आज चेऐतिहासिक दिनविशेष |
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 |
#२७जुलै१६६६ |
"छत्रपती
शिवराय" आग्रा येथे नजरकैदेत असताना "महासिंह शेखावत" सोबत इतर
राजपूत राजांनी व सरदारांनी महाराजांची भेट घेतली. |
तेव्हा महासिंह शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग
व रणसिंग यांनसोबत महाराजांच्या पराक्रमाची चर्चा झाली. |
छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार निघाले |
या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती
२४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे
याचा विचार करत होते. |
महासिंग म्हणाला 'शिवाजीराजे
खरोखरच खुप शहाणे व समंजस आहेत. जे बोलतात ते उचितच. त्यावर कोणी अधिक काही
बोलण्याची आवश्यकताच पडत नाही. |
मुळ राजस्थानी पत्रातील काही वाक्ये
खालीलप्रमाणे :- |
'सेवोजी
स्याणो बहोत, जु बात कहे सू ठीकही कहो, जू
फेर कहू का कबहा की हाजत नही। |
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 |
#२७जुलै१६७३ |
शिवाजीराजांनी अजिंक्यतारा व सज्जनगड जिंकून
मराठ्यांनी सातारा प्रांत स्वराज्यात दाखल करून घेतला. |
श्रावण वद्य ९, शके
१५९५, |
दि २७ जुलै १६७३ रोजी सातारा शहरावर भगवा
झेंडा फडकला. |
तस बघायला गेल तर १६५९-६० मधेच अफजलखान
वधानंतर शिवाजीराजांनी सातारा परिसरातील काही ठिकाण ताब्यात आणली होती मात्र
यावेळी प्रत्यक्ष साताराच जिंकले. |
पुढे मराठ्यांची राजधानी झालेला अजिंक्यतारा
हा किल्ला व सज्जनगडही महाराजांनी बहुधा याच वेळी जिंकला असावा, ही
२७ जुलैची घटना घडली त्याच्या महिनादोन महिना आधी सुरत, मुंबई
व इंग्लंडमधील कंपनीच्या इंग्रजांमधे पत्रव्यवहार झाला त्यात शिवाजीराजांचा
उल्लेख आला आहे. सुरतेचे इंग्रज म्हणतात, |
'एकीकडुन
बहलोलखान व दुसरीकडुन मुघलांचे सैन्य अशा पेचात शिवाजीराजे असल्याने ते प्रतिकार
करण्यास असमर्थ आहेत व म्हणून आपण त्यांशी सौजन्याने वागण्याचे कारण नाही!' |
सुरतेच्या इंग्रजांचा हा भ्रम मुंबईच्या
इंग्रजांनी तोडत ईस्ट इंडिया कंपनीला लिहिले, 'वस्तुस्थिती
सुरतचे आपले लोक समजतात तशी नसुन शिवाजी दोघांनाही तोंड देण्यास समर्थ आहे!' |
आदिलशहाकडुन सातारा जिंकून शिवाजीराजांनी
मुंबईच्या इंग्रजांचे बोल 'खरे करून दाखवले'. |
सातार्याला प्राप्त झालेली संपत्ती
मराठ्यांनी रायगडावर आणली. |
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 |
#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड |
आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩 |
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ |
जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य |
*********** |
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩 |
२७ जुलै इ.स.१६६६ |
"छत्रपती
शिवराय" आग्रा कैदेत असताना
"महासिंह शेखावत" याने सोबतच्या इतर राजपुत सरदारांना महाराजांच्या पराक्रमाविषयी माहीती सांगुन कौतुक केले. |
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩https://instagram.com/jay_shambhuraje_parivar?igshid=1kag5cvqelxq9 |
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩 |
२७ जुलै इ.स.१६७३ |
भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती
शिवाजी महाराजांनी" "सातारा
प्रांत" जिंकला. अजिंक्यताऱ्याबरोबरच सज्जनगड पण बहुधा स्वराज्यात
त्याचवेळी दाखल झाला असावा. |
🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩 |
जय जगदंब जय जिजाऊ |
जय
शिवराय जय शंभूराजे |
जय गडकोट |
!! हर हर महादेव !! |
────────────────────── |
!! वारसा मराठा साम्राज्याचा !! |
!! वसा गडकोट संवर्धनाचा !! |
──────────────────────* |
संघटनेची सर्व कामे पाहण्यासाठी व संघटनेसोबत
जोडुन राहण्यासाठी खालील लिंक वापरा. |
आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻 |
|
https://www.facebook.com/annasaheblatepatil123/ |
|
आपल्या परिवाराचे यूट्यूब चॅनल |
https://youtube.com/channel/UC3DVdErmuULsnN7-Ki9YInQ |
|
आपल्या परिवाराचे टेलिग्राम चॅनल |
https://t.me/pqpjsxig |
|
आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻 |
|
https://www.facebook.com/annasaheblatepatil123/ |
|
आपल्या परिवाराचा फेसबुक ग्रुप👇🏻 |
https://www.facebook.com/groups/448674915945253/ |
|
परिवाराच्या व्हाट्सअप्प च्या ग्रुप ला ऍड
होण्यासाठी. |
WhatsApp
click now :-👇 |
No comments:
Post a Comment