-  21 जनवरी 2015                     

उद्देश्य                 :-  भारत के प्राचीन 12 नगरों के        सर्वाेन्मुखी विकास एवं ऐतिहासिक धरोहर के संरक्षण के लिए

 

योजना             :-  बेटी बचाओं, बेटी पढ़ाओं                      

प्रारंभ तिथि       :-   22 जनवरी 2015                      

उद्देश्य                 :-  लड़कों की अपेक्षा लड़कियों की संख्या कम होने के कारण बढ़ते लिंगानुपात को कम करने पानीपत (हरियाणा) के लिए

 

योजना             :-  सुकन्या समृद्धि योजना                      

प्रारंभ तिथि       :-  22 जनवरी 2015                     

उद्देश्य                 :-  माता-पिता, लड़की के नाम से 10 वर्ष से कम आयु में बैंक खाता खोल सकेंगे।

 

योजना             :-  मिशन इन्द्रधनुष                      

प्रारंभ तिथि      :-  दिसम्बर 2014                      

उद्देश्य                 :-  सात टीका निवारणीय बीमारियों डिफ्थीरिया, काली खाॅसी, टिटनेस, पोलियो, टी. बी. खसरा और हेपेटाइटिसबीका 2020 तक ऐसे सभी बच्चों का टीकाकरण करना है, जिन्हें आंशिक रूप से टीका लगा है या इससे वंचित है।

 

योजना             :-  मृद्रा स्वास्थ्य कार्ड योजना                      

प्रारंभ तिथि      :-  19 फरवरी 2015   (सूरतगढ़, श्रीगंगानगर)                       

उद्देश्य                 :-  पोषक तत्वों और उर्वरकों के उचित उपयोग से उत्पादकता में सुधार लाकर किसानों की मदद करना।

 

योजना             :-  प्रधानमंत्री कौशल विकास योजना                      

प्रारंभ तिथि       :-  2015                     

उद्देश्य                 :-  युवाओं को प्रशिक्षण प्रदान करके उन्हें कुशल श्रमिक बनाया जा सकेगा।

 

योजना             :-  प्रधानमंत्री मुद्रा योजना                      

प्रारंभ तिथि       :-  8 अप्रैल 2015 (नई दिल्ली)                     

उद्देश्य                 :-  असंगठित क्षेत्र के छोटे कारोबारियों के लिए वित्त एवं पुनिर्वित्त की सुविधा उपलब्ध कराने हेतु।

 

योजना             :-  अटल पेंशन योजना                      

प्रारंभ तिथि       :-  9 मई 2015                     

उद्देश्य                 :-  पेंशन के प्रावधान वाली योजना (18-40 वर्ष आयु वर्ग के लिए)

 

🔰 Learn With Trick 🔰

 

International Organization and their Headquarters

 

 

अन्तराष्ट्रीय संग़ठन जिनका मुख्यालय विएना में है

 

Trick: विएना मे पेट्रोल और परमाणु ऊर्जा से उद्योंगों का विकास होता है

 

Explanation:

 

विएना - विएना में स्थित मुख्यालय

 

पेट्रोलपेट्रोलियम उत्पादक देशो का सँगठन (OPEC)

परमाणु ऊर्जाअंतराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी (IAEA)

उधोगों का विकाशसंयुक्त राष्ट्र औधोगिक विकास सन्गठन (UNIDO)

 

 

अन्तराष्ट्रीय संग़ठन जिनका मुख्यालय जिनेवा में है

 

Trick: जीने के लिए शरणार्थी ख़राब मौसम में श्रम करे तो स्वास्थय व्यापार अच्छा होता है और उनके गेट पर रेडक्रॉस लग जाता है

 

 

जीने - जिनेवा में स्थित मुख्यालय

शरणार्थी  -   विश्व शरणार्थी संगठन ( UNHCR )

मौसम   -  विश्व मौसम विज्ञानं संगठन ( WMO)

श्रम  -   विश्व श्रम संगठन ( ILO )

स्वास्थय   -  विश्व स्वास्थय संगठन ( WHO )

व्यापार   -  विश्व व्यापार संगठन ( WTO )

गेट  -  गेट ( GATT )

रेडक्रॉस   -  रेड क्रॉस (Red Cross)

 

 

 

वाशिंगटन मे स्थित अंतर्राष्ट्रीय मुख्यालय

 

Trick: वाशिंगटन जा कर दूरसंचार उपग्रह के विकास ओर पुनःनिर्माण के लिये मुद्रा कोषः से वित्त लिया

 

 

वाशिंगटन  -   वाशिंगटन में स्थित मुख्यालय

 

दूरसंचार  -  अंतर्राष्ट्रीय दूरसंचार एवं उपग्रह संगठन

विकास   -  अंतर्राष्ट्रीय विकास संघ

पुनः निर्माण   -  अंतर्राष्ट्रीय विकास एवं पुनः निर्माण बैक

मुद्रा कोष  -   अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष

वित्त   -  अंतर्राष्ट्रीय वित्त निगम

TARGET MPSC MH:

History Ans

 

🔴 १२ ने १८७५ शेतकऱ्यांचा पहिला उठाव - सुपे

 

११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४९

 

🔴नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी उठाव केला..

 

पेठचा राजा भगवंतराव निळकंठराव उठावामागे....

 

🔴 जमखिंडी - अप्पासाहेब पटवर्धन

 

११वी स्टेट बोर्ड- महाराष्ट्राचा इतिहास Page no.४८

 

🔴मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी - नाशिक

न्या.रानडे

 

🔴भारतमंत्री मोर्ले - वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे आकाशातील चंद्रांची मागणी करण्यासाखे आहे

 

🔴नारायण मेघाजी लोखंडे -

 

'इंडियन स्पेक्टर' ' रास्त गोफ्तर' पत्रातून कामगारांसाठी संघटना असावी अशी गरज व्यक्त केली ..

 

ycmou

 

🔴फिरोझशहा मेरवंजी मेहता :

( ऑगस्ट १८४५ नोव्हेंबर १९१५)

 

🔸१८७२ च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांनामुंबईतील नागरी शासनाचे पिताहे सार्थ नाव मिळाले. त्यांना आयुक्त करण्यात आले (१८७३) जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच

 

🔸मुंबई महानगरपालिकेचे तर ते प्रथमपासून अनिभिषिक्त राजेच होते. १९१५ साली मुंबई विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्यांना विश्वविद्यालयाने एल्एल्‌.डी ही मानद पदवी देण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाने १९१५ चे काँग्रेस अधिवेशनही मुंबईत भरले. १८९४ मध्येच ब्रिटिश सरकारने त्यांना सी. आय. . हा किताब दिला. तेव्हापासून ते सर फिरोझशहा म्हणून विख्यात झाले.

 

🔴 महात्मा फुले यांना मुलींची शाळा चालविण्यासाठी सहकार्य केलेली व्यक्ती

 

🔸 भिडे ,

 सदाशिव गोवंडे ,

सखाराम यशवंत परांजपे,

सदाशिव गोविंद हाटे,

जगन्नाथ सदाशिव हाटे ,

बापूसाहेब मांडे ,

अण्णासाहेब चिपळूणकर ,

मोरो विठ्ल वाळवेकर

 

🔸 शाळेत शिक्षक - विष्णुपंत थत्ते

🔸  केशव शिवराम भवाळकर - शिक्षिकेचे कार्य कसे करावे हे  सावित्रीबाईंना शिकवले.

 

🔴 पटणा -  उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते

 

🔴 परमहंस मत प्रशंसा

  (परमहंस सभेवर प्रखर टीका केली) -  गुजबा जोशी पुणेकर (रा. . जोशी/ गजबा)

 

🔴 धर्म विवेचन

 ( धर्मसुत्रे - सामाजिक ,

  धार्मिक सुधारणेचा आधार)

- दादोबा पांडुरंग तर्खडकर

 

🔴 विचार लहरी - कृष्णशास्त्री चिपळूणकर

 

🔴 शाक्त पंथाचे अनुयायी - मोरभट दांडेकर

 

गणित बुद्धिमत्ता Ans

 

1. जर 28 मी व्यासाचे... (770 चौ. मी)

 

2. शेतातील तण काढायला... (4 दिवस लागतील)

 

3. तीन व्यक्तीच्या आजच्या... (19,25,28)

 

4.

 

5. एका थैलीत एक रुपया... (252)

 

6. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती... (Q)

 

7. A,B,C,D या चार खेड्यात... (   )

 

1. अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टीना कोच या सर्वाधिक कालावधीची, अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतित केले. म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी रोजी, पृथ्वीवरून उड्डान केले होते.

 

(1) 10 फेब्रुवारी, 2019

(2) 14 फेब्रुवारी, 2019

(3) 14 मार्च, 2019

(4) 17 मार्च, 2019

 

2. तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटु प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत जे सहा समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही ?

(1) इंग्लिश खाडी

(2) कॅटलिना चॅनेल

(3) जिब्रालची समुद्रधुनी

(4) सुवेझ कालवा

 

3. 'परम वीर चक्र' स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त ............... जणांनाच हा बहुमान प्राप्त झाला आहे.

(1) 24

(2) 42

(3) 12

(4) 21

 

4. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायांपैकी अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा.

. या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे.

. आयुष्मान कार्डधारकाच्या परिवाराला ₹ 5 लाखपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे.

. या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे.

. या योजनेअंतर्गत 15 हजार खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र असा दर्जा बहाल केला जाणार आहे.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त

(2) फक्त

(3) फक्त आणि

(4) फक्त आणि

 

5. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना त्यांचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच

 

संकल्पना

. यु.पी.आय. (UPI)

. .आय. (AI)

. जी..एम. (GeM)

. आय..टी. (IoT)

 

सेवा विवरण

I.  ज्ञानाचे कृत्रिम आदान-प्रदान

II. डिजिटल पेमेंट व्यवस्था

III. वस्तुसाठी चे इंटरनेट

IV. सरकारचे ऑनलाईन मंच

 

उत्तर - -II, -I, -IV, -III

 

6. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांसंदर्भातील स्थळ, वर्ष संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा.

 

वर्ष ठिकाण

. 2016 - ठाणे

. 2017 - उस्मानाबाद

. 2018 – मुलुंड

. 2019 – नागपूर

 

संमेलनाध्यक्ष

I. जयंत सावरकर

II. प्रेमानंद गज्वी

III. किर्ती शिलेदार

IV. गंगाराम गवाणकर

 

उत्तर : -IV, -I, -III, -II

 

7. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या उपलब्ध सूचनेअनुसार वर्ष 2018 - 19 च्या दरम्यान किती मेट्रिक टन -कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला ?

(1) 69414 मेट्रिक टन

(2) 164663 मेट्रिक टन

(3) 771215 मेट्रिक टन

(4) 708445 मेट्रिक टन

 

8. ब्रिटेनच्या महाराणीचे 'क्वीन्स कौंसिल' म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

(1) उज्जवल निकम

(2) एल. नागेश्वर राव

(3) हरीश साळवे

(4) आर. एम. शिंदे

 

9. एरा ऑफ राइजिंग फिनटेकच्या डिजिटल भुगतान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे.

. डिजिटल भुगतानच्या वापरामधे कर्नाटक पहिल्या क्रमांकावर.

. डिजिटल भुगतानच्या वापरामधे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर.

. डिजिटलाइज्ड शहरांमधे बैंगलुरू प्रथम स्थानांवर.

. डिजिटलाइज्ड शहरांमधे हैदराबाद द्वितीय स्थानांवर.

वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ?

(1) फक्त , आणि

(2) फक्त , आणि

(3) फक्त , आणि

(4) फक्त , आणि

 

10. उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने (मनुष्यबळ विकास मंत्रालय) प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट II (IMPRINT-II) योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात ?

. खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक

. आय. टी. आय. मधील प्राध्यापक

. आय. आय. टी., एन. आय.टी., आय. आय. आय. टी. मधील प्राध्यापक

. आय.आय.टी., एन.आय.टी., आय.आय.आय.टी., आय.आय.एस..आर. आणि सेंट्रल यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त आणि

(2) फक्त

(3) फक्त , आणि

(4) फक्त आणि

 

11. अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने ................. सुरू केली आहे.

(1) पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना

(2) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

(3) कर्मवीर भाऊराव पाटील आधार योजना

(4) सावित्रीबाई फुले आधार योजना

 

12. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103 व्या घटनादुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 (6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडा.

. अनुसूचित जाती/जमाती इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल.

. आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील.

. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक नोकरीविषयक बाबींना लागु होईल.

. आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील.

वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत ?

 

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त आणि

(2) , , आणि

(3) फक्त , आणि

(4) फक्त आणि

 

13. 'मराठी काका' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019 चा ............. हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

(1) कविवर्य वि.वा. शिरवाडकर

(2) कविवर्य भा.रा. तांबे

(3) कविवर्य मंगेश पाडगावकर

(4) कादंबरीकार वि.. खांडेकर

Banking Reasoning Arun Gagan Sir:

4th September

 

🦧 National Wildlife Day

      राष्ट्रीय वन्यजीव दिवस

 

🎓 Wildlife Protection Act of 1972

 

🦥 To encourages improved awareness of the species around us and in the broader world.

 

🦍 This National Day focuses on endangered species, preservation, and conservation efforts around the world.

 

♻️ Art 48A of the Indian Constitution "Protection and improvement of environment and safeguarding of Forests and wildlife"

 

🔹MoEFCC Declares Assam’s Deepor Beel Wildlife Sanctuary as eco-sensitive Zone

 

🔸Human-wildlife conflict among Greatest Threats to Animal Species: WWF & UNEP report

 

🔹Delhi-Dehradun Expressway to feature India’s 1st & Asia’s largest 12 Km Wildlife Protection Corrido

 

🔹 Poba Reserve Forest in Assam”s Dhemaji to be upgraded to a wildlife sanctuary

 

NOTE :

🔷 03 March =World Wildlife Day

 

Theme 2021 : "Forests and Livelihoods: Sustaining People and Planet".

 

🏆 RAMON MAGSAYSAY AWARD 2021

 

🔹 Dr. Firdausi Qadri ( Scientist, Bangladesh )

 

🔹 Muhammad Amjad Saqib (Microfinance pioneer, Pakistan)

 

🔹 Roberto Ballon (Environmentalist)

 

🔹 Steven Muncy (Social Activist)

 

🔹 Watchdoc (Indonesia) for journalism.

 

🔸 Known as Nobel Prize in Asia, Ramon Magsaysay award was established in 1957.

 

🟢 IMPORTANT DAYS & THEME

           💎 AUGUST 2021💎

 

🔷 01 Aug : Muslim Women’s Rights Day

 

🔷 01 Aug : World Lung Cancer Day

 

🔷 01 Aug : National Mountain Climbing Day

 

🔷 1-7 Aug : World Breastfeeding Week

🔶 Theme 2021 : Protect Breastfeeding : A Shared Responsibility​

 

🔷 06 Aug : Hiroshima Day

🔶 2021 marks the 76th anniversary of the world’s first atomic bombing

💠 Codenamed “Little Boy”

 

🔷 07 Aug : National Handloom Day

🔶 2021 marks the 7th National Handloom Day

 

🔷 08 Aug : Quit India Day (August Kranti Day)

🔶 2021 marks the 79th anniversary of Quit India Day

 

🔷 09 Aug : International Day of the World’s Indigenous Peoples (World Tribal Day)

🔶 Theme 2021 :  “Leaving no one behind: Indigenous peoples and the call for a new social contract.”

 

🔷 09 Aug : Nagasaki Day

🔶 2021 marks 76th anniversary of the Nagasaki bombing that took place on August 9, 1945

💠 Codenamed “Fat Man”

 

🔷 10 Aug : International Biofuel Day (World Biofuel Day)

🔶 Theme 2021 : Biofuels for a better environment

   

🔷 10 Aug : World Lion Day

 

🔷 12 Aug : International Youth Day

🔶 Theme 2021 : Transforming Food Systems: Youth Innovation for Human and Planetary Health

 

🔷 12 Aug : World Elephant Day

 

🔷 13 Aug : International Lefthanders Day

 

🔷 13 Aug : World Organ Donation Day

 

🔷 14 Aug : ‘Partition Horrors Remembrance Day’ or ‘Vibhajan Vibhishika Smriti Diwas’

 

🔷 15 Aug : Independence Day

🔶 India will observe its 75th Independence Day on August 15, 2021

 

🔷 19 Aug : World Humanitarian Day

 

🔷 19 Aug : World Photography Day

🔶 Theme 2021 : #TheHumanRace : a global challenge for climate action in solidarity with people who need it the most

 

🔷 20 Aug : World Mosquito Day

 

🔷 20 Aug : Sadbhavana Diwas ( Birth anniversary of Rajiv Gandhi)

🔶 August 20, 2021 marks the 77th birth anniversary of Rajiv Gandhi

 

🔷 19 - 25 Aug : Sanskrit Week

 

🔷 20 Aug : Akshay Urja Diwas (Renewable Energy Day)

 

🔷 21 Aug : World Senior Citizen Day

 

🔷 21 Aug : International Day of Remembrance and Tribute to the Victims of Terrorism

 

🔷 22 Aug : World Sanskrit Day 2021

 

🔷 22 Aug : International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Religion or Belief

 

🔷 23 Aug : International Day for the Remembrance of the Slave Trade and its Abolition

 

🔷 24 Aug : World Gujarati day

 

🔷 23-27 Aug : World Water Week 

🔶 Theme 2021 : ‘Building Resilience Faster’

 

🔷 26 Aug : Women's Equality Day

 

🔷 29 Aug : National Sports Day

🔶 The Occasion of the birth anniversary of hockey legend Major Dhyan Chand

 

🔷 29 Aug : International Day against Nuclear Tests

 

🔷 30 Aug : International Day of the Victims of Enforced Disappearances

 

🔷 30 Aug : National Small Industry Day

 

🔷 31 Aug : International Day for People of African Descent

 

First Indian Awardees of International Awards

 

🥇1st Indian to be awarded the Nobel prize in any field (literature)

👮Rabindranath Tagore (1913)

 

🥇1st Indian to be featured as the Person of the Year by Time magazine

👮Mahatma Gandhi (1930)

 

🥇1st Indian to be awarded the UNESCO's Kalinga Prize

👮Jagjit Singh (1963)

 

🥇1st Indian to receive the Booker prize (British citizen)

👮Salman Rushdie

 

🥇1st Indian woman (and also first Indian citizen) to receive the Booker prize

👮Arundhati Roy

 

🥇1st Indian to receive the Pulitzer prize (Reporting category)

👮Gobind Behari Lal

 

🥇1st Indian recipient of International Cricket Council's Sir Garfield Sobers Trophy

👮Rahul Dravid

 

🥇1st Indian scientist to be awarded the Nobel prize

👮CV Raman (1930)

 

🥇1st Indian to be awarded the Nishan-e-Pakistan

👮Morarjee Desai

 

🥇1st Indian to be awarded Magsaysay Award

👮Vinoba Bhave

 

🥇1st Indian to be awarded the Bangladesh Swadhinata Sammanona

👮Indira Gandhi

 

🥇1st Indian and Indian Organisation to be awarded the Right Livelihood Award

👮Ela Bhatt of SEWA (Self-Employed Women's Association) (1984)

 

🥇1st recipient of World Food Prize instituted By Norman Borlaug

👮MS Swaminathan (1987)

 

🥇1st Asian recipient of Hoover Medal (America's prestigious award for outstanding extra-career services by engineers to humanity)

👮APJ Abdul Kalam (2008)

 

🥇1st Indian recipient of DSC Prize for South Asian Literature

👮Jeet Thayil (2013)

 

🥇1st Indian recipient of Priztker Prize (referred to as Nobel Prize of Architechture)

👮Balkrishna Doshi(2018)

 

Maharatna Companies in India

 

🌈Bharat Heavy Electricals Limited (BHEL)

💥Founded➖1964

💥Headquarters➖New Delhi

💥Head➖Nalin Singhal 

 

🌈Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) 

💥Founded➖1950 

💥Headquarters➖Mumbai, MH

💥Head➖D Rajkumar

 

🌈Coal India Limited (CIL) 

💥Founded➖1975

💥Headquarters➖Kolkata, WB

💥Head➖Pramod Agarwal

 

🌈Gail Limited (GAS AUTHORITY OF INDIA LTD)

💥Founded➖August 1984

💥Headquarters➖New Delhi

💥Head➖Ashutosh Karnataka

 

🌈Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL)

💥Founded➖1974

💥Headquarters➖Mumbai, MH

💥Head➖Mukesh Kumar

 

🌈Indian Oil Corporation Limited (IOCL)

💥Founded➖30 June 1959

💥Headquarters➖New Delhi 

💥Head➖Shrikant Madhav Vaidya

 

🌈National Thermal Power Corporation Limited (NTPC)

💥Founded➖7 November 1975

💥Headquarters➖New Delhi

💥Head➖Gurdeep Singh 

 

🌈Oil and Natural Gas Corporation (ONGC) 

💥Founded➖14 August 1956

💥Headquarters➖ New Delhi

💥Head➖Shashi Shankar

 

🌈Power Grid Corporation of India Limited (POWERGRID)

💥Founded➖23 October 1989

💥Headquarters➖Gurgaon, Haryana

💥Head➖Kandikuppa Sreekant

 

🌈Steel Authority of India Limited (SAIL) 

💥Founded➖19 January 1954

💥Headquarters➖New Delhi

💥Head➖Soma Mondal

 

🌊 प्रशांत महासागर

 

इस महासागर का आकार त्रिभुजाकार है

यह महासागर अमेरिका (America) और एशिया (Asia) को अलग-अलग करता है.

 

इस महासागर के पश्चिम में एशिया तथा ऑस्ट्रेलिया महाद्वीप (Australia Continent), पूर्व में उत्तरी अमेरिका (North America) तथा दक्षिण अमेरिका (South America) और दक्षिण में अंंटार्कटिका महाद्वीप है.

 

इस महाद्वीप के बेसिन के अधिकांश भागों की गहाराई लगभग 7300 मीटर तक है.

 

इस महाद्वीप में 20000 से अधिक द्वीप हैं.

 

प्रशांत महासागर का उत्तरी भाग सबसे गहरा है जिसकी गहराई लगभग 5000 से 6000 मीटर तक है.

 

यह महासागर कर्क रेखा तथा मकर रेखा के मध्य में है.

 

इस महासागर के मिंंडनाओ गर्त की गहराई 10000 मीटर तक है.

 

भूमध्य रेखा प्रशांत महासागर को दो भागों में विभाजित करती हैउत्तरी प्रशांत महासागर और दक्षिणी प्रशांत महासागर।

 

प्रशांत महासागर का क्षेत्रफल 16,52,50,000 वर्ग किमी. है।

 

प्रशांत महासागर विश्व का सबसे अधिक गहरा महासागर भी है। इसके बेसिन की औसत गहराई लगभग 4200 मी. तक है। तथा इसकी अधिकतम गहराई लगभग 10,900 मी. तक है।

 

🌊 अटलांटिक महासागर

 

अटलांटिक महासागर विश्व का दूसरा सबसे बड़ा महासागर है। यह महासागर आकार में प्रशांत महासागर का लगभग आधा है। यह सम्पूर्ण संसार के लगभग पांचवें भाग के बराबर है।

 

अटलांटिक महासागर को अंध महासागर के नाम से भी जाना जाता है।

 

अटलांटिक महासागर का क्षेत्रफल 10,64,60,000 वर्ग किमी. है।

 

इस महासागर की औसत गहराई लगभग 3646 मी. है।

 

अटलांटिक महासागर के दोनों किनारों पर, विशेषकर उत्तरी भाग में अनेक तटीय सागर हैं। 

 

अटलांटिक महासागर आकृति में अंग्रेजी के ‘S’ अक्षर से मिलता जुलता है।

 

सबसे तीखी या नुकीली चोटी भूमध्य रेखा के निकट सेंट पॉल नामक द्वीप समूह की हैं।

 

अटलांटिक महासागर विश्व का सबसे अधिक व्यस्त महासागर है।

 

🌊 हिंद महासागर

 

धरती के 70.8% प्रतिशत भाग पर समुद्र है जिसमें से 14% भाग पर बसा है विराट हिंद महासागर का जल फैला है। इस महासागर को प्रायद्वीपीय भारत दो भागों मे क्रमशः बंगाल की खाड़ी एवं अरब सागर में बांट देता है।

 

हिंद महासागर का क्षेत्रफल लगभग 7.4 करोड़ (73442700 वर्ग किमी) वर्ग किलोमीटर है।

 

यह महासागर दक्षिण में अंटार्टिका, उत्तर में भारत, पश्चिम में अफ्रीका और पूर्व ऑस्ट्रेलिया और इंडोनेशिया हैं। हिंद महासागर का अधिकांश भाग पृथ्वी के दक्षिणी गोलार्ध में आता है।

 

इस महासागर की गहराई 4 किलोमीटर (4000 मीटर) है।

 

हिंद महासगर को एक युवा महासागर माना जाता है जिसने मात्र 3.6 करोड़ वर्ष पहले ही अपना वर्तमान रूप ग्रहण किया है।

 

इस महासागर में स्थित अधिकांश द्वीप महाद्वीपीय खंडों से टूटकर अलग हुए भाग हैं जैसे- अंडमान तथा निकोबार द्वीप समूह, श्रीलंका, मेडागास्कर तथा जंजीबार।

 

इस महासागर में विश्व की दो बड़ी नदियां ब्रह्मपुत्र और गंगा की जलराशि विसर्जित हो जाती है।

 

महासागर में जल की कुल मात्रा 292,131,000 घन किलोमीटर (70086000 घन मील) होने का अनुमान है।

 

🌊 आर्कटिक महासागर

 

उत्तर ध्रुवीय महासागर अथवा 'आर्कटिक महासागर पृथ्वी के उत्तरी गोलार्ध में स्थित है।

 

विश्व के पाँच प्रमुख समुद्री प्रभागों अर्थात् पाँच महासागरों में से यह सबसे छोटा और उथला महासागर है।

 

'अंतर्राष्ट्रीय जल सर्वेक्षण संगठन' (आई.एच..) इसको एक महासागर के रूप में स्वीकार करता है।

 

यह महासागर लगभग पूरी तरह से यूरेशिया और उत्तरी अमेरिका से घिरा हुआ है।

 

आर्कटिक महासागर आंशिक रूप से साल भर में समुद्री बर्फ से ढका रहता है और सर्दियों में लगभग पूर्ण रूप से बर्फ से आच्छादित हो जाता है।

 

इस महासागर का तापमान और लवणता मौसम के अनुसार बदलती रहती है, क्योंकि इसकी बर्फ पिघलती और जमती रहती है।

 

ग्रीष्म काल में यहाँ की लगभग 50% बर्फ पिघल जाती है।

 

'राष्ट्रीय हिम और बर्फ आँकड़ा केन्द्र', उपग्रह आँकड़ों का प्रयोग कर आर्कटिक समुद्री बर्फ आवरण और इसके पिघलने की दर के पिछले सालों के आंकड़ों के आधार पर एक तुलनात्मक


No comments:

Post a Comment